Translate

Sunday, July 31, 2011

या अस्तनी तील दहा तोंडानी लाच खाणाऱ्या सापां चे काय???

चारीत्र्य संपन्न , ध्येयवादी राष्ट्रवादी नैतिकता वादी party with diffrance चा तोरा मिरवणाऱ्या  पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी पक्ष शिस्त पाळत राजीनामा दिला. आमचा पक्ष भ्रष्ट्राचार्याची गय करत नाही सांगत विरोधी पक्षावर टीका करण्यास पक्ष सज्ज. उद्या दिल्हीच्या संसद  अधिवेशनात गोंधळ घालण्यास तय्यार.... पण फक्त राजीनामा देऊन प्रश्न मिटणार आहे का? ...ज्याच्या हाती तिजोरीच्या चाव्या तोच जर चोऱ्या करू लागला तर भारतीय कायद्या प्रमाणे कोणती शिक्षा आहे? याचा कोणी तज्ञ वकील, पक्षाचे प्रव्रक्ते खुलासा करतील  काय?  माझ्या अल्प ज्ञाना प्रमाणे  अश्या चोराला तुरुंगवास याच्या शिवाय दुसरी कोणती ही शिक्षा नाही. आज राजे असते तर त्यांनी या चोराला हत्तीच्या पाया खाली चिरडून ठार करण्याची कींवा गडा वरून खाली खोल दरीत गळ्यात दगड बांधून ढकलून ठार मारण्याची आज्ञा कठोरपणे दीली असती. आता लोकपालानी पुराव्या सहीत आरोप केलेले असताना या येडियुरप्पांचा जेल च्या अंधार कोठडीत कसाब बरोबर  भारतीय सरकार सुद्धा का टाकत नाही?  का? आतून तमाशा वरतून कीर्तन असा प्रकार आहे. एक वेळ हे दहशदवादी बरे कारण यांच्या विरुद्ध कार्यवाई तरी करता येते. पण या अस्तनी तील दहा तोंडानी लाच खाणाऱ्या  सापां चे काय???  यामुळे लोकपालाला शिक्षा करण्याच्या अधिकाराला हे चोर राज्यकर्ते विरोध करत आहे. कारण एकदा इंडिया च्या न्यायालयात खटला दाखल केला की जामिन घेऊन परत सत्तेवर येता येते आणि खटला वर्ष नु वर्ष प्रलंबित ठेऊन शिक्षा न झाल्याच्या आरोप सिध्द न झाल्याचा पळवाटी चा गैरफायदा घेत शासनाच्या सर्वौच्च पदी विराजमान होता येते. जय हो जय हो जय हो!!!!!!  रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा....

Saturday, July 30, 2011

राष्ट्रपिता जरी आजच्या निवडणुकीत उभे राहीले तर त्यांच्या निवडणुकीची अनामत रक्कम ही जप्त होईल

ज्यांना जराही जनाधार नाही त्यांनी जनाधाराच्या बळावर स्थापन झालेल्या सरकारला आज्ञा करण्याचा आव आणावा यात ज्यांना विसंगती दिसत नाही ...... ही लोकशाही व हा देश मान्य करणार आहे काय? ......... 
यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा . 

प्रचलित लोकप्रतिनिधीना काय जनाधार आहे??? त्यांनी निवडून येण्यासाठी काय काय लबाड्या, बेईमानी केली. धर्माधर्मात,विविध भाषिकात तेढ कशी

Sunday, July 24, 2011

आपण दोघे भाऊ भाऊ भूखंड मिळून खाऊ. जय लोकशाही.

मुंबईत अधिवेशन सुरु होण्याचा आधि मुख्यमंत्री यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी नेहमी प्रमाणे बहिष्कार घातला. विरोधकांचा चहापानावर बहिष्कार याचे कारण OFF THE RECORD तुम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणार आदर्श इमले उभे करणार आणि आमची फक्त चहापानावर बोळवण करणार. हे चालणार नाही . आमची ही कांही इज्जत आहे की नाही . नुसत्या चहापाण्यावर आम्ही आमची नैतिकता आत्मा गहाण टाकणार नाही, साहेबांचा चपराशी सुद्धा या पेक्षा जास्त माल घेतल्या शिवाय काम करत नाही . असे विश्वसनीय विरोधी नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटी वर आमच्या वार्ताहरा कडे कबुल केले . आपण दोघे भाऊ भाऊ भूखंड मिळून खाऊ. जय लोकशाही. म्हणून विरोधकांनी बहिष्कार घातला.

Saturday, July 23, 2011

मंदीराच पावित्र्य , स्वच्छता, शिस्त , शांतता, भक्तीभाव, आदर, मांगल्य

मंदीराच पावित्र्य , स्वच्छता, शिस्त , शांतता, भक्तीभाव, आदर, मांगल्य , सेवाभाव, भक्ताच दर्शन स्वातंत्र्य कसे जपावे याचा आदर्श शिखांच्या गुरुद्वारा पासून महाराष्ट्र मधील मंदीरांच्या पुजारी उर्फ दलालांनी अवश्य घ्यावा. सामान्य माणसा पासून ते हिरो होंडाच्या मालक असलेल्या मुंजाल बंधू पर्यंत सर्वजण हे  सामान्य भाविकांचे पादत्राणे अत्यंत भक्तिभावाने उचलून कोठडीत सांभाळत असतात. कोणी गुरूद्वारयाचे भले मोठे असलेले अंगण साफ करत असतो तर कोणी...........
 

Wednesday, July 20, 2011


भिक ही मागून मिळत नसते. आणि अंगात धम्मक असेल तर अशी भिक मागायची वेळ येत नाही. जेथे मराठी भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्रात मराठीचे हाल आपण चालवले आहेत , त्यांना मराठी शाळेत न घालता फालतू हिंग्लिश शाळेत घालतो तेंव्हा आपली मुले धेडगुजरी मोडकी तोडकी हिंग्लिश बोलतात आणि आपण पाहुण्यान समोर त्यांना JACK AND JILL च्या तालावर त्यांची इच्छा नसताना नाचावयास लावतो. राजकारणी मराठीच्या नावावर हजारो करोडोची माया जमा करत मराठीच राजकारण करतात. आणि साहित्यिकांची पुढची पिढी तर सिलिकॉन व्हालीतच वाढते, हे हे साहित्यिक सोयीस्करपणे विसरतात आणि गुगुलला मराठीची सोय करा म्हणुन सांगतात असा दांभिकपणा फक्त मराठी माणूसच करू शकतो. आधि आपण मराठीमय व्हा गुगल आपोआपच मराठी होईल.
आपण गुगल ला सांगण्या आधि स्वतः मराठी टायपिंग चे चांगले मराठी सोफ्टवेअर का तय्यार करू शकत नाही. जे कांही २ - ४ आहेत ते सामान्य माणसाला वापराने अशक्य .........................

Sunday, July 17, 2011

बच्चों बजाव टाली जोरसे बजाव ...

कांग्रेस के वरिष्‍ठ नेता दिग्विजय सिंह ने कहा है कि बुधवार को मुंबई में हुए बम धमाकों में हिंदू संगठनों का हाथ होने की आशंका से इनकार नहीं किया जा सकता। कांग्रेस महासचिव ने देश में पहले हुए धमाकों की जांच के दायरे में भाजपा को भी लाए जाने की मांग की। 
बच्चों  बजाव टाली जोरसे बजाव ... हमने बोम्बे हल्लेके के पीछे कोनसी देशविघातक शक्ति है ये खोज निकाला है. ये हमारी सरकारी गुप्त एजंसी का का कमाल का शोध है. मगर वो इस शोध का श्रेय लेना नही चाहते इसीलिए उन्होंने दिग्गी के मुहं से ये बात जाहीर की है. अब जल्दसे जल्द तमाम हिन्दुओं को फासी चढ़ाया जाय ये मांग लेकर ये महाशय राष्ट्रपती से निवेदन देंगे , ताकि बाकी लोग यंहा चैन स्व रह सकेंगे. जय सर्वधर्म समभाव.

Saturday, July 16, 2011

INDIA NETA DIVIDED DAILY

आवो चोरो लुटो सारा भारत हमारा, ४०% तुम्हारा 3०% हायकमांड का बचा हुवा, १०% नौकरशाही का,१०%पोलीस का १०% न्यायधीश का.जय बोलो बेईमान की जय बोलो! जय हो . जय हो

और दुर्भाग्य से आपकी सभी लाईफ लाईन दहाषदवादी हमल्ले मे कट गयी है .

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा.या प्रसिद्ध सुभाषिता चा अर्थ मी तुमच्या देशाला स्वातंत्र्य देईन असा कधीकाळी होता.. ...आता .. तुम मुझे VOTE मत दो मै तुम्हे जिंदगी से आझादी दुंगा असा झाला आहे. आझादीचा अर्थ मात्र बदलला आहे. आझादी दुंगा मतलब आपकी जिंदगी खतम कर दुंगा असा अभिप्रेत झाला आहे. आपल्या नेत्यांच्या वक्तव्या वरून स्पष्ट होते.


Thursday, July 14, 2011

अब इस देश को एक हिटलर की, एक नथुराम की या संजय गाँधी की जरुरत है,

हर साल होनेवाले दहषदवादी बोम्ब हल्ले, बढ़ता हुवा भ्रष्ट्राचार, कालाबाजार, बेईमानी . इन सब बातोपर गठबंधन रोना रोने वाले और मज़बूरी जताने वाले कमजोर पंतप्रधान. ऐसी घटनाएँ होती रहती है कहने वाले बेईमानो के भावी पंतप्रधान , हर बातपर देशहित नहीं तो स्वार्थ देखने वाला विरोधी पक्ष . हताश आम आदमी ये देखते हुवे अब इस देश को एक हिटलर की, एक नथुराम की या पुरे दिल्ही पर आणीबाणी में बुलडोझर चलानेवाला और नसबंदी करनेवाले संजय गाँधी की जरुरत है, ऐसा महसूस होता है. 

हर धमाके को तो नहीं रोका जा सकता ? —– राहुल गाँधी ...बेवकूफी भरा बयान…….


अभी अभी सरकारी सूत्रों का हवाला देते हुवे खबर मिली है की...... आज जो मुंबई में बोंब हमला हुवा उसके पीछे पाकिस्थान का हाथ है इसके सबूत लेकर हमारे महामहिम पंतप्रधान अमेरिका जा रहे है ....वंहा से आने के बाद वो मुंबई के जनता को मिलने आयेंगे. इस बीच मुंबई वालोने शांति सयम बरते ऐसी उन्होंने जनता से विनंती की है. कल से जनता निडरता से काम पर जाये……. और हम डरे नही ये आंतकवादी को दिखा दे . हमने सुरक्षा कड़ी की है ऐसा भी उन्होंने कहा. हमारा सयंम  ये हमारी कायरता न समजे ऐसा भी उन्होंने कहा.

Monday, July 11, 2011

songs.pk...सर्वधर्म समभाव

songs.pk हि १ पाकिस्तानी वेबसाईट आहे...
तिला मिळणार अर्ध मानधन ती दहशतवाद्यांना देते अन् तेच भडवे आपल्या इथे येऊन लोकांना मारून आरामशीर जेल मध्ये पेपर वाचत बिर्याणी खात बसतात तुम्हाला दुसऱ्या वेबसाईट देतो. त्यावरून पण पाहिजेल त्या काळातील गाणी dwnld करता येतील..



Sunday, July 10, 2011

बरोबर आहे HER MASTER'S VOICE .... प्रणव मुखर्जी याचं.

केंद्रातील काँग्रेस शासनाचा हिंदुद्वेष !विजयनगर साम्राज्याला ५०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने राजा कृष्णदेवराय यांचे चित्र असणारे नाणे प्रकाशित करावे,अशी मागणी करण्यात आली होती. त्याला केंद्रातील काँग्रेस शासनाने नकार दिला.(खिस्ती संतांचे नाणे बनवणार्‍या हिंदुद्वेषी काँग्रेस शासनाला हिंदूंच्या राजाचे वावडेच असणार यात नवल ते काय !) एप्रिल महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून वरील प्रकारची मागणी केली होती. मुखर्जी यांनी येडियुरप्पा यांना पाठवलेल्या उत्तरादाखल पत्रात म्हटले आहे की, सध्या देशात नाण्यांचा तुटवडा भासत आहे, याची आपणास माहिती आहेच. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याकडेच आमचे आणि रिझर्व्ह बँकेचे सध्या लक्ष आहे. यामुळे तुमची मागणी मान्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत.

Saturday, July 9, 2011

GOD turning black money into white...

भारत ऐक ऐसा देश है जहां आबादी से ज्यादा भगवान देवता बसते  है . मंदिर मज्जीद गुरुद्वार , स्वर्गवासी हुवे लोगों की समाधी , पैगंबरवासी की कबर ,   प्यार मे अल्लाह को प्यारे हुवे प्रेमियों  की मजार पर भी सर्वधर्मीय लोग भक्तीभाव से मथ्था टेकने जाते है. इतना ही काफ़ी नही तो रास्ते पर पड़े पत्थर को भी शेंदुर भगवा रंग लगाकर  उसे भी देवता के रूप में पूजा जाता है. बम्बई जैसे रफ़्तारभरे महानगरों में  भागदौड में भी आदमी भागते  दौड़ते कीसी सड़क के कीनारे पत्थर की मूर्ति देखकर सर झुका लेता है. ...... इतनी श्रद्धा दुनिया में कंही नही.............

Friday, July 8, 2011

फक्त माणस बदलतात काळ बदलतो

अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. स्त्री चा, परस्त्रीचा आदर करणे हा आमचा धर्म आहे हे शिवाजी राजेंनी सुरतेत आपल्या कृतीतून दाखवून दीले होते. अश्या ऐतिहासिक पौराणिक कथा असत्य नसतात. त्या सत्य असतात आणि पुन्हापुन्हा घडत असतात. फक्त माणस बदलतात काळ बदलतो पण  परस्त्री बद्दल आदर राखण्याचा  तिची इज्जत सुरक्षित राखण्याचा महाराष्ट्रीय धर्म बदलत नाही. आज ही तो धर्म महाराष्ट्रीयन पळतो हे अभिमानस्पद आहे. वाचा मराठी दैनिक भास्कर आठ जुलाई च्या पान  नंबर ६ भूमिका या पानावरील अनुभव या सदरातील पंजाबच्या प्रणिता कौर चा. अनुभव

Thursday, July 7, 2011

ये भविष्य वाणी नही ..दाहक कटु सत्य है.

भ्रूण हत्या करना कानूनन गुन्हा है, अनैतिक पाप है , ये मालूम होते हुवे भी , भ्रष्ट्र सरकार नौकरशाही , बेईमान विपक्ष और बिकाउ  मिडिया इन  लोकशाही के भक्षको ने लोकपाल कानून का गर्भ में ही खून , हत्या करने का षड्यंत्र रचा है,  ये कटु सत्य है.

आज ही शिवसेना के खासदार राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत जो खुद्द लोकशाही का  चौथा स्तम्भ कहे जानेवाले वर्त्तमान पत्र के संपादक है ,लोकशाही  का ये चौथा स्तम्भ  बिक चुका है. ... ये बात अलग  है .........  ने आज एक नयी काली चाल चलते हुवे राष्ट्रपती को ही लोकपाल बनाया जाय ये मांग की है. इस मांग के साथ राज्यकर्ता पक्ष और विपक्ष ये दोनों अन्दर से भ्रष्ट्राचार करने के पक्ष में  एक ही है ये सिद्ध हुवा है. इंडिया के राष्ट्रपती का इतिहास देखते हुवे ये मांग भ्रष्ट्राचारीयो ने खुद्द का पाप मिटाने के लिये लोकपाल कानून की गर्भावस्थामे ही हत्या करने की ये चाल चली है.


Wednesday, July 6, 2011

अर्थशास्त्री पंतप्रधान ने पच्चास करोड़ कीमत की नोट छापने का निर्णय लिया.

भ्रष्ट्राचार के विभिन्न मामले की पोल कुलाने के बाद सरकारने इस भ्रष्ट्राचार के पोलखोल के पीछे क्या राज है इसका अध्ययन करने के लिये एक उच्चस्तरीय मंत्री गट की स्थापना की थी. इस मंत्री गट ने भ्रष्ट्राचार के मामले मे फसे राजा , कलमाडी , कानमोली इन सब की तिहार जेल में जाके खास गुप्त बातचीत की ......


Tuesday, July 5, 2011

बिखरे मोती: दंश ..

जब  भी ...
मन के 
चूल्हे पर 
मैंने 
ख़्वाबों क़ी
रोटी  सेकी
मनमोहन तेरे 
दंश भरे महंगाई के 
अंगारों ने 
उसे जला डाला ...

बिखरे मोती: दंश ..

Friday, July 1, 2011

खेळ... उंदीर, मांजराचा... कपाशीचा !

  THANTHANPAL said...


देशाच्या केंद्रीय मंत्री मंडळाला बेईमान राजकारणी ,भ्रष्ट्र बिल्डर्स, उद्योजक , नौकारशाही, परकीय हित संबंध यांचा विळखा बसला आणि शासन हे शेती धार्जीन आम आदमी करता निर्णय न घेता बिल्डर्स उद्योजक परकीयांचे चे हित जपणारे निर्णय घेणारे म्हणुन बदनाम झाले. पण याची साधी खंत ही कोणाला नाही . लाज वाटणे तर दूरच. लाखो रुपयाचा पगार असलेले निर्णय घेणारे अधिकारी मंत्री स्वतःह च्या स्वार्था साठी देशाच्या जनतेला घातक ठरतील असे निर्णय आमचे कोण वाकडे करणार या मस्तीत घेत असतात. २०० वर्षा पूर्वी इंग्रजांनी या नौकारषाहीला कायद्याचे अमर्याद संरक्षण दीले असल्या मुळे त्याचा गैरफायदा घेत देशाला लुटल्या जात आहे. सर्वात पहीले या नौकारशाही चे हे संरक्षण काढून घेण्यात यावे. आज काळा पैसा बाहेर कोणी ठेवत नही तो येथेच शेतकऱ्याच्या काळ्या जमिनीत मुरवला जात आहे. आज शेत जमिनीच्या किमतींनी २० ते २५ लाखाचा एकरी भाव कधीच ओलांडला. या भावात शेती घेवून देवाच्या अर्थमंत्र्याने कुबेराने शेती केली तर, तर तो सुद्धा शेती परवडत नाही म्हणुन आत्महत्या करेल. म्हणूनच म्हणतो हा रस्ता अटळ आहे ! अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल.http://myblog-prahaar.blogspot.com/2011/07/blog-post.html?showComment=1309534757885#c2735039812132789802

खेळ... उंदीर, मांजराचा... कपाशीचा !

खेळ... उंदीर, मांजराचा... कपाशीचा !thanthanpal.blogspot.com