Translate

Saturday, October 30, 2010

नवीन ग्राफिटी

नवीन ग्राफिटी
ज्यादा आदर्शवादी होना अशोकराव के जैसा  महंगा पड़ता है !
अशोकराव का हश्र देखते हुवे , आदर्श कुछ काम का नही!
आदर्श सोसायटी मुळे आदर्श शब्दाची व्याख्याच बदलली .
सासू  बद्दल आदर्श दाखवण पण महागात पडत.
सासू वरचढ  हायकमांड !
आदर्शवादी असाल तर सासुरवास अटळ आहे!
मैने ऐसा आदर्श तो कहा नही. महात्मा.
सावत्र आई असो की सख्खी सासू , वनवास अटळ आहे! 

ये नैतिकता भी अजीब चीज है भाई ! वैसे तो सभी नेता भ्रष्ट्र है, मगर जो भी  नेता भ्रष्ट्राचार , भूखंड घपले में पद से निकाला जाता तब वह नैतिकता के  ढोल पिटते हुवे राजीनामा देता है. मगर ये नैतिकता जब वो पद पर बने रहता तब कंहा खो जाती समज में नही आता.

सुप्रीम कोर्ट की टिपण्णी से और गुनहगार को बरी करनेसे समाज में गलत सन्देश जायेगा. बेंच ने रिश्वतखोर को बरी कीया ! बड़ी मछली सरकार पकड़ती नही और छोटी मचलियों  को सुप्रीम कोर्ट बरी कर दे रहा है ! जय हो भ्रष्ट्राचार की जय हो! ऐसा ही होते रहा तो देश को पाक जैसे दुश्मन की जरुरत नही. 

Saturday, October 23, 2010

अच्छा इस्तमाल मै बताता हुं. इस गुब्बरेको दिल्ही के लाल किल्ले पर बांधा जाये. और कॉम्मन वेल्थ खेलोमे जो घोटाला बेईमानी, भ्रष्ट्राचार हुवा इसका विवरण कलमाडी अन्ड शीला दीक्षित कंपनी के फोटो , कार्टून्स के साथ दुनियाको दिखाया जाय. उसपर रहमान का जय हो, और  गेम का थीम सोंग भी लिखा जाय. जनता को ये भारत का मानचिन्...ह बहोत अच्छा  लगेगा.१५ अगस्त को तिरंगे के साथ पुरी दुनिया ये गुब्बारा देखेगी तो गर्व करेगी !

Harish Joshi KBC में आपका स्वागत है!!!!
आपके लिए आखिरी एवं ५ करोड़ का सवाल ये रहा:
CWG २०१० के भ्रष्टाचार का नोबेल पुरष्कार इन्हें मिला है ..आपके विकल्प हैं ;
A ) सुरेश कलमाड़ी B ) शीला दीक्षित
C ) ललित भनोट D ) डॉ गिल

Saturday, October 16, 2010

वर्षाला 175 000 000 * 250 = 43 750 000 000 रुपयांचे तेल तूप जाळले जाते.

एकीकडे वस्तूंची टंचाई आणि दुसरी कडे परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंचा योग्य वापर करण्या ऐवजी वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो. पुरातन काळात वीज नसल्या मुळे रात्री प्रकाशा साठी तेला तुपाचे दिवे लावले जात असत. मोठ्यांच्या घरी यात उंची अत्तर मिसळून प्रकाशा बरोबर वातावरण सुगंधमय केले जात असे. पण सन १८८९ मध्ये विजेच्या दिव्याचा शोध एडिसन ने लावला आणि मानवी जीवनाच्या जगाच्या प्रकाशाचा इतिहासच बदलून गेला.

Friday, October 15, 2010

भिंतीना कान असतात . तसे माईक ला आवाजा बरोबर कान ही

राष्ट्रकुल स्पर्धा समाप्त होण्याच्या अखेरच्या दिवशी TV वाहिन्यांनी स्पर्धे दरम्यान स्वीकारलेली आचार संहिता ही समाप्त झाली . आणि ही खतम करण्यास आम्हीच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले असा गोबेल्स ला ही लाजवेल असा खोटा प्रचार करून सत्ता राबवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र पक्षाध्यक्ष खुद्द कारणीभूत ठरले. कालचा दांडी यात्रा ते मेवाग्राम हा TV वाहिन्यांवरील तमाशा पहिल्या वर कांही खालील भारतीय म्हणी आठवल्या . आपणास अजून कांही आठवत असतील तर त्या लिहाव्यात .
१) तळे राखील तो पाणी चाखील
२) भिंतीना कान असतात . तसे माईक ला आवाजा बरोबर कान ही असतात (नवी म्हण) Sevagram near Wardha

Tuesday, October 12, 2010

आज पर्यंत मर्यादीत लोकांना उपलब्ध असलेला हा भ्रष्ट्राचाराचा अधिकार सर्वाना मिळेल

भारताच्या प्रमुख वर्तमान पत्रात खालील बातमी प्रसिद्ध झाली. आता खुद्द सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा भारतातील भ्रष्ट्राचाराने हतबल झाले आणि त्यांनी लाचेचे दर सरकारने ठरवून द्यावे अशी उपरोधिक सूचना सरकारला केली आहे.  सरकारी यंत्रणांमध्ये पैसे चारल्याशिवाय कोणतीही बाब पुढे सरकत नाही आणि खरे तर पैशाशिवाय या यंत्रणांमध्ये काहीही हलत नाही, हे सवोर्च्च न्यायालयाचे न्या. मार्कंडेय काटजू आणि टी. एस. ठाकूर यांचे निरीक्षण मन उद्विग्न करून टाकणारे आहे. 'सरकारने आता भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यताच देऊन टाकावी आणि कोणत्या प्रकरणी किती लाच घेतली जावी, याचे निकषही निश्चित करावेत, त्यामुळे किमान देशातील सामान्य नागरिकांना आपल्याला केव्हा किती लाच द्यावी लागेल, त्याचा अंदाज येईल आणि सौदेबाजीला आळा बसेल', असे उपरोधिक उद्गार या न्यायमूतीर्ंनी काढले आहेत. खरे तर आपल्या देशातील भ्रष्टाचाराची चर्चा अनेकवार झालेली आहे
 न्यायमूर्ती  यांनी हे उदगार उपरोधिकपणाने काढले असले तरी माझ्या सारख्या सामान्य माणसाला मात्र हा विचार पटला आहे. त्यास खालील कारणे आहेत 

Sunday, October 10, 2010

दसऱ्याचा उत्सव !!!

९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ पावले चालत आईच्या नावे जोगवा मागून आणि दशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीच्या वृक्षाची पूजा करत. आणि आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची पौराणिक काळापासून प्रचारात असलेली परंपरा पाळून दसरा व्ययक्तिक पातळीवर साजरा केला जात असे.......................
उपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.

Saturday, October 9, 2010

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती
आपला नम्र
अ ब क
एकेकाळी भारताच्या टपाल खात्याचे अभिन्न अंग असलेल्या पोस्ट कार्ड चे स्थान भारतीय कुटुंबात अनन्य साधारण होते
जिव्हाळ्याचे होते. ......READ MORE....http://www.thanthanpal.blogspot.com

Thursday, October 7, 2010

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)

या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत, असे मत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी येथे आज व्यक्त केले. सकाळ वर्तमान पत्र
मी संघ समर्थक नाही हे आधीच सांगतो. पण राहुलने संघा बद्दल जे अक्कलेचे तारे तोडले ते मात्र १०१% चुकीचे आहे. संघाच्या विचारसरणीला विरोध असू शकतो पण त्यांच्या देशभक्ती बदल संशय घेणे  म्हणजे वारांगना  ने  पतिव्रता स्त्री च्या चारित्र्या ची, शीला ची उठाठेव करण्या सारखे आहे.असे माझे ठाम मत  आहे. नजीकच्या काळात बिहार पासून बंगाल पर्यंतच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून मतांच्या लाचारी साठी हे विधान त्याने केले हे निश्चित .

Tuesday, October 5, 2010

पंतप्रधान वाजपेयी यांची गुप्त भेट, आणि युद्धाचे अवसान गळाले!!!


२००२ साली भारतीय संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी जेव्हा पाक सीमेवर आपले सैन्य उभे केले तेव्हा अमेरिकेने पडद्याआडच्या हालचालीने बंगलोरमधल्या अमेरिकेवर अवलंबून असलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायाला वेठीस धरून संभावित युद्ध थांबविले. अमेरिकी अधिकाऱ्यांनी बंगलोरच्या कंपन्यांना गुप्तपणे इशारा दिला की, भारताने पाकिस्तानशी युद्ध सुरू केले तर अमेरिका भारताविरुद्ध इतर आर्थिक र्निबध तर घालेलच, पण त्याशिवाय भारताच्या हजारो, करोडो डॉलरच्या सॉफ्टवेअर व्यवहारावरही बंदी घालील. ही गोळी बरोबर लागू पडली. बंगलोर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तत्कालिन पंतप्रधान वाजपेयी यांची गुप्त भेट घेऊन अमेरिकेच्या इशाऱ्याची माहिती दिल्यावर भारताचे युद्धाचे अवसान गळाले, असा गौप्यस्फोट अमेरिकेच्या मीडियात नंतर केला गेला. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105531:2010-10-04-17-15-08&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=१०
READ MORE 

Saturday, October 2, 2010

आयोध्या निकाला नंतरचे सामंजस्य

 आयोध्या निकाला नंतरचे सामंजस्य 

लोकांनी संयम वगैरे पाळला . अभिनंदनीय आहे. १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे.येथून पुढेही, ह्या विषयावर असेच सामंजस्य टिकुन राहण्यासाठी जे प्रयत्न सातत्याने घडणे आवश्यक आहे
या  सर्व बोलण्याच्या गोष्टी झाल्या . सरकारने आपले कणखर अस्तिव दाखवून दिल्या मुळे हे शक्य झाले. निकाला आधी हजारो गुंडा नेत्यांना स्थानबद्ध केल्या गेले होते, आणि जागोजागी बंदुकधारी अर्ध सैनिक , गावोगावी पोलीस संचालन , दिल्ही च्या जामामशीद च्या परीसरा पासून ते मंदिर परिसरात सैनिक गस्त चालू होती. या सर्वांमुळे आपण कांही आगलावे पणा केला तर सरळ जेल मध्ये रवानगी होईल हे मतलबी नेत्यांना  कळून चुकले. आणीबाणी नंतर देशात शासन नावाची गोष्ट अस्तिवात आहे हे प्रथमच जाणवले आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जनता नव्हे गुंड राजकारण्यांना हात चोळत गप्प बसावे लागले. जनतेला ना राम ना रहीम मध्ये रस आहे, त्यांना त्यांच्या रोजच्या रोजीरोटीची जास्त काळजी आहे. भारतात एक दीवस बंद झाला तर राजकारण्यांचे कांही वाकडे होत नाही पण ज्यांचे रोज कमावणे आणि प्रपंच चालवणे असते त्यांना उपाशी राहावे लागते.त्यांना कोणी फुकट जेवण आणून देत नाही,जसे नेत्यांना जेल मध्ये गेल्यावर सरकार यांचे चोचले पुरवत जेवण देते.
आजच  हळूहळू राजकारणी यांनी आपले आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. मतलबी राजकारण्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा सुरु केली आहे. कारण सामंजस्य राहिले तर यांची दुकानदारी बंद पडेल. आणि सरकारने निकाल ठरवून लावला असला तरी  देश हिता साठी ते आवश्यक होते. १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे. तसले कांही नाही. कायद्याच्या धसक्यानेच  सरळ  वागण्यास मिडिया  मजबूर झाला.