Translate

Tuesday, February 14, 2012

No need of words

आधे फोटो में यह महिला परिवार व देश के प्रति जागरूक दिख रही है, और आधे फोटो वाले लोग बहुत थक गए है,
और हमलोगों को इनपर बहुत शर्म आती है, आईये मतदान के जरिये इन्हे बदल दिया जाये.

Sushil Bishnoi indian politicians sab ke sab maderc**d hain... FB
Taran Oberoi i wholeheartedly agree with d above mentioned comment!
Kazi Moin Kamal  Thats why we indian are much behind from others 
 Subhadip Chatterjee  Not only dis... our politicians like to watch mobile porn in the assembly when d session is going on.. Dis is our Indian Democracy boss.. Inspite of knowing these facts, we r forced to send dis bunch of worthless people to represent us... We r ashamed of our politicians...  
Aman Kushwaha nikkame hain aise log. hume jagna chahiye inke sone pe...change kar sakte hain hum sab.....we can do it..
.Aruna Erande no need of words 
Yamini Adbe can nt resist ...multiple likes.....at least some one caught them in action...yup..yup... 
Patil Sandeep what to say....india is great but indians are not great











Saturday, February 11, 2012

मी उद्या मंगळसुत्र आणेल तर..........


एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते.

त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.

परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...

ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'

त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'

ती म्हणते, का? काय झालं?

तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून घेणार आहेस काय?
 http://divyamarathi.bhaskar.com

Friday, February 10, 2012

सदाशिव पेठ पुणे महिलांचा फैशन शो......




 सदाशिव पेठ पुण्यात महिलांचा फैशन शो झाला तर,  त्या मध्ये भाग घेणाऱ्या महिलांना कश्या प्रकारे वेशभूषा  करावी लागेल याची झलक या छायाचित्र वरून येईल....

उत्तरप्रदेश की चुनावी तमाशे में प्रियंका गाँधी को उसके छोटे बेटे रेहान और बेटी मिराया के साथ उतारा है...

बाल कामगार ये जागतिक समस्या है. माँ खाना  नहीं देती, बाप पढ़ना नहीं देता इसी वजह घर का खर्चा उठाने के लिये बालक पढाई की जगह मजबूरन  मजदूरी करना शुरू कर देता है......सस्ते दाम में काम हो जाता है और मुनाफा बढ़ता है. इस वजह उद्योगपति बेपारी इन मासूम बालक को काम पर रख देता है...   इस बात को तो सब समझ सकते है.... ...मगर आज का उच्च वर्ग जिसे पैसे की कोई कमी नहीं, ऐसे सधन संपन्न परिवार के माँ बाप भी अपनी लालसा, स्वार्थ ,मतलब , हवस  के लिये अपनी ही ओलाद का इस्तमाल करते है..... ऐसे करने में उन्हें कोई शरम, लज्जा नहीं आती बल्कि वो गर्व महसूस करते है..

Wednesday, February 8, 2012

सर्व प्राणी समान आहेत. (All animals are equal.) काही प्राणी’ अधिक समान आहेत?

विधान सौंध बंगलोर कर्नाटक राज्याचे विधी मंडळ....... शासनाचे कामकाज चालू असताना त्यात सहभाग घ्यायचा, जनतेच्या अडी अडचणी सोडवायच्या कायदे करावयाचे  ही कामे करायची सोडून ३ मंत्री महोदय   मोबाईल वर चक्क  ब्लू फिल्म पाहत बसले ...... आणि पकडले गेलेत.....भाजपचे मंत्री लक्ष्मण सावडी, महिला आणि बाल विकास विभागाचे मंत्री सी. सी. पाटील यांनी विधानसभेत अश्‍लील चित्रफीत पाहिल्याचे वृत्त एका प्रादेशिक वृत्त वाहिनीने सर्वप्रथम प्रसारित केले होते.  विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरात पाकिस्तानचा ध्वज फडकवल्याप्रकरणी आणि उप्पीनंगडी येथे निर्माण झालेल्या जातीय तणावावर विधानसभेत चर्चा सुरू असताना हे दोन मंत्री या कामा गुंग होते....... पाकिस्तान देशाच्या ध्वजारोहणासारख्या एका गंभीर विषयावर चर्चा सुरू 

Tuesday, February 7, 2012

freedom.............

नवसे कन्या पुत्र होती । मग का कारणे लागे पति तुकाराम महाराज

देशभरातूनच नव्हे; तर जगभरातून युवराज च्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. त्याच्या चाहत्या कडून होमहवन यज्ञ करण्यात येत असून या यज्ञा होमहवना मुळे युवराज लवकर बरा होईल अशी त्याच्या चाहत्यांची अंधश्रद्धा आहे. नवसे कन्या पुत्र होती । मग का कारणे लागे पति तुकाराम महाराज सांगून गेलेत. त्याच धरतीवर म्हणावसे वाटते नवसे होमहवने तब्ब्येत दुरुस्त होती I मग का कारणे लागे वैद्यक शास्त्र. पण....आपण सुधरू शकत नाही.... हेच खरे
देवांच्या नवसांच्या सबबीवर अशा शेकडो मूर्खपणाच्या गोष्टी आपण करीत असतो. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत बाबांनो. तीर्थक्षेत्रे, जत्रा यात्रा ही सारी भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याची लफंग्यांनी तयार केलेली भुलभुलय्याची दुकाने आहेत. सापळे आहेत ते. तिथे देव नसतो, देवभक्ति नसते, काही नसते. तीर्थक्षेत्री गेले आणि दाढीमिशा बोडून आले, तरी अडाणीपणा जाणार नाही आणि कर्माच्या कटकटी मिटणार नाहीत. म्हणून बाबांनो, सावध व्हा.प्रबोधनकार ठाकरे यांनी १०० वर्षा पूर्वी सांगितले तरी पालथ्या घड्यावर पाणी. असे आपले वागणे आहे.

Sunday, February 5, 2012

पैठणी.......

येवला  तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठण  पैठणी विणण्या करता जगप्रसिद्ध आहेत. पैठणी साडी, सोन्या व चांदीच्या तारांनी बनवली जाते.पदरावर मोर किंवा बदक असलेली साडी म्हणजेच पैठणी! कित्येक हजार ते लाखोंमध्ये विकली जाणारी साडी म्हणजे पैठणीच! पैठणी प्रमाणेच औरंगाबाचे सिल्क (रेशीम ) असलेली हिमरू शाल सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे.पर्सिअन कलाकुसर असलेली ही शाल विणकामाचे उत्तम प्रतिक आहे. दोन प्रकारच्या धाग्यांचा मिलाफ हे हिमरू विणकामाचं वैशिष्ट्य. औरंगाबादच्या हिमरूला त्याच्या अद्वितीय शैली आणि डिझाइनमुळे मागणी असली तरीही आज हिमरू विणकाम करणारे फारच थोडे कारागीर उरले आहेत. आता तर इंग्लंड आणि अमेरिकेतही पैठण्यांची निर्यात होत असते.जगात इतरत्र कुठेच तयार होत नसलेली अशी ही पैठणी भारतीय संस्कृतीचा वारसा व महाराष्ट्राची शान म्हणून मानाने जगभर मिरवत आहे. एकूणच ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याने पैठणीचा खप होत आहे. 
मात्र तिच्या किमतीबाबत तक्रारीचा सूर कायम आहे. एकीकडे ग्राहक जास्त किमतीबद्दल नाराजी व्यक्त करतात तर दुसरीकडे कष्टाच्या मानाने पुरेसा मोबदला मिळत नसल्याचे रडगाणे विणकर-कारागीर गात असतात. अडचणींच्या या उभ्या आडव्या धाग्यांच्या गुंत्यात पैठणी व्यवसाय गुरफटला आहे.भारतात हे असेच चालते. अन्नधान्य पिकवणारा शेतकरी असो वा परंपरागत पारंपरिक वस्तू बनवणारा कारागीर असो त्याच्या श्रमाचा मोबदला कधीच मिळत नाही...........पण या वस्तू विकणारे मध्यस्त दलाल व्यापारी मात्र मालामाल होतात. जय हो !! जय हो!!!

Wednesday, February 1, 2012

94,0000000 मोबाईल फोन...........

खाने को अनाज नही.....रहने को घर नही........पीने को जल नही.........चलने को सडक नही....... गाव गाव बिजली नही....... अच्छे पढाई के स्कूल नही.......बिमारी के इलाज के लिये अस्पताल नही........ फिर भी मेरा इंडिया महान. जय हो जय हो............ आज करीब करीब 94,0000000 मोबाईल फोन, हम इंडियन लोग  फोन पर चबर चबर बाते  करने के लिये इस्तेमाल करते है..... और वक्त बरबाद करते है........