Translate

Saturday, September 29, 2012

प्रती थाळी ७७२१/-..............

जेवणाची प्रती थाळी किंमत रुपये  ७७२१/- ............ कींमत वाचून  दचकलात ही कांही मोठ्या फाईव्ह कींवा सेव्हन स्टार हॉटेल मधील जेवणाच्या थाळीची किंमत नाही...... आम आदमीच्या नावाने कारभार करणाऱ्या आणि आम आदमी १६ रुपयात चांगले अन्न खावू शकतो अशी भाषा करणाऱ्या मनमोहन सरकारने आपल्या भ्रष्ट्र  काँग्रेसी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्या बद्दल दिलेल्या राजेशाही पार्टीचे बिल रुपये २८,९५,५०३ अठ्ठावीस
लाख पंच्यानव हजार पाचशे तीन रुपये  इतके झाले आहे.........फक्त ३७५ VVIP भ्रष्ट्र राजकीय  नेते या अति महागड्या जेवणाचा स्वाद घेण्यास हजर होते.........  प्रती थाळी ७७२१/- या हिशोबाने हा खर्च मनमोहन सिंग सरकारने गरीबाची क्रूर चेष्टा करत केला. आम आदमीच्या खिशातून जमा झालेल्या करां मधूनच सरकारने हा पैसा खर्च केला......  The shocking revelation was made through a RTI report filed by one Ramesh Verma. या जेवणाच्या थाळी मध्ये समाविष्ट असलेल्या  पदार्थांची नुसती नावे जरी वाचली तरी सामान्य माणूस तृप्तीची ढेकर देईल ......

Friday, September 28, 2012

प्यार हुवा इकरार हुवा है

Rumoured romance between two high profile
leaders of our neighboring country
प्यार हुवा इकरार हुवा है
प्यार हुआ, इकरार हुआ है
प्यार से फ़िर क्यो डरता हैं दिल
कहता हैं दिल रास्ता मुश्किल
मालूम नही, हैं कहा मंजिल

Sunday, September 23, 2012

शेख चिल्ली स्वप्ने.......P M के ......

FDI ची जादूची छडी आली की शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न चुटकी सरशी संपतील अश्या मुंगेरीलाल के हसीन सपने किंवा शेख चिल्ली ख्वाब या सारखी भारतीयांची अवस्था झाली आहे......आपल्या देशातील मुलभूत समस्यांचा भ्रष्ट्राचाराचा विचार न करताच आपण आपले नशीब FDI च्या हातात देवून आपल्या ६५ वर्षाच्या अकार्यक्षमतेवर कफन घालू पाहत आहोत.....रोजच्या रोज नवीन घोटाळे समोर  येत आहे..त्या करता शेठजीच्या पेपर वाचण्याची गरज नही...ते ही यात अखंड बरबटले आहेत...त्यांचे हाथ सुद्धा काळे झाले आहेत..............
तुमच्या-आमच्या शेतात जाणारे रस्ते, खेड्यापाड्यातील रस्ते, तालुका जिल्हा जोडणारे रस्ते या मुलभूत सोयी चा वाजलेला बोजवारा आणि या बिकट खड्यांच्या रस्त्या मुळे शेतमालाची वाहतुकीला येणारी अडचण....... शेतीतील सिंचन सुविधा, धनदांड्ग्यानी गरीब शेतकऱ्यांच्या शेतात येणारे पाणी अडवलेले पाणी, पाणी पळवापळवी चे राजकारण अर्थकारण ,   ठिबक सिंचनातील घोटाळे यावर बड्यांची असलेली मक्तेदारी, अर्थ शास्त्रात  वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले की वस्तूंच्या किंमती कमी होतात या नियमाला अपवाद असणाऱ्या आकाशाला टेकणाऱ्या ठिबक सिंचनाच्या किंमती, याच्या अनुदानातील बड्या राजकारण्यांचे वर्चस्व , फळबाग अनुदान योजनांचा होणारा दुरुपयोग, पुन्हा या योजनांवर असलेले सत्ताधार्यांचे वर्चस्व , हंगामाच्या काळात साधे बियाणे मिळत नाही....खता करता दरवर्षी शेतकर्याना लाठ्या  खाव्या लागतात .......या  समस्या सोडवण्याचा कधी   आपण  गंभीरतेने विचार केला का?? का FDI च ह्या सर्व समस्या सोडवणार ....आहे.....
दुसरा बँकिग हा प्रकार .....आज ही शेतकर्याना वेळेवर आणि योग्य दारात कर्जाचा पुरवठा होत नाही,,,शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या सहकारी बँका या पुढारी आणि धनदांड्ग्यानी अक्षरश लुटल्या आहेत.....बड्या उद्यौगाना लाखो करोडोची माफी देणारे सरकार शेतकर्याना  मात्र वाऱ्यावर सोडते...  तीच दुरवस्था  सहकारी साखर कारखाने सुत गिरण्यांची झाली आहे....या नेत्यांनी  स्थापन केलेल्या सहकारी बँका तर नेत्यांच्या नातेवाईकांचे भले करण्यातच नामशेष झाल्यात........पैसा शेतकऱ्यांचा,  शेतमाल शेतकऱ्यांचा,  सहकारच्या गोंडस नावा खाली मालक शेतकरी आणि फायदा या नेत्यांचा त्यांच्या नातेवाईकांचा ...........तोटा शेतकऱ्यांचा.......तोच प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाचा या कृषी समितीच्या कारभारा  बद्दल न बोललेलेच बरे......बाजार समेत्या ह्या शेतकर्याना लुटण्यासाठीच निर्माण झाल्या आहेत असा संशय येतो......... हा प्रश्न FDI सोडवणार आहे का??????
तिसरा महत्वाचा प्रश्न शहरे सोडली तर खेड्यापाड्यात शेती क्षेत्रात लागू असलेले विजेचे भारनियमन .........शहरातील मॉल, सिनेमागृहे पंचतारांकित हॉटेल्स वेजेचा लखलखाट असला तरी शेतीतील उभी पिके डोळ्या समोर वीज पाण्या अभावी जळून जात असलेली पाहण्या शिवाय हतबल शेतकरी कांही करू शकत नाही......
एकीकडे शेतीची हि दुरवस्था झालेली असतानाच दुसरीकडे शेतजमिनीच्या प्रचंड वाढलेल्या किंमती.......गेल्या ५-१० वर्षात या जमिनीला शहरातील खोऱ्याने पैसा कमावणारे   डॉक्टर वकील व्यापारी यांच्या काळ्या पैश्या चा फास विळखा बसला आहे.....या लाखो रुपये एकर किंमतीची शेत विकत घेतली, त्यावर महागडी बियाणे , कीटक नाशक खते वापरली   तर इंद्राच्या दरबारातील संपत्तीच्या देवाला कुबेराला ही शेती करणे नुकसानीत जाईल आणि तो भिखारी बनेल आत्महत्त्या करेल......
हा सगळा तमाशा पाहून आपण फसवले जात आहोत लुटले जात आहोत हे शेतकर्यांना त्यांच्या शिकलेल्या तरुण पिढीच्या लक्षात येवू लागले....हा वाढत्या असंतोषात इंद्राय स्वाह ! तक्षाय स्वाह! नित्तीने आपला बळी जाईल हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले हे होवू नये म्हणून आपले  अपयश लपवण्या साठी FDI चे मायाजाल फेकण्यात आले.....आणि एकदा FDI आले की शेतकऱ्यांचे  सर्व प्रश्न सुटतील असे शेख चिल्ली स्वप्ने शेतकरयांना  दाखविण्यास सुरुवात झाली.....आणि शेतकरी आपल्या सर्व मुलभूत समस्या विसरून या मुंगेरीलाल च्या हसीन स्वप्नात गुंग झाला ....रोग कडे दुर्लक्ष्य करून FDI चा उपचार करणे म्हणजे रोग पेक्षा इलाज भयंकर किंवा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार म्हणावा लागेल.......

Wednesday, September 19, 2012

महागाई ........यांच्या डॉगीचे अन्न सुद्धा घेणे परवडत नाही

देशाच्या  बरबादी ला देशाचे सरकार जबाबदार आहे.........   उगीच ....देशाचे सरकार आणि त्याचे घटक पक्ष जबाबदार आहेत म्हणत आपण नागरीक आपली स्वतः ची जबाबदारी टाळत असतो. दर ५ वर्षांनी आपणास सरकार बदलण्याची संधी असते. त्यावेळी आपण काय करतो.....बाई,बाटली, पैसा, धर्म , जात, एखादे आपले स्वतः चे गैरकानुनी काम याच्या बदल्यात मत अयोग्य व्यक्तीला देतो....तर कधी भावनेच्या लाटेवर स्वार  होवून एक गठ्ठा एकतर्फी मतदान करतो......मग अयोग्य उमेदवार निवडून येतो.....तो मग आपल्यावर मत खरेदी करता केलेल्या पैश्याच्या वसुली साठी भ्रष्ट्र मार्गाने संपत्ती गोळा करणे सुरु करतो......आपले हितसंबंध जो पर्यंत जोपासले जातात तो पर्यंत आपण गप्प बसतो......आपणाला सहावा सातवा वेतन आयोगा प्रमाणे वाढीव पगार पाहिजे महागाई भत्ता पाहिजे........पण वस्तूंची भाववाढ झाली कि लगेच आपण जीवन जगणे अशक्य झाले म्हणून बोंब मारणे सुरु करतो......मिडिया नामक राक्षस लगेच हातात दंडुका घेवून या महागाईने त्रस्त न झालेल्या सुखवस्तू महिलांचे चारचाकी गाड्यांच्या मालकांचे तेचतेच रडगाणे दाखवत बसतात. काय तर म्हणे यांच्या डॉगीचे अन्न सुद्धा घेणे परवडत नाही हि यांची तक्रार.......तर १५-२० लाखाची गाडी फिरवणारा ५ रुपयांनी पेट्रोल महाग झाल्याची आणि गाडी परवडत नसल्याची तक्रार करत सरकारला दोष देणार......पण एखादे स्वतःचे गैर कानुनी काम करायचे असेल तर याच सरकारला नौकरशाहीला हाताशी धरून बिनधास्त करणार त्या वेळी त्याला भ्रष्ट्राचार बद्दल सरकार बद्दल, पक्षान बद्दल तक्रार असत नाही . हे आपले स्वार्थी वागणेच मग आपल्या मुळावर येते.....असे झाले कि मग आपण याच घटक पक्षांना दोष देत आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न करत स्वतःचीच फसवणूक करण्यात समाधान मानतो.

Friday, September 14, 2012

..मेरा नाम नेता है .......

मै भ्रष्ट्राचार करता हूँ , मै चोरी करता हूँ, मै कालाबाजार करता हूँ, मै रिश्वतखोर हूँ, ऊपर से मै निधर्मी हूँ...मगर अंदर से कट्टर धार्मिक जातिवादी हूँ , मुह में राम बगल में छुरी ऐसी मेरी अनीती है , में हाय कमांड का चमचा हूँ, मै स्वतंत्रा वादी नहीं हूँ , मुझपर बेईमानी का जूनून हमेशा सवार रहता है, हर कार्य में रिश्वत लेना मेरा धर्म है, कॉमन वेल्थ , दूरसंचार कोयले के धंदे में मेरे हाथ ही नहीं चारित्र्य भी काला हुवा. मै आचार विचार साहित्य कला के स्वतंत्रा के खिलाफ हूँ, गल्ली में शोर दिल्ही में मुजरा ये मेरा जीना है, चुनाव के वक्त मतदाता के पैर पड़ता हूँ, चुन के आते ही उन्हें लात मारता हूँ और भ्रष्ट्र उद्योगपति बेपारी से हाथ मिलकर देश को लुटता हूँ, मै सोशल नेटवर्क साईट के सक्त खिलाफ हूँ, मै भारतीय नहीं इंडियन हूँ, मै जनता विरोधी हूँ, आयाराम-गयाराम पक्ष ये दोनों में विश्वास रखता हूँ मेरा कोई पक्ष नहीं , मै पानी,भूखंड, रेत , तेल, शराब और शबाब जिस्म-फरोशी माफिया हूँ , मै औरते इन्सान का कबूतरबाज हूँ, देश के कानून तोड़ना ये मेरा पसंदीदा शौक है, शराब-शबाब-पैसा खर्च करके , जाती-धर्म के सहारे भ्रष्ट्र रस्ते से मै लोकशाही चुनाव जीतता हूँ , मै इस देश का पक्का बेईमान राजकारणी नेता हूँ , संसद में पोर्न फिल्मे देखता हूँ, इतना सब कुछ करने बाद में इस देश का महान नेता हूँ, शासनकर्ता हूँ, लोकशाही में का महाराजा हूँ , देशभक्त हूँ . मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता बल्कि मुझे भारत भूषण पद्मभूषण भारतरत्न से गौरांकीत कीया जाता है.....मेरे आदर्श चारित्र्य के पाठ बच्चों को पढाये जाते है...मेरा नाम नेता है .......

Wednesday, September 12, 2012

ये है मेरा इंडिया महान का सत्य.....

तू भ्रष्ट्राचार नहीं करता , तू चोरी नहीं करता, तू कालाबाजारी नहीं है, तू जाती-धर्मवादी नहीं है, तू रिश्वतखोर नहीं, तू किसीका चमचा नहीं, तू स्वातंत्र्यवादी है, तुझपर ईमानदारी का भुत सवार है, कॉमन वेल्थ , दूरसंचार कोयले के धंदे में तेरा कोई हाथ नहीं, तेरे हाथ काले नहीं हुवे, तू निधर्मी है, तू आचार , विचार, साहित्यकला स्वातंत्र्य का पुरस्कर्ता है, तू शहीदों का चाहता है, तू अनाज, दूध तेल में मिलावट नहीं करता, तू पानी,भूखंड, रेत , तेल, शराब और शबाब जिस्म-फरोशी माफिया नहीं, तू भ्रष्ट्र नौकरशाह या बेईमान राष्ट्रीय राजकारणी नेता या उद्योगपति , बेपारी नहीं, तू सोशल नेटवर्क साईट का इस्तमाल करता है, तू इंडियन नहीं भारतीय है, तू कांग्रेस विरोधी है, तू किसी पक्ष का कार्यकर्ता नहीं, तुने कोई कानून तोडा नहीं तू आम आदमी है...... तू इस देश का एक सच्‍चा नागरिक है........इसका मतलब तू देशद्रोही है , चल तुझे देश के खिलाफ साजिश करने के गुन्हा करने के कानून तहत देशद्रोही ठहराया जाता है .......और जेल में बंद कीया जाता है........
ये है मेरा इंडिया महान का सत्य

Tuesday, September 11, 2012

The Amul tribute to its great leader, Dr Kurien.....

The Amul tribute to its great leader, Dr Kurien...............With a heavy heart we are sorry to inform that Dr. V. Kurien, father of the White Revolution, is no more. He passed away today morning at 1.15 am.

Monday, September 10, 2012

असीम त्रिवेदी जी ,हमें माफ़ करना......

 असीम त्रिवेदी जी हमें माफ़ करना.....हमारे अच्छे सुनहरे भविष्य के लिए आपको जेल जाना पडा.....क्या जरुरत थी क्या जूनून था आपके और आपके साथियों के दिमाग में......नेता की तरह आप भी कोयले की दलाली में हाथ काले करते तो आप भी शान से जिंदगी गुजार सकते थे.

हमें माफ़ करना......

 राष्ट्रीय-प्रतीकों की अस्मिता, संसद में सरेआम लहरतीं नोटों की गड्डियों से, एक दूसरे से सरेआम मारपीट करने से, सांसदों और विधायकों की खरीद-फ़रोख्त से, उच्च-सदनों में बैठ कर पोर्न फिल्म देखने से कभी भंग क्यूँ नहीं होती ? हाँ इन विषयों पर कोई अगर राष्ट्रीय-गुस्से को उकेर भर दे तो उस पर "राष्ट्र-द्रोह" का मुकदमा दर्ज कर के उसे जेल में डाल दो, ये ज़रूर संसदीय है ! माना की हमारे प्रतीक आदरणीय हैं किन्तु क्या युवा-कार्टूनिस्ट असीम त्रिवेदी को पुलिस-लौकप में बंद करने से, जनता में जाग रहे बेबाक-सवाल और राजनैतिक बिरादरी के प्रति पैदा हुआ देश का अविश्वास खत्म हो जायेगा ? किसी धर्म के पूज्य देवी-देवताओं के अशालीन और कुत्सित नग्न-चित्रों की हिमायत, अभिव्यक्ति की आज़ादी के नाम करने वाले "शाब्दिक-खाड़कू" अब क्यूँ मुह सिले बैठे हैं ? अब क्या सांप सूंघ गया सब को ? मैं असीम के प्रति हो रहे इस अन्याय का विरोध करता हूँ और अभिव्यक्ति की शालीनता युक्त आज़ादी में उस का समर्थन करता हूँ !!!
Dr. Kumar Vishwas
विटंबना करणारा देशद्रोही

आणि गैरवापर करणारा.....
मंत्री......