Translate

Saturday, February 26, 2011

.http://www.nonukekokan.org/ जैतापूर अणु प्रकल्प.....

अति प्रचंड योजना अति प्रचंड भ्रष्ट्राचार मंदगति काम यामुळे योजनाचा वाढणारा अतिप्रचंड खर्च व भ्रष्ट्राचार या पेक्षा सरकार,  पोपटराव पवार हिवरे बाजार, हजारे यांचे राळेगणसिद्धी, नानाजी देशमुख यांनी उभारलेली स्वयंपूर्ण खेडी हा विकासाचा बिंदू मानून यांच्या सारखा विचार करून खेडी स्वयंपूर्ण होण्या करता  प्रत्येक  खेड्याच्या  विकास योजना  तेथील प्रामाणिक समाजसेवा करणाऱ्या नागरिकांना हाताशी धरून राजकारण न करता का अंमलात आणत नाही.

यह धरा मेरी यह गगन मेरा,

यह धरा मेरी यह गगन मेरा,
इसके वास्ते शरीर का कण-कण मेरा.

इन पंक्तियों को चरितार्थ करने वाले क्रांतिकारियों के आराध्य देव स्वातंत्र्य वीर सावरकर की 26 फरवरी को पुण्यतिथि है. लेकिन लगता नहीं देश के नीति-निर्माता या मीडिया इस हुतात्मा को श्रद्धांजलि देने की रस्म अदा करेंगे. लेकिन चलिए हम तो उनके आदर्शों से प्रेरणा लेने का प्रयास करें. भारतभूमि को स्वतंत्र कराने में जाने कितने ही लोगों ने अपने जीवन को न्योछावर किया था. लेकिन उनमें से कितने लोगों को शायद हम इतिहास के पन्नों में ही दफन रहने देना चाहते हैं. इन हुतात्माओं में से ही एक थे विनायक दामोदर सावरकर. जिनकी पुण्य तिथि के अवसर पर आज मैं उनको शत-शत नमन करता हूँ.



Tuesday, February 22, 2011

पण मान्य करत नाही..................

अजित दादा यांनी गेल्या १५ दिवसात  जी कांही जाहीर वक्तव्ये केली ती कांही चुकीची नाही. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असे धोरण सर्व नेत्यांचे, मिडियाचे असते. पण जे सत्य आहे ते सांगितले तर एव्हडी बोंबा बोंब व्हायचे कांही कारण नाही. हमाम मे सब नंगे होते है. हे चव्हाट्यावर आल्या मुळे हि कोल्हेकुई सुरु झाली असे वाटते. नेतेच काय मिडिया सुद्धा टगेगिरीच करत TRP वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण मान्य करत नाही.

MAO-VADI X MOU-VADI भूमिपुत्र X सेझ

एक कोटीचे मालक असण हे आजच्या महागाईच्या काळात आणि घटत्या चलन दरा च्या  काळात  कांही मोठी गोष्ट नाही. प्रश्न आहे तो असमान संपत्तीच्या वाटपाचा. अनेक घोटाळे करून ज्यांनी कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा जमा केला त्यांचा निषेध केलाच पाहिजे. संपत्तीचे असमान वाटप हे क्रांती करून संपणार नाही. त्याला मानवाची हाव, लालसा कारणीभूत आहे. आणि ती कधीच कमी होणार नाही. सुई च्या अग्रावर मावेल एव्हढी ही माती पांडवांना देणार नाही अशी गुर्मी महाभारता पासून चालत आलेली आहे. फक्त आपण जेव्हढी होईल तेव्हढी समाजाला मदत करत जाणे, पण ही मदत करताना मासा खायला देण्या ऐवजी मासा कसा पकडावा ही शिकवण्या सारखी असावी. म्हणजे तो शिकणारा सक्षम होईल.

काळा पैसा स्वीस बँकेत जमा होत असल्याचे सांगण्यात येते हे चुकीचे सांगण्यात येत आहे.हा काळा पैसा येथे भारतातच काळ्या मातीत शेतकऱ्यांच्या शेतात, घरबांधणी उद्योगात दडपला जातो आहे. आज खेड्यात सुद्धा जमिनीचे भाव ७0 लाख ते एक कोटी रुपये एकर पर्यंत  गेले आहेत आणि या भावात देखील लोक पैश्याच्या थैल्या घेवून जमिनी विकत घेण्यास रांगा लावून उभे आहेत. जमिनीच्या घरांच्या खरेदी विक्रीत खऱ्या किमतीची नोद होत नाही ३०% व्हाईट मनी आणि ७०% काळा पैसा अशी याची विभागणी असते. रजीशष्ट्री नोंदणी कार्यालयातील चपाराश्या पासून ते पंतप्रधाना पर्यंत सर्वाना ही गोष्ट माहित आहे. पण हे  या वाढत्या किमतीलाच हे विकास संबोधून शैख चिल्ली स्वप्न दाखवून जनतेला मूर्ख बनवत आहेत. एव्हढ्या महाग भावात शेती घेवून देवांच्या अर्थमंत्र्याला   कुबेराला ही शेती करणे परवडणार नाही तो सुद्धा आत्महत्त्या करेल. पण ही साधी गोष्ट पंतप्रधान यांना समजत नाही असे असे म्हणावे. आज कोणत्या प्रकल्पाला किती जमीन लागत याचा हिशोब न करता हजारो एकर चे सेझ बनवून लुटमार केली जात आहे. विद्यापीठाच्या नावाखाली ७०००-ते ८००० एकर जमीन ओरिसात घेण्यात अखेर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली. मुंबईच्या सेझ च्या नावाखाली अंबानीच्या घशात २०००० एकर जमीन घालण्याचा डाव शेतकऱ्यांच्या विरोध मुळे सरकारला सोडवा लागला. येथे कांहीच होत नाही असे नाही शिक्षण जसे होत जाईल असून बदल होत जाईल.

Sunday, February 20, 2011

त्यांनी या मिरवणुका काढणाऱ्यांना हत्तीच्या पाया खाली चिरडण्याची ............

प्रकाशजी नमस्कार , 
बऱ्याच दिवसांनी आपला मेल आला. खरच सर्वाना वाटत राजेंनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा .......... पण दुसऱ्याच्या घरात. कारण भविष्यात परत एकदा आपल्या घराण्याची बेअब्रू नको. परत कोणी तरी मूर्खपणे म्हणेल आमचा माणूस त्याचा गुरु होता ...... म्हणून राजे राजे झालेत ......... तर असा आपला मूर्ख समाज आहे. मला मात्र काल शिव जयंतीच्या निमित्याने माझ्या घरा समोरून ज्या मिरवणुका गेल्यात त्या मिरवणुका पाहून आज जर... राजे असते...... आणि त्यांनी या सर्व मिरवणुकीत चाललेला तमाशा पाहीला असता तर........ त्यांनी या मिरवणुका काढणाऱ्यांना हत्तीच्या पाया खाली चिरडण्याची किंवा यांना तोफेच्या तोंडी देवून ठार मारण्याची आज्ञा दिली असती एव्हडा गोंधळ होता ..... 
 
......या मिरवणुकात .... काय नव्हते  प्लास्टिकच्या पिशव्यातील पाण्याच्या पाऊस..... ...रयतेला पाणी पिण्यास मिळत नाही....... ही गोष्ट वेगळी........  कान बहिरे करणाऱ्या DJ चा कर्ण कर्कश आवाज. आणि गाणी म्हणताल तर ती ऐकूनच राजेंनी कानात शिसे ओतून घेतले असते. मराठी सोडून सर्व भाषेतील अचकट विचकट गाण्यांची रेलचेल होती. गाण्याच्या तालावर दारूच्या धुंदीत तरुणाई ( म्हणावे का ? हा प्रश्न आहे) अंगावरील कपड्यांचे भान हरपून नाचत होती . आता सांगा यांना खरच राजे कळले का? .....आपणास माहीतच आहे. राजे रयताच्या गवताच्या काडीला ही हात लावत नव्हते.....आणि.....आज त्याचं राजांच्या जयंती निमित्य.......... हजारोच्या रेडीमेड पावत्या पक्षांच्या गडा वरून दुकानदारांच्या दुकानात पाठवण्यात आल्या ....... नाही... म्हणायची सोय नाही....कमी म्हणावे तर उद्या दुकानाची नासधूस ठरलेली .......  आता तुम्हीच ठरवा राजे जन्म घेवून तरी काय करतील...........
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

मिडिया हां तो कर्णजी अब आपको कैसा लग रहा है.......

महाभारत का महायुद्ध  हुवा  था तब धृतराष्ट्र को युद्ध का आंखो देखा हाल संजय ने बयान किया था. अगर उस वक्त संजय की बजाय मिडिया TV चैनेल होते तो उन्होने इस युद्ध का ताजा हाल इस तऱ्ह से दर्शको को दिखाया होता.
युद्ध रणांगण पर कर्ण के रथ का पहीया धरती मे फसं गया है, कर्ण पहीया निकलने की जीजान से कोशिश मे लगे हुवे है...... चलो..... हम आपको कर्ण से मिलाते है और उनसे पूछते है की ... आखिर उनके ही  रथ का पहीया जमीन क्यों जमीन मे फसा है...... अर्जुन के रथ का पहीया क्यों नही जमीन मे फसा....... . इसके पीछे किसका हाथ है इन सब का ताजा हाल अब युद्ध भूमि से  ......
 मिडिया हां तो कर्णजी अब आपको कैसा लग रहा है....... पाहिया निकलने मे कोई तकलीफ हो राही है क्या? .......ये पहीया भूमी मे फसाने का षड्यंत्र किसीने रचाया होगा? आपके ही रथ का पहीया जमीन मे फसा  अर्जुन  के रथ का पहीया जमीन मे क्यों नही फसा .......    आपका क्या ख्याल है.... देखो भारत की सौ करोड जनता आपके जबाब के लिये दिल रुकाकार हमारे चैनल पर बैठी है....... पसीने से परेशान पहीया निकलने की कौशिश करता हुवा कर्ण गुस्सेसे कहता है ये काम उसी बाहुबली कृष्ण का है ..........अर्जुन को हारते देखा तो उसने  ये घिनौना काम किया है....... ये शास्त्र के खिलाफ है.....इसकी जाचं समिती गठन करने का प्रस्ताव युद्ध के बाद मै करुंगा ......    मै छोडूंगा नही उसको........ हां तो दर्शको अभी-अभी कर्ण ने कृष्ण पर पहीया जमीन मे फसाने का आरोप किया है. चले ......हां ........कृष्ण के पास जाते है...... और इन आरोपो मे कितना सच है कितना झूठ है देखते ह.........हां पर एक ब्रेक के बाद . मै  राजीव  कैमेरामन संजय के साथ जान की बाजी लगाकर आपको इस युद्ध की ताजा खबर देते रहेंगे कंही जायेगा मत ब्रेक के बाद हमे कृष्ण के साथ इस आरोप का जबाब सुनना है. देखते रहिये महाभारत ..... न्यूज युद्ध लोग

Friday, February 18, 2011

.... पण या तमाश्यात यांचे सुतक कोणालाच असणार नाही.

                                        प्रामाणिक खेळ चाहत्यांची क्षमा मागून......
अपेक्षेच ओझ…  चला दोन महीने भ्रष्ट्राचार, बेईमानी, राजा कलमाड़ी, jpc लोकसभा  दहशदवाद ,महागाई या पासून मनमोहन सरकारची सुटका . रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्ना पेक्षा या सट्टे बाजाराच्या मायाजालात जनतेला देश भावनेची अफूची नशा चढ़वुन सरकार आणि विरोधी पक्ष सुद्धा निवांत बसतील. यंत्र तंत्र जपजाप यज्ञ करत INDIAN जनता  भारताचा नव्हे BCCI चा  संघ जिंकावा म्हणून  देव पाण्यात घालून बसतील आणि होय या सर्व तमाशाचे सूत्रधार सट्टेबाज अंधारात राहून सामना हार-जीत त्यांच्या सट्ट्या प्रमाणे ठरविण्यात,  खेळाडूना वश करण्यात यश मिळविण्यात यशस्वी होतील.तर मुंबई सामन्याच्या निमित्ताने भारत-पाक दुष्मनी चा गैरफायदा घेत राजकारणी नेहमी प्रमाणे मतांचे राजकारण करतील तर उच्चभ्रू सिने कलाकार  दहशदवादी हल्ल्यांचा इतिहास आपल्या मतलबा करता  विसरून खेळात आणि कलेत देशाच्या दुष्मनीच्या सीमेत बांधु नका म्हणत गळा काढतील. .... मिडिया ज्यांना खेळातील कांहीच काळत नाही त्यांच्या बरोबर बकबक करत चर्चेचा आव आणत TRP वाढवण्याच्या गेम खेळात मग्न होतील .... आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या नेहमी प्रमाणे  होताच राहतील .... पण या तमाश्यात यांचे सुतक कोणालाच असणार नाही........ 

Thursday, February 17, 2011

पाक नकोच, पण अंतिम निर्णय बाळासाहेबांचा

 पाक नकोच, पण अंतिम निर्णय बाळासाहेबांचा : मनोहर जोशी
नाही नाही बाळासाहेब असे करू नका. खेळाला आणि कलेला देशांच्या दुष्मनीच्या भावनेत बांधु नका. होssss .  पाक ने दहाषदवादी हल्ले  करून  आपल्या  एव्हढ्या मोठ्या १२५ कोटी लोकसंख्येतील  १०००-२००० नागरिक मारले गेले तर काय फरक पडणार आहे आपल्याला ?  संसदे वर मुंबई वर  हल्ला केला म्हणतात. जावू द्या हो बाळासाहेब आपले लोकप्रतिनिधी नाही का हल्ला गुल्ला करत संसदेत धिंगाणा घालतात. अनेक  बाहुबली सांसद मतदाता वर हल्ले करतात.


Tuesday, February 15, 2011

.आम्हाला तुमचा अभिमान आहे. अभिनंदन

इवलेंसें रोप लाविलें द्वारी । त्याचा वेल गेला गगनावरीं ॥ १ ॥  
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेचिता अति भारू कळियासी आला ॥ २  
मनाचिये गुंतीं गुंफियेला शेला ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठलीं अर्पिला ॥ ३ ॥
......आम्हाला तुमचा अभिमान आहे. अभिनंदन . भेळ या खाद्य पदार्थास कीर्ती मिळवून दिल्या बद्दल.!!!!!!!!
Ganesh Bhel & Chaat Products Pvt. Ltd.
Address:
Shop No. 14,
Ganga Vishnu Heights,
Karvenagar,
Pune-411052.
.

Monday, February 14, 2011

" ना चड्डी ना बनियान फिर भी मेरा भारत महान |"

ना चड्डी , ना बनियान, फिर भी मेरा भारत महान | 

साभार पोहंच  http://eksacchai.blogspot.com/2011/02/blog-post.html 
                                      " ना चड्डी ना बनियान फिर भी मेरा भारत महान |"

                          " नंगा कर दिया मुझे देश के नेताओं ने मिलकर ...एक रोटी की जरूरत है भले ही तन ढंकने के लिए कपडे ना हो ..इन कमीनों ने कपडे के साथ मेरी रोटी भी मुझसे छीन ली है, और फिर भी कहते है की " मेरा भारत महान " क्या ख़ाक महान और अगर है महान तो सिर्फ बैमानी में और घोटाले में |"


Thursday, February 10, 2011

INDIA में झूठ बात करना कानूनन गुन्हा नही

महात्मा गाँधी की माला जपने वाले INDIA में झूठ बात करना झूठे बयान देना इस देश में कानूनन गुन्हा नही .मगर सच कहा तो ? सजा ये मौत भी कम है.वैसा गिरी ,जैलसिंग,अहमद रेड्डी इन लोगों को किस लिये राष्ट्रपति बनाया ये तो अभी भी जनता के मन में संभ्रम है. झेलसिंग को रबर स्टंप तक कहा जाता था. इन लोगोको सिर्फ रुलिग़ पार्टी को फायदा होना इसीलिए राष्ट्रपति बनाया गया ये बात जग जाहीर है. शासन गलत निर्णय ले और जनता ने उस का सच उगला तो सजा ये कैसी लोकशाही. भ्रष्ट्र नेता की भ्रष्ट्राचार के लिये ऐसा INDIA की लोकशाही का मतलब रह गया है.
माना कि रामचंद्र ने सिया से कहा था; "ऐसा कलयुग आएगा, हंस चुंगेगा दाना ...कौवा मोती खायेगा....लेकिन उनकी बात कौवा और हंस तक ही जाकर रुक गई थी. शायद इतनी भयावह स्थिति के बारे में स्वयं उन्होंने ने भी नहीं सोचा होगा. अगर सोचते तो कौवा और हंस से आगे की भी बात जरूर करते. आख़िर भगवान थे.






भ्रष्ट्राचारी INDIA माझा देश आहे.

भ्रष्ट्राचारी INDIA माझा देश आहे.
सारे भ्रष्ट्राचारी माझे बांधव आहेत.
काळ्या पैशावर, सरकारी भूखंडावर आदर्शावर माझे प्रेम
माझ्या देशातील बेईमानी आणि भ्रष्ट्र कारभारा करता असलेल्या विविध चोरवाटांच्या लाल फितीचा मला अभिमान आहे.
त्या बेईमान भ्रष्ट्र राज्य व्यवस्थेचा भाग होण्याचा मी प्रयत्न करीन.
...काळा पैसा परदेशात न ठेवता भारतातच जमीनजुमला बेनामी संपत्तीत गुंतवणूक करेन
मी हाय कमांड , काळा पैसा मोठ्या गुंडांचा मान ठेवीन . लहानान बरोबर मी उद्धटपणाने वागेन.
आमचा भ्रष्ट्राचार, भ्रष्ट्र बेईमान यांच्याशी निष्ठा राखण्याची मी दारू पिवून प्रतिज्ञा करतो.
। अन्नधान्य सडवून त्या पासून दारू करण्याचे कारखाने काढण्यास मी कायद्याने बांधील आहे. माझ्या चमच्यांचे कल्याण आणि समृद्धी यातच देशाचे जनतेचे सौख्य सामावले आहे.

Monday, February 7, 2011

फ़िल्मी गीतकार की माफ़ी नया दौर दिलीपकुमार
ये देश हैं वीर जवानो का
अलबेलों का मस्तानो का
 इस देश का यारों क्या कहना ,
ये देश है दुनिया का  बदनाम
ओ... ओ
होता है नित नया घोटाला यंहा.
प्रगति के इनके दावे झूठे.
फ्लाय ओवर चलने  से  पहले गिरते है.   ओ... ओ... ओ... ओ... हुर्र हे !! हा!!
तिरंगा लहराना जुर्म यंहा
अंतकवादी मजे में रहते यंहा
गुरु कसाब के लिये दिलदार है हम 

भगवे के लिये दुश्मन है हम  ओ... ओ... ओ... ओ...
 

चलता है यंहा माफिया राज
बिकता है  सब नकली माल यंहा ,
रस्ते में पोलिस ही लुटती  हमें 
किसान करता रोज आत्महत्या यंहा 

 मिलाता नही  खाने को हमें अन्नाज यंहा
फिर भी बनती है शराब अन्नाज से यंहा ओ... ओ... ओ... ओ... हुर्र हे !! हा!!
 

बिकते खासदार मंत्री यंहा
१०० में से ९९ बेईमान यंहा
फिर भी है मेरा देश महान   ओ... ओ... ओ... ओ... हुर्र हे !! हा!!


Saturday, February 5, 2011

पुराने इतिहास को कब तक दोहराएंगे.... . आज वर्त्तमान के हालत देखो..... आप कहते है परदेश में सबसे जादा शिक्षित लोग डॉक्टर, इंजिनीअर भारत से है.ये लोग यंहा काम क्यों नहीं करना चाहते है? काभी आपने ये बात सोची.?. कल दिल्ही पर रविश की रिपोर्ट देखि. १०% विकास यानी पुरे देश का विकास नही. ये रिपोर्ट अवश्य देखे. बड़े शहर छोड़े तो हर गाँव के ये हाल है. ६० साल में हम अच्छे  रस्ते बनाने की तकनीक विकसित नही कर सके. बिजली का तो हमेशा का रोना है. खाजगी गाड़िया रस्ते पर है मगर रस्ते कंहा है. स्कूलों का बेहाल है. संस्कृत ही  नही तो प्रादेशिक भाषा भी ख़त्म हो रही है.  नैतिकता किस झाड़ की मुली है ये लोग पूछते है. भ्रष्ट्राचार , बेईमानी ये शिष्टाचार हो गया है. न्यूज पेपर बिकवु हो गये है.  स्वतंत्रा के बाद देशहित के लिये मिडिया की क्या भूमिका रही ये आइना लगाकर देखना पड़ेगा .मिडिया राडिया हो गया है. . बड़े उद्योगपति का योगदान विकास से ज्यादा भ्रष्ट्राचार बढ़ाने के लिये हुवा है. आज हम  भूदान से भूखंड माफिया का किताब हासिल कर चुके है. किस उद्योग को कितनी जमिन चाहिए इसका हमारे पास कोई हिसाब नहीं. इक यूनिवर्सिटी के लिये ६५०० एकर जमिन क्यों चाहिए इसका जबाब कोई नहीं देता .गरीबों की जमिन विकास के नाम पर हड़प  करो इसको आप विकास कहते हो तो ये विकास तुम्हे मुबारक. आज विकास के नाम पर भारत का भकास हो रहा है. खेल ये खेल से जादा बेईमानी भ्रष्ट्राचार बदनाम हुवे. इक पुल बंधने के लिये अखिर मिलट्री को आना पड़ा. IPL का सट्टा खुले आम चल रहा है. जनता बगावत ना करे इसलिए क्रिकेट  की नशा मे जनता को डुबो दीया. अनाज को जनता तरस रही है मगर शराब बनाने के लिये अन्नाज सडा दे रहे नेता अन्नाज से शराब में जादा दिलचस्पी ले रहे है .

Friday, February 4, 2011

मोदींचेही कुठे होर्डींग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.


          
       वाचा आणि रिप्लाय करा मला शॉक बसलाय हे वाचून

हे घडेल का महाराष्ट्रात? (नरेंद्र मोदींवरील लेख: माणिक मुंढे यांकडून साभार)
झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते, थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापूर्वी भरून राहिलेलं एक निशब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायचं असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजूनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्रकन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डींग्ज नाहीत की सकाळी सकाळी त्यांच्या मुंडक्यांचे फोटो पाहावे लागतील. मोदींचेही कुठे होर्डींग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.


Thursday, February 3, 2011

सांबर चावल खाने वाले राजा हजारो करोडो का घोटाला क्यों करेंगे.......... .

हाय . .......नमस्कार मै हूँ ठणठणपाळ राजा की जेल कोठडी  से बोल रहा हूँ . वैसे आपको मालूम ही है  राजा की जेलयात्रा की पूरी मालूमात देने के लिये में ........यंहा उनके साथ जेल आया.......फोटो में आप देख रहे है .... राजा का बाथरुम .....जहा राजा कोर्ट जाने से पहले......नहाना वगैरा करेंगे.......

मै भी जेल में राजासाहब के साथ गिरफ्तार हुंवा हु ......

मै ठणठणपाल CBI जेल से  राजा के साथ.... जेल की  पलपल की खबर देने आज राजा के साथ जेल आ गया. मै जो आपको खबर दूँगा वो आपको किसी  न्यूज चनेल पर नही मिलेगी. इस खबर के प्रसारण के पुरे अधिकार पुरे १०० करोड़ में हमारे चैनल ने खरेदी किये है, साथमें राजा के जेल की २४ घंटे खबर आपको देनेके लिये मै भी जेल में राजासाहब के साथ गिरफ्तार हुंवा हु .......मै राजा की कोठी में ही रहूँगा......... आपको सच्ची खबर देने के लिये हम जेल में भी जा सकते है ये बात हमारे दर्शक ध्यान में रखे.........


Wednesday, February 2, 2011

इसी लिये आप हाय कमांड और हम पंतप्रधान है.



हाय कमांड, क्यों मनमोहंजी हमने आपको पंतप्रधान इसलिये बनाया कि आप हमारे हीत कि रक्षा करे. हित की रक्षा करना तो दूर की बात , उलटा हमारा तुमने नुकसान किया. हमारी छवी बिगाड डी है. राजा सुरेश अशोक   हजारो करोडो रुपये निगल गये मगर हमे कानोकान तक खबर नही. ऐसा ही होता होगा तो हमारा क्या होगा. और ये बात लिक कैसे हुवी. इससे हमारी MR .CLEAN इमेज भी खराब हुवी. तुरंत इन सब  पर कडी कार्यावाई करे, उन्हे जेल मे डाले,  ताकी हमारी  और आपकी MR .CLEAN ये इमेज चमक जाये और  हमारे से बेईमानी करनेवालो को सबक मिले. हमारे से बेईमानी महंगी पडती है, ये संदेश कार्यकर्ता को मिले. जी मादाम, आपका दिमाग तो सुपर कम्प्युटर से तेज चलता है. एक ही निशाने मे दो नही बल्की हजारो खतम हो जायेगे हम इतनी दूर की सोच नही सकते.   इसी लिये आप हाय कमांड और हम पंतप्रधान है.

सर्वात मोठी वरील सर्व टोळ्यांना नियंत्रण करणारी हायकमांड ची टोळी

भारत पूर्वी पासून विविध टोळ्याचां देश होता. कालांतराने विविध छोट्या मोठ्या संस्थानातील राजांचा मोगलाईचा, विविध नबबशाही नंतर  इंग्रज असा प्रवास करत लोकशाहीचा सर्वात मोठा  प्रजासत्तक देश असा झाला. पण मुळातच लोकशाही ही या जनतेच्या रक्तात नाही. पूर्वीच्या काळी जी भारतभर अनेक सुभेदार वतनदार होतेच. आता लोकशाहीत यांचे रुपांतर माफिया टोळ्यात झाले आहे. लोकशाहीच्या ६० वर्षाच्या प्रवासात येथे अनेक टोळ्या निर्माण झाल्यात त्यांचे वर्गीकरण
१ शिक्षण सम्राटांच्या टोळ्या
२) सहकार सम्राटांच्या टोळ्या.
३) डॉक्टरांच्या टोळ्या...........