Wednesday, November 4, 2009
वा क्या बात हे! नकाशा पाहुनच पोट भरले. उगीच नाही भारतावर प्राचीन काळ! पासून परकियांची अतिक्रमने होत राहिली. पिज्जा बर्गर खाणारा परदेशी पण भारतीयांच्या मसालेदार खाण्यावर फ़िदा झाला . ३० किलोमीटर वर बदलणारी भाषा आणि बदलणारी खाण्याची चव हेच भारताच्या विविधतेचे बळ आहे.
Tuesday, November 3, 2009
विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे
फक्त मराठीतूनच शपथ घ्यावी, हा आग्रह घटनाविरोधी असल्यांचंही अमरसिंह यानी म्हटलेअसे जर असेल तर कर्नाटक च्या मंत्र्याने हिंदीतून शपथ घेतली म्हणून त्यला राजीनामा काद्यावा लागला.त्या वेळी ही समाजवादी पिल्लावळ गप्प का बसली. उत्तर भारतीयांच्या या अरेरावीला त्रासून दक्षिण भारतात हीनऽदीला पूणॅ बं दी आहे. एव्हढेच नव्हे तर
राष् ट्रीय प्रसारण हीनदी बाताम्याचे वेळी त्या न लावता तमिळ बातम्या लावल्य जातात... .. तेथे ही भयया मंडली शेपुट घालतात . प्रादेशिक अस्मिता बाळगणे हा देशढ्रोह नाही तर दुसर्या राज्यात जाऊन तेथील भूमीपुञा वर आरेरावी करणे; त्यांच्या भावनांशी खेळणे. हा देशढ्रोह आहे.
विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे
राष्
विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे
Saturday, October 31, 2009
राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली अपॅण होईल.
सत्तेचा दुरुपयोग करत गेल्या ६० वर्षात राजकारणी लोकाणी सरकारच्या जमिनीची लूट केली आहे. त्याच बरोबर सत्तेचा गेरफायदा घेत बेकायदेशीर शिक्षण संस्था कायदेशीर करून NGO च्या नावा खाली शासनाला हजारो करोडो चा चुना लावला. यांच्या नावावर साधी मोटर नाही. तरी हे परदेशी मोटारी च्या खाली उतरत नाही. अनेक संस्था बूडउन हे जातीच्या धर्माच्या नावावर देशाचे मंत्री होतात. गरीबा करता असलेल्या योजना यांच्या नातेवाईकाना बहाल करतात. रोजगार हामी
योजनेच्या यादीत यानाचेच नातेवाईक असतात. याकरता गेल्या ६० वर्षात सॅथापन झालेल्या राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली
अपॅण होईल.
महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चव, सवॅ काही शिकवुत.
राज तेरा जबाब नही . हे जे कोणी अब्बू मुंबईत आहेत त्याना जर मराठी येत नसेल तर त्यानी मराठी
भाषे चे वर्ग लावावेत त्याना आम्ही मराठी भाषा च नव्हे तर मराठी रीतीरीवाज, शिवाजी,संभाजी चा पराक्रम, शाहिस्तेखान, अफजलखान चा पराभव. राकट कणखर महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चव, सवॅ काही शिकवुत.
भाषे चे वर्ग लावावेत त्याना आम्ही मराठी भाषा च नव्हे तर मराठी रीतीरीवाज, शिवाजी,संभाजी चा पराक्रम, शाहिस्तेखान, अफजलखान चा पराभव. राकट कणखर महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चव, सवॅ काही शिकवुत.
त्यानतर ते आपला ईतिहास, भूगोल. बिर्यानी, कबाबची चव
विसरून जातील. जय मराठी.
Saturday, October 24, 2009
तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .. त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला..
त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला... अशी प्रतिक्रिया बालासाहेबानी दिली. छगन भुजबल,नारायण राणे आणि राज आता मराठी माणसाने ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला हें बोलण्या आधी मराठी माणसाच्या नावावर आपण जे उद्योग केले , त्याचा अभ्यास करावा. उडाले ते कावले आणि मागे राहिले ते मावले या बेफिकिरी मुले आपल्या मागे कोण राहिले हें मागे वलून पहान्याचे कष्ट आपण घेतले नाही.
राज्य सभेवर खासदार नेमणूक करताना केनिया , धुत जेठमलानी आणि उतर भारतीय. मराठी माणुस विसरून नेमले गेले. ज्या मराठी माणसाच्या जिवावर सेना भवन उभारले गेले तय मराठी माणसास भवनाची दारे बंद जहाली व् ती उद्योगपति . पैसेवाल्ल्या. बिल्डर लाब्बी,थ्री पेज वर चमक्नार्या चमकू साठी २४ तास उघडी राहु लागली .
गेल्या ४० वर्षात ज्या मराठी तरुनानी सेने करता पोलिसांचा मार खाला, तुरुंगात गेले त्यांचा सतेचा सोपान चढ़ल्यावर विसर पडला . महापालिका तुमच्या हाती असताना मुंबई बकाल जाहली . नगरसेवाकानी मुंबई चा सत्यानास केला.पण आपण युधिष्ठिरा सारखे डोळ्यावर पट्टी बांधून बसलात. अखेर कांग्रेस च्या ज्या वंश परंपरेला आपण जिंदगी भर विरोध केला, त्याच परंपरेला धरून पुत्र प्रेमा मुले अंधले होउन आपण आपल्याच पुत्र चा राजभिषेक केला. या सर्व गोष्टी विसरून आपण मराठी माणसाने घात केला म्हणुन मगरीचे आश्रू काढत आहात. एकच विचारावे वाटते तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .
राज्य सभेवर खासदार नेमणूक करताना केनिया , धुत जेठमलानी आणि उतर भारतीय. मराठी माणुस विसरून नेमले गेले. ज्या मराठी माणसाच्या जिवावर सेना भवन उभारले गेले तय मराठी माणसास भवनाची दारे बंद जहाली व् ती उद्योगपति . पैसेवाल्ल्या. बिल्डर लाब्बी,थ्री पेज वर चमक्नार्या चमकू साठी २४ तास उघडी राहु लागली .
गेल्या ४० वर्षात ज्या मराठी तरुनानी सेने करता पोलिसांचा मार खाला, तुरुंगात गेले त्यांचा सतेचा सोपान चढ़ल्यावर विसर पडला . महापालिका तुमच्या हाती असताना मुंबई बकाल जाहली . नगरसेवाकानी मुंबई चा सत्यानास केला.पण आपण युधिष्ठिरा सारखे डोळ्यावर पट्टी बांधून बसलात. अखेर कांग्रेस च्या ज्या वंश परंपरेला आपण जिंदगी भर विरोध केला, त्याच परंपरेला धरून पुत्र प्रेमा मुले अंधले होउन आपण आपल्याच पुत्र चा राजभिषेक केला. या सर्व गोष्टी विसरून आपण मराठी माणसाने घात केला म्हणुन मगरीचे आश्रू काढत आहात. एकच विचारावे वाटते तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .
Friday, October 23, 2009
Thursday, October 22, 2009
Wednesday, October 21, 2009
Monday, October 19, 2009
अमिरिकेची संहारक , युध्दखोर नीती स्पष्ट होते.
शांततेचा नोबल पुरस्कार घेणार्या ओबमचा खरा मुखवटा काय आहे हे जगाला अजुन समजले नाही.एकीकडे पकिस्तान अमेरिकेच्या मदतीचा दुरुपयोग करून अणुबॉम्ब तयार करत आहे, त्याचीतस्करी करत आहे पण ओबामा डोळे मिटून बसला आहे. दुसरीकडे लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा असेल अशी ग्वाही अमेरिकेने दिली आहे. त्याचवेळी आपल्या मदतीकडे कुणीही संशयित नजरेने पाहू नये असेही अमेरिकेने बजावले आहे.
या बोलण्यावरून अमिरिकेची संहारक , युध्दखोर नीती स्पष्ट होते. चोराच्या मनात चांदण्याची भीती असते हे खरे आहे. jago india jago !!!! असे दुप्पती धोरण अवनबले नाही तर अमेरिकेतील मौत चे सौदागर असलेले सहांरक शस्त्रा चे उत्पादक आपणास एका सेकंदात मौत च्या मार्गावर नेतील हें त्याना माहित आहे
या बोलण्यावरून अमिरिकेची संहारक , युध्दखोर नीती स्पष्ट होते. चोराच्या मनात चांदण्याची भीती असते हे खरे आहे. jago india jago !!!! असे दुप्पती धोरण अवनबले नाही तर अमेरिकेतील मौत चे सौदागर असलेले सहांरक शस्त्रा चे उत्पादक आपणास एका सेकंदात मौत च्या मार्गावर नेतील हें त्याना माहित आहे
Friday, October 9, 2009
आता मनमोहन जय हो !!!!!!! obama
नोबल पारितोषक मिळ्याल्या वर बराक ओबामा यानी या नोबल चे सारे श्रेय भारताचे पंतप्रधान मनमोहन याना दिले आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या नतर खरे तर भारत पकिस्तानवर अणुबॉम्ब चा हल्ला करून संपूर्ण जगाला युध्धाच्या
खाईत लोटनार होता. पण अमेरिके सोबत असलेले जुने नाते लक्षात घेऊन आणि आपल्या पंतप्रधान पदाचा उपयोग करत
मनमोहन यानी केवळ पकिस्तानला केवळ ईशारा देण्याचे काम केले, पण युध्ध करण्याचे टाळले. याच वेळी माझे नोबल
नक्की झाले.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या नतर खरे तर भारत पकिस्तानवर अणुबॉम्ब चा हल्ला करून संपूर्ण जगाला युध्धाच्या
खाईत लोटनार होता. पण अमेरिके सोबत असलेले जुने नाते लक्षात घेऊन आणि आपल्या पंतप्रधान पदाचा उपयोग करत
मनमोहन यानी केवळ पकिस्तानला केवळ ईशारा देण्याचे काम केले, पण युध्ध करण्याचे टाळले. याच वेळी माझे नोबल
नक्की झाले.
Wednesday, October 7, 2009
भारतीय वंशाच्या वेंकटरमण यांना नोबेल
आता भारतीय वंशाचा जय हो !!!!!!! सुरु होईल . या नोबल चा आणि भारताचा भारतियात्वाचा लांबून ही संबध नाही. ते ज्या देशात काम करतात त्या देशाचा हा गौरव आहे.
भारतात ते राहीले असते तर
पी.टी. ऊषा वर जशी वेळ आली तशी वेळ त्याच्यावर आली असती. असो सवँ नोबल विजेत्यांचे आणि त्याना कायॅ करण्या करता सहकायै करणार्यां
देशाचे अभिनदन.
भारतात ते राहीले असते तर
पी.टी. ऊषा वर जशी वेळ आली तशी वेळ त्याच्यावर आली असती. असो सवँ नोबल विजेत्यांचे आणि त्याना कायॅ करण्या करता सहकायै करणार्यां
देशाचे अभिनदन.
Wednesday, September 30, 2009
विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..
मानधन कमी मिलते अशी तक्रार राष्ट्रपति पंताप्रधना कड़े मंगेशकर भागिनेनी केली
मंगेशकर भगिनीनी अशी तक्रार करणे म्हणजे चोराच्या उलट्या बौबा. या लाईनीत प्रवेश करणार्या नवीन गायिकांची यानी कशी नाकेबंदी केली, हे सिनेमा जगताला माहीत आहे . आपल्या वलयाचा गैरफायदा घेत पेडर रोड उडाण पुला ला विरोध करत, मुबंई सोडण्याची धमकी देऊन सामान्य जनतेला यानी वेठीस धरले हे सवौना माहीतच आहे. परदेशातील मानधना बद्दल एवढे आकर्षण असेल तर परदेशात जाउन राहावे. तेथील कायद्यांची अमलबजावणी पाहील्यावर शाहुरुखखान सारखे याचे हाल होतील..विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..
मंगेशकर भगिनीनी अशी तक्रार करणे म्हणजे चोराच्या उलट्या बौबा. या लाईनीत प्रवेश करणार्या नवीन गायिकांची यानी कशी नाकेबंदी केली, हे सिनेमा जगताला माहीत आहे . आपल्या वलयाचा गैरफायदा घेत पेडर रोड उडाण पुला ला विरोध करत, मुबंई सोडण्याची धमकी देऊन सामान्य जनतेला यानी वेठीस धरले हे सवौना माहीतच आहे. परदेशातील मानधना बद्दल एवढे आकर्षण असेल तर परदेशात जाउन राहावे. तेथील कायद्यांची अमलबजावणी पाहील्यावर शाहुरुखखान सारखे याचे हाल होतील..विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..
तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ
मराठी माणसाचा वापर करुन आणि कांग्रेस च्चा वळचळणीस राहुन ऐकेकाळी वसंत-सेना असलेल्या सेनेंने मराठी चे काय हीत केले .अभद्र युत्या करुन परप्रांतीयाना राज्यसभेत पाठवताना मराठी माणुस आठवला नाही . तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ ; असे . राज मराठी म्हणुन नाही तर व्यवस्थेला सुता सारखा सरळ करेल हा जनतेचा विश्वास आहे या मुळे राजला मतदान होईल. yes we can change
लेबले:
we can change
Saturday, September 19, 2009
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,
बाँध बनाए, गाँव डुबोए, कारखाना बनाए ,
जंगल काटे, खादड खोडे, सेंचुरी बनाए,
जल जंगल जमीन छोडिन हम कहा कहा जाए,
विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए॥
जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥
पुरखे थे क्या मूरख जो वे जंगल को बचावे,
धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए,
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,
मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए ॥
मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी,
उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी,
गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी ॥
बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये खामोशी,
मछवारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी,
हो खेत खाली हान से जागो नगाडा बजाओ,
लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी ॥
जंगल काटे, खादड खोडे, सेंचुरी बनाए,
जल जंगल जमीन छोडिन हम कहा कहा जाए,
विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए॥
जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥
पुरखे थे क्या मूरख जो वे जंगल को बचावे,
धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए,
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,
मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए ॥
मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी,
उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी,
गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी ॥
बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये खामोशी,
मछवारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी,
हो खेत खाली हान से जागो नगाडा बजाओ,
लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी ॥
Saturday, September 12, 2009
नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.
नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.
IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE POLITICAL LEADER FOR
THE SELFISH POLITICAL LEADER। BY THE PEOPLE।SO JAGO INDIA JAGO
IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE POLITICAL LEADER FOR
THE SELFISH POLITICAL LEADER। BY THE PEOPLE।SO JAGO INDIA JAGO
नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं

नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!
तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंदावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंदाचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...
तर...
...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.
नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :
'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'
तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..
'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'
Tuesday, September 8, 2009
सर्व धर्म समभाव नितीची शोकांतिका
हिंदुना लाठ्या मुसलमान आणि ईतर धर्मियाना हात हीच भारतीय सवँधमँसमभाव या नीत्तिचि
शोकांतिका झाली आहे. पच्शिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी कॉंगरेसनेच हा विषय चिघळु दीला. शिक्षण सम्राटपासून ते साखर सम्राट आणि राष्ट्रवादी चे राजकारणी या काळात कोठे होते. गृहमंञी पाटील सुध्दा परीक्षेत नापास झाले. घरच्या दंगलीत पराभूत झालेलै हे राजकारणी ( नेते नव्हे} चीन पाकीस्तान बरोबर काय लढणार. एकाही राजकार्न्याची हा इतिहास आहे, तो बदलता येणार नाही असे सगान्याची हिम्मत दाखवली नाही। या बद्दल याना क्षमा करण्याची ही यांची लायकी नाही। याना तोफेच्या तोंडी देणेही एकच शिक्षा आहे.
शोकांतिका झाली आहे. पच्शिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी कॉंगरेसनेच हा विषय चिघळु दीला. शिक्षण सम्राटपासून ते साखर सम्राट आणि राष्ट्रवादी चे राजकारणी या काळात कोठे होते. गृहमंञी पाटील सुध्दा परीक्षेत नापास झाले. घरच्या दंगलीत पराभूत झालेलै हे राजकारणी ( नेते नव्हे} चीन पाकीस्तान बरोबर काय लढणार. एकाही राजकार्न्याची हा इतिहास आहे, तो बदलता येणार नाही असे सगान्याची हिम्मत दाखवली नाही। या बद्दल याना क्षमा करण्याची ही यांची लायकी नाही। याना तोफेच्या तोंडी देणेही एकच शिक्षा आहे.
Saturday, August 15, 2009
शाहुरुखानचा अपमानअमेरिकेचे कांही चुकले नाही !!
अमेरिकन नोकरशाही म्हणजे भारतातील भ्रष्ट कामचुकार नोकरशाही नाही। शाहुरुखान चा अपमान जहाला म्हणुन छाती बडवन्या पेक्षा आपण स्वत आत्म परिक्षण केले पाहिजे। कबुतरबाजी साठी भारतातील सामान्य लोकच काय राजकारणी, कलावंत सुद्धा बदनाम जहाले आहे। कोणत्याही देशात जायचे तर त्यांचे कायदे मान्य करावेच लागतात। आणि अश्या अमलबजावणी न करण्याचे नुकसान आपला भारत भोगत आहे। कधी कारगिल, कधी संसदेवर हल्ला । मुम्बैत दर ३ - ४ वर्षानी होणारे बोम्ब हल्ले या पासून आपणाला अक्कल आली नाही। आपण कधी कायदेच पाळत नसल्या मुले , आपणास उगीचच भारताचा अपमान जाल्या सारखे वाटते । भारताची मान ताठ रहावी या करता आपण काय करतो याचा आपण विचार करून नंतर अमेरिकेचा निषेध करावा.
Friday, August 14, 2009
स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार
स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार. जनतेचे महागाईं , पाकीस्तान समोर गुडघे टेकवणे या कडे दुलॅक्ष व्हावे म्हणुन सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला. मी ३ दिवस मुंबई मधे फिरलोपण जणते मध्ये १% टकऽका लोक मास्क लावुन फीरताना दीसले नाही. स्वताला विकण्या साठी याना कधी राखी सावंतचे न लागलेले लग्न तर कधी दाउत ; अस्तित्वात नसलेले प्रश्न लागतात. डॉक्टर बंगदांपत्याने बालकांचा कुपोषणा कीतीही पोटतिडकीने , सत्य सांगितले तरी शासनाचे लक्ष नसते. कीतीही शेतकरी आत्महत्या करु द्या राजकारणी हालत नाही. आजचा गोविंदा पाहील्यावर जनतेत कोठेही घबराहट नाही हे स्पष्ट दिसते. यावरचर्चा आवश्यक आहे.
Monday, August 3, 2009
सरकारने आपल्या या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे
१७ वर्ष एकच भावाने गैस पुरवठा करावा या करता दोन भावात कोर्ट कचेरी चालू आहे। रोज भाव बदलत असतानाखाजगी करारा वरून कोर्टाचा व देशाचा वेळ ख़राब केल्या बद्दल कोर्टने अनिल याला जबरदस्त दंड आकरावा। जनहिता करता देशाची राज्य घटना बदलली जाते ,हा तर दोन भावमधिल करार आहे। आणि अनिल तरी १७ वर्षएकच दराने माल पुरवठा करेल काय? एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेनक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहे। आणि सरकार व कांग्रेस पक्ष या दोन लाबडाच्या भाडनात माकडाची भूमिका बजावुन लोणी खात आहे। जमिनीच्या ६ फुटा खालील सर्व गोणखानिजाची मालकीसरकारची कायद्याने आहे। कार्पोरेट करार करून समोरच्या व्यवसाय करणार्याला अड़चणित आनने , हा यांचा धंदा आहे। सरकारने आपल्या आधिकराचा वापर करून या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे .
Saturday, July 11, 2009
ऐ .टी .के टी .असा निर्णय गेल्या दहा हजार वर्षात कोणी घेण्याची हिम्मत केलि नाही
शिक्षण क्षेत्राची अधोगति करणारा असा निर्णय गेल्या दहा हजार वर्षात कोणी घेण्याची हिम्मत केलि नाही, आणि पुढील दहा हजार वर्षात घेण्याची कोणी करणार नाही । असा हा एतिहासिक निर्णय घेतल्या बद्दल कोतुक करायचे की , डोक्यावर हात लावायचा या संभ्रमात आज आपण पडलो आहोत। भारतात राजकारण, गुतैदारी, आणि शिक्षण हे तीन क्षेत्र असे आहेत की जेथे काम करण्यास कोणत्याही प्रकारची पात्रता लागत नाही। बहरे चमन उजड़ने को एक उल्लू काफी है । यंहा तो हर डाल पर उल्लू बैठा है। यात बदल करून यंहा हर सत्ता के खुर्सी पर उल्लू मंत्री बैठा है।
Sunday, July 5, 2009
पराभूत मनोवृतीवर हाकिम लुकमान के पास भी दावा नही .
मतदान यंञात चुक असु शकेल हे मान्य करुन देखील भाजप ची मागणी
पराभवाच्याभीती मुळे निर्माण झाली , हे स्पष्ट होते. आणि पराभवाच्या मनोवृतीवर
Hakim Lukman ke pass bhinahihai.औषध . आणखी एक या मशिन अमेरीकन
मशिन पेक्षा चांगल्या आहेत म्हणुन अनेक देशात यांची निर्यात होते. इंदिरा गांधीच्या
काळत सुध्दा विरोधकांच्या चिन्हावर
मारलेला ठप्पा गाय-वासरू वर पडतो. असा आरोप यांनीच केलाहोता.
पराभवाच्याभीती मुळे निर्माण झाली , हे स्पष्ट होते. आणि पराभवाच्या मनोवृतीवर
Hakim Lukman ke pass bhinahihai.औषध . आणखी एक या मशिन अमेरीकन
मशिन पेक्षा चांगल्या आहेत म्हणुन अनेक देशात यांची निर्यात होते. इंदिरा गांधीच्या
काळत सुध्दा विरोधकांच्या चिन्हावर
मारलेला ठप्पा गाय-वासरू वर पडतो. असा आरोप यांनीच केलाहोता.
Thursday, July 2, 2009
ऑनलाइन च्या बेजबाबदार वापरास कोण जबाबदार ?

मुंबई तील ऑनलाइन परीक्षेचा गोंधळ याची चर्चा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रात चालू आहे । पण हा गोंधळफक्त मुंबई तील विद्यार्थ्रायाना त्रास झाला म्हणुन चर्चा चालू आहे, हे कटु सत्य आहे . आज नोकरी पासून ते, शाला कॉलेज प्रवेश ऑनलाइन झाले। ग्रामीण भागातील विद्यार्थी हा त्रास गेल्या वर्षा पासून सहन करत आहेत, त्यानी पेपरवाल्या कड़े अनेक तक्रारी केल्या , पण आपल्या स्थानिक वार्ताहर कडून केराची टोपली दाखवन्यात आली . कारण राजकारना पलीकडे समाज आहे त्यांचे आपण देणे लागतो आपली बांधिलकी समाजा बरोबर आहे ही गोष्ट वार्ताहर विसरले आहेत। आज मुंबईत फॉर्म भरण्यास मार्गदर्शक आहेत ।फॉर्म मराठीत आहेत . ग्रामीण भागातून अग्रिकल्चर कॉलेज मध्ये प्रवेश घेनारया विद्यार्थ्या करता फॉर्म व माहिती पुस्तक मात्र इंग्रजीत होते। कॉलेज मधे माहिती देण्यास कोणीही अधिकारी नव्हता। मराठीत देता येणार नाही , इंग्रजी येत नाही म्हणुन तिरस्कराने पाहिले जात होते. फॉर्म भरण्या साठी ऍम के सी ल ने मागणी करून सुद्धा मराठीत माहिती पुस्तक देण्याचे नाकारले।इंग्रज गेले तरी गुलामीची वृति गेली नाही. ग्रामीण भागात इंग्रजी फॉर्म आणि मुंबई मधे मराठी फॉर्म या वरून इंडिया आणि भारत हा भेद स्पष्ट होतो।
ही एकच अड़चन होती तर ठीक , पुढे बैंक हा एक अड़थला मोठाहोता। १०० -२०० रुपयाच्या ड्राफ्ट साठी बँकेत अकाउंट असने आवशक केले गेले । विदार्था चे अकाउंट नसणार हेमाहित असून देखील बंकानी ही अड़वनुक केली.आज स्टाफ नाही, ड्राफ्ट पुस्तक संपले आहे । दूसरी बैंक बघा अशीअनेक कारने देऊन बन्कानी विद्यार्थ्याचा छल केला । यात भर पडली ती सेतु कार्यालयाची , विविध सरकारी दाखले देणारे सरकारी अधिकारी जागेवर नव्हते ।
बैंक ऑनलाइन ची अवस्था आणखी वाईट झाली आहे । नोकरी अर्जा साठी बैंक ऑनलाइन २-२- घंटे उघडत नव्हत्या । याला कोणी वाली नव्हता । कांही बंकानी फ़क्त आपल्याच बन्कचे ड्राफ्ट पाहिजे चालान आमच्याच बैंककेत भरावे अश्या जाचक अटी लागु केल्या। यामुले विद्यार्थास १५० -२०० किलोमीटर रेलवे प्रवास करून त्यांच्या बँकेत चालान भरावे लागले । याकरता १ दिवस आणि २००-४०० रुपये खर्च झाले , पण याचे कोणाला सोयारेसुतक नव्हते । यावरून कॉमप्युटर कसे वापरावे याचा धड़ा आपण अजुन शिकलो नाही हे जाणवते। ऑनलाइन करता आवश्यक असणारे सर्वर उपलब्ध नसताना ऑनलाइन चा हव्यास का?
Wednesday, July 1, 2009
दिल्ही मधील माहिती कमिशनर हे ख़ुद या कायद्या विरोधी आहेत
शेतकर्या च्या कर्ज माफीचा नावा सह जाहिर याद्या प्रकाशित करणारे सरकार आणि आर .बी. आई . बैंक मोठ्या उदोग्पतीची करोडो रुपयांची माफ़ केलेली कर्जे जाहिर करत नाही। खरे तर या उद्योग्पतिची कर्जे फेडन्याची शमता आहे। पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टचार करुन ही कर्जे माफ़ केलि जात्तात। सामान्य जनतेस कर्जा करता रस्त्यावर आनन्याची भाषा करणार्या बैंक मोठ्या समोर घुड़गे टेकवतात । माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तर आर .बी. आई . बैंक ही माहिती दिली तर देशास व् बैंकिंग उद्योगास धोका होईल । या कारना साठी माहिती देत नाही। या कर्ज माफ़ी मधे हर्षद मेहता, केतन पारीख या सारखे जनतेस लुबाड़नारे सटेबाज जसे आहेत तसे सरकारी सवलती घेउन उद्योग करणारे उद्योगपति ही आहेत। या सर्व भानगडी बाहेर येऊ नये म्हणून सरकार व् नोकरशाही या कायद्यावर बंधने आनु पाहत आहे। या सर्वा वर कड़ी म्हणजे
दिल्ही मधील माहिती कमिशनर हे ख़ुद या कायद्या विरोधी आहेत। इस कायदेसे कुछ होने वाला नाही,भारतीय लोग क्यूँ मालूमात लेना चाहते हे उन्हें कुछ मालूमात मिलनेवाली नहीं। आप लोग वक्त बर्बाद कर रहे हे । जर ही अवस्था असेल तर देव सुधा, कांही करू शकणार नाही। विरोध केलाच पाहिजे
दिल्ही मधील माहिती कमिशनर हे ख़ुद या कायद्या विरोधी आहेत। इस कायदेसे कुछ होने वाला नाही,भारतीय लोग क्यूँ मालूमात लेना चाहते हे उन्हें कुछ मालूमात मिलनेवाली नहीं। आप लोग वक्त बर्बाद कर रहे हे । जर ही अवस्था असेल तर देव सुधा, कांही करू शकणार नाही। विरोध केलाच पाहिजे
Friday, June 26, 2009
अंधेरी नगरी चोकट राजा असा कारभार आहे .
mkcl च नव्हे तर online च्या सवॅ साईट अत्यंत धीम्या आहेत. फक्त मुबईत नव्हे. मुबईत
फामॅ मराठीत आहे. माञ खेड्यांपाड्या तुन agri college चे फामॅ भरणार्यां विद्याथौना मराठीतुन
माहीती पुस्तिका देण्यास नकार mkcl ने दीला . या मुळे विद्याथौची अत्यत परवड झाली. त्यात
विद्यापीठानी मागॅदशॅन करण्यास नकार दीला, आणि अखेर बैकानी DRAFT देण्यास नकार दीला .
या सवॅ प्रकारास शासन जबाबदार आहे. बैकाना DRAFT नाकारण्यांचा हक्क कोणी दीला. RBI कडे
तक्रार केली तर RBI म्हणते आम्ही बँकावर DRAFT देण्याची सक्ती करु शकत नाही. अंधेरी नगरी
चोकट राजा असा कारभार आहे .
फामॅ मराठीत आहे. माञ खेड्यांपाड्या तुन agri college चे फामॅ भरणार्यां विद्याथौना मराठीतुन
माहीती पुस्तिका देण्यास नकार mkcl ने दीला . या मुळे विद्याथौची अत्यत परवड झाली. त्यात
विद्यापीठानी मागॅदशॅन करण्यास नकार दीला, आणि अखेर बैकानी DRAFT देण्यास नकार दीला .
या सवॅ प्रकारास शासन जबाबदार आहे. बैकाना DRAFT नाकारण्यांचा हक्क कोणी दीला. RBI कडे
तक्रार केली तर RBI म्हणते आम्ही बँकावर DRAFT देण्याची सक्ती करु शकत नाही. अंधेरी नगरी
चोकट राजा असा कारभार आहे .
Saturday, June 20, 2009
आणि आंतकवाद करन्यास पाक सरकारला परवाना मिळाला

चारों उंगलिया घी में और सर कढाई में, किंवा खुदा देता है तो छपर फाड़ के देता है , अशी पाकिस्थान ची सध्याअवस्था आहे । ओबमाने हजारो करोड़ डालर मदत अतिरेक्य्ना ख़तम करण्या साठी दिली आहे.त्यातच अमरिकेचा वाइस असलेल्या हिस मास्टर'स वाइस ने मनमोहन ने भारता कडून अतिरेक्याना ख़तम करण्या साठी सर्व मदत पकिस्थानला करण्याचे वचन दिले आहे। पाक च्या कोणत्याही राजकर्त्याला जमले नाही ते १०% वाल्या झरदारिला जमले। आणि आंतकवाद करन्यास पाक सरकारला परवाना मिळाला।
Thursday, June 18, 2009
Saturday, June 13, 2009
भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते
आई बाप खाउ घालु शकत नाही आणि समाज भीक मागु देत नाही, अश्या वेळी गरीबीत जन्मलेली
मुले घराला आथौक हातभार लावण्या साठी कामगार बनतात. अश्या वेळीसरकार काही करु शकत नाही.
आणि भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते आणि
या कायद्याचा दुरउपयोग करुन नौकरशाही जनतेस वेठीस धरून भ्रष्टाचार करते; बाल मजुर
आहे तिथेच रहातात. यापेक्षा अश्या बाल कामगाराच्या शिक्षणाची , त्याच्या जेवण, कपड्याची,
कामाच्या वेळे बाबत कडक कायदे व अंमलबजावणी यंञणा उभी करावी. नाही तर या बाल मजुराना
गुन्हेगारि कडे वळविण्याचे पाप आपणास लागेल. यावर केवळ चचौ नव्हे तर ठोस अंमलबजावणी
आवश्यक आहे .सुज्ञानी विचार करावा,,,,,,,,,,,
मुले घराला आथौक हातभार लावण्या साठी कामगार बनतात. अश्या वेळीसरकार काही करु शकत नाही.
आणि भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते आणि
या कायद्याचा दुरउपयोग करुन नौकरशाही जनतेस वेठीस धरून भ्रष्टाचार करते; बाल मजुर
आहे तिथेच रहातात. यापेक्षा अश्या बाल कामगाराच्या शिक्षणाची , त्याच्या जेवण, कपड्याची,
कामाच्या वेळे बाबत कडक कायदे व अंमलबजावणी यंञणा उभी करावी. नाही तर या बाल मजुराना
गुन्हेगारि कडे वळविण्याचे पाप आपणास लागेल. यावर केवळ चचौ नव्हे तर ठोस अंमलबजावणी
आवश्यक आहे .सुज्ञानी विचार करावा,,,,,,,,,,,
सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन ऊभे केले पाहीजे.
अणु करारा सोबत मनमोहनने आपले स्वातंञ्य सुध्दा अमेरीके कडे गहाण टाकले हे
सिध्द झाले आहे. मनमोहन लाचार चेहर्याने त्याचे स्वागत करतील. आता जनतेनेच
सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन ऊभे केले पाहीजे.
ओमाबा आले काय बुश काय अमेरीका पाकीस्तान चेच जोडे उचलणार; हे ओमाबाच्या
वागण्या वरुन सिध्द झाले. सध्या १०० दीवंसाचा मिडीयाचा सरकार बरोबर हनीमुन चालु असल्या मुळे
मीडीया या विरुध्द आवा१जऽऽऽ उठवेल काय ?????
सिध्द झाले आहे. मनमोहन लाचार चेहर्याने त्याचे स्वागत करतील. आता जनतेनेच
सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन ऊभे केले पाहीजे.
ओमाबा आले काय बुश काय अमेरीका पाकीस्तान चेच जोडे उचलणार; हे ओमाबाच्या
वागण्या वरुन सिध्द झाले. सध्या १०० दीवंसाचा मिडीयाचा सरकार बरोबर हनीमुन चालु असल्या मुळे
मीडीया या विरुध्द आवा१जऽऽऽ उठवेल काय ?????
Friday, June 12, 2009
खासदार निधि 'कॅग चा अहवाल
'कॅग' ने या खासदरनी निधी न वापरल्या बद्ल जे तशोरे ओढले त्या आधी जी रक्कम खासदारा नी
वापरली त्याची आणि केलेल्या कामाची , निकॄष्ठ कामाची , टक्केवारीची काम करणार्यां गुत्तेदाराची
चौकशी केली असती तर नक्कीच कँग ने निधी अश्या गेरमार्गा ने वापरल्या बद्दल या खासदारान चे
जाहीर अभिनंदन केले असते.खासदारानी वापरलेल्या खासदार निधी चे आँडीट कायद्याने
बंधनकारक करावे.
वापरली त्याची आणि केलेल्या कामाची , निकॄष्ठ कामाची , टक्केवारीची काम करणार्यां गुत्तेदाराची
चौकशी केली असती तर नक्कीच कँग ने निधी अश्या गेरमार्गा ने वापरल्या बद्दल या खासदारान चे
जाहीर अभिनंदन केले असते.खासदारानी वापरलेल्या खासदार निधी चे आँडीट कायद्याने
बंधनकारक करावे.
लेबले:
खासदार निधि 'कॅग चा अहवाल
Thursday, May 7, 2009
जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे
जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे
जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण स्वातंञ्याच्या ६० वषँा नंतर ही फिरते आहे . आणि १५ दिवसाच्या प्रचारात हे नेते दमले. हे काय देश चालवणार. आज यांच्या नाकरटेपणामुळे जनतेवर हा बिकट प्रसंग ओढवला आहे. पण म्हणतात ना सत्तातुराम भय ना लज्जा !! या देशात आणीबाणी च पाहिजे. म्हणजे नोकरशाही , राजकारणी सुता सारखे सरळ होतात.शरद पवार दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचा आनंद लुटत आहेत. याना पंतप्रधान करा म्हणुन राष्ट्रवादीचे नेते याञा करत आहेत, या पेक्षा यानी जनतेच्या पाण्याची सोय केली असती तर जनतेचे आशीवौद तर मिळाले असते !!!!Wednesday, May 6, 2009
राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.
अदनान मदतकरणार्या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.
असे कीतीतरी अदनान भारतात आहेत. कलेच्या , क्रीकेट खेळाच्या नावाने पैश्याच्या लोभाने कांही३ पेजवर आणि टी. व्ही वर चमको असलेले महाभाग कलाकाराच . कलेेचे स्वातंत्र्य यावर भाषणेठोकतात ; देश्याच्या हीताशी याचे काही घेणे-देणे नसते. अश्या लोकां मुळेच शञुला आपण गेट-वेआँफ इंडीयाची दारे मोकळी करतो. या करता आपले मेभळट, कणा हीन शासन जबाबदार आहेत .अदनान मदतकरणार्या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे
Tuesday, May 5, 2009
राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.
ओबामा म्हणतात, ‘भारतीय हटाव,!
ओबामा जे अमेरीकेत धोरण अमलात आणु शकतात, आणि भूमीपुत्राला न्याय देऊ शकतात
ते धोरण राज महाराष्ट्रात अमलात आणू पाहतात तर मतलबी उतर भारताचे नेते राजलाच
देशद्रोही ठरवून खोटे खटले दाखल करतात हेच या देशाचे दुदॅव आहे.. आणि ओमबचे काहींच
चुक नाही. स्वदेशातील नागरीकाच्या तोंडातील घास ग्लोबालायज़ेशन च्या नावाखाली हिरवुन
घेऊन आणि कोट्यावधी रुपयांचा टॅक्स बुडवणाऱ्या कंपन्यां करता जनतेने ओमबाना निवडून
दिले नव्हते . आज भारतात; उतर भारताचे नेते जनतेला स्वताच्या गावाकडे रोजीरोटी भूमीपुत्राला देण्यात अपयशी ठरल्या मुळे खोट्या देशप्रेमाच्या नावाखाली भारताला विघटना
कडे नेत आहेत . राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.
--
THANTHANPAL
ओबामा जे अमेरीकेत धोरण अमलात आणु शकतात, आणि भूमीपुत्राला न्याय देऊ शकतात
ते धोरण राज महाराष्ट्रात अमलात आणू पाहतात तर मतलबी उतर भारताचे नेते राजलाच
देशद्रोही ठरवून खोटे खटले दाखल करतात हेच या देशाचे दुदॅव आहे.. आणि ओमबचे काहींच
चुक नाही. स्वदेशातील नागरीकाच्या तोंडातील घास ग्लोबालायज़ेशन च्या नावाखाली हिरवुन
घेऊन आणि कोट्यावधी रुपयांचा टॅक्स बुडवणाऱ्या कंपन्यां करता जनतेने ओमबाना निवडून
दिले नव्हते . आज भारतात; उतर भारताचे नेते जनतेला स्वताच्या गावाकडे रोजीरोटी भूमीपुत्राला देण्यात अपयशी ठरल्या मुळे खोट्या देशप्रेमाच्या नावाखाली भारताला विघटना
कडे नेत आहेत . राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.
--
THANTHANPAL
Sunday, May 3, 2009
तेंव्हा कोठे गेला होता राम जेठामानाली तुझा धर्म
THANTHANPAL
,
PARBHANI
,
म्हणतात:
राज ने सत्य सांगितले तर, आयुष्य भर खोट्याचे खरे करण्यात आणि समाजकंटकांची वकीली करण्यात गेलेल्या राम जेठमनालीला एवढेच सांगावे वाटते . तेंव्हा कोठे गेला होता राधासुता धमॅ. राज तूझे सलाम !! ९०% बेईमान असलेतरी राज तुझ्यामुळेच मेरा देश महान आहे !!!!!!!
Saturday, May 2, 2009
पायलटच्या डुलक्या आश्चॅय काहीच नाही
विमान चालवताना पायलटच्या डुलक्या आश्चॅय काहीच नाही. १०० कोटी जनतेची जबाबदारी असणार्या ज्या देशाचे पंतप्रधान मंञीगण संसदेत सावॅजनिक कायॅक्रमात चक्क डुलकऽया घेत असतात तेथे ५००-४०० प्रवाश्यांच्या जीवनाची जबाबदारी असणार्या पायलटने डुलक्या काढल्या तर फारसा फरक पडत नाही. फक्त प्रवाश्यांबरोबर पायलट चा मृत्यु अटळ आहे ; माञ जनतेचा मृत्यु होताना नेत्यांना काहीच होत नाही. हेच खरे दुख: आहे,
Friday, May 1, 2009
मराठी लोक काही तामिळ कन्नड बोलणार नाही .
केवळ. विदभँच नव्हे तर विकासाच्या दॄष्ठीने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, आणि उरवँरीत महाराष्ट्रा ,
मुबई अश्या ४ राज्यात महाराष्ट्राचे विभाजन करावे. उगीच ईतिहासाला कवटाळुन बसण्यात अथँ
नाही. पंजाब चे.विभाजना नतर हरीयाणा , हीमाचल प्रदेशाचा जलद विकास झाला. हे सत्य आहे.
आज पश्चिम महाराष्ट्राच्या दादागिरी मुळे ईतर भागाचा विकास झाला नाही हे शासकीय अवहाला
वरुन स्पष्ट होते. राहीला मराठी भाषेचा प्रश्न . वेगळी झाल्यावर हया राज्यातील लोक काही तामिळ
कन्नड बोलणार नाही .
मुबई अश्या ४ राज्यात महाराष्
नाही. पंजाब चे.विभाजना नतर हरी
आज पश्चिम महाराष्ट्राच्या दादा
वरुन स्पष्ट होते. राहीला मराठी
कन्नड बोलणार नाही .
ही पदके सन्मानांचा मान राखण्यासाठी परत घ्यावी.
शासकीय सन्मान हे देशासाठी निस्वाथै कायै करणारासाठी असताना केवळ पैशासाठी
कीऱ्केट खेळणार्या धंदेवाईक खेळाडूला देऊन राजकारण्यांनी या सन्मानांचा अपमान केला .
आणि धंदेवाईक खेळाडुनी गेरहजर राहुन आपण देशापेक्षा धंद्दाला जास्त महत्त्व देतो; हे
दाखवुन दीले. शासनाने अपमान केल्या बद्दल ही पदके सन्मानांचा मान राखण्यासाठी परत घ्यावी.
कीऱ्केट खेळणार्या धंदेवाईक खेळाडूला देऊन राजका
आणि धंदेवाईक खेळाडुनी गेरहजर र
दाखवुन दीले. शासनाने अपमान के
मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे
मतदान न करणे म्हणजे आपल्या पायावर आपणच दगड पाडून घेणे होय. मतदान केले नाही तर
तुम्हाला तक्रार करण्याचा आधिकार नाही.मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे. केवळ ताज समोर मेणबत्या लावून,मूक मोर्चा काढून, टी. व्ही. समोर आक्रोश करून सरकारला दोष देऊन व्यवस्था बदलणार नाही. 5 वर्षातून फक्त 10 मिनिट जर आपण मतदाना करता देत नसु तर आमचे रक्षण देव,आल्लाह , येशू सुद्धा करू शकनार नाही. तेथे ह्या नेत्यांचा काय भरवसा हे लोक देश कधी विकून टाकतील हे समजनार नाही.
तुम्हाला तक्रार करण्याचा आधिकार नाही.मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे. केवळ ताज समोर मेणबत्या लावून,मूक मोर्चा काढून, टी. व्ही. समोर आक्रोश करून सरकारला दोष देऊन व्यवस्था बदलणार नाही. 5 वर्षातून फक्त 10 मिनिट जर आपण मतदाना करता देत नसु तर आमचे रक्षण देव,आल्लाह , येशू सुद्धा करू शकनार नाही. तेथे ह्या नेत्यांचा काय भरवसा हे लोक देश कधी विकून टाकतील हे समजनार नाही.
Saturday, April 25, 2009
क्या मै बुढीया लगती हूं.
क्या मै बुढीया लगती हूं.
क्या मै बुढीया लगती हूं. प्रीयंकाची ही भाषा ऐकुन निवडणूकीतील प्रचाराची पातळी पाहुन हे सवॅ ऐकणे पाहणे सहनशीलतेच्या पलीकडे असल्याने जवाहरलाल नेहरुच्या लडन मधील पुतळ्यांने स्वत: आत्महात्या केली. आणि स्वत: नेहरु जर प्रत्यक्षात जिवंत असते तर त्यानीही प्रत्यक्ष आत्महात्या केली असती यात शका नाही
कम्युनिस्टांवर टीका करताना मनमोहनचा नोकरशाही स्वभाव स्पष्ट होतो. आज मंदीत ही
भारतीय बँका मजबूत आहे त्याचे श्रेय इंदीरा गांधीनी केलेल्यां बँक राष्ट्रीयकरणाला जसे जाते
त्या पेक्षा जास्त श्रेय कम्युनिस्टांनी गेल्या ५ वषॅ मनमोहन चिदंबरम या अमेरीका धार्जिन्या
पंतप्रधान व अथैमंत्र्या वर ठेवलेल्या अंकुशला जाते. कम्युनिस्ट नसते तर यानी अमेरीकेला
देश विकला असता. हे कम्युनिस्टांचे शञु देखील मान्य करतील. जय हो .
क्या मै बुढीया लगती हूं. प्रीयंकाची ही भाषा ऐकुन निवडणूकीतील प्रचाराची पातळी पाहुन हे सवॅ ऐकणे पाहणे सहनशीलतेच्या पलीकडे असल्याने जवाहरलाल नेहरुच्या लडन मधील पुतळ्यांने स्वत: आत्महात्या केली. आणि स्वत: नेहरु जर प्रत्यक्षात जिवंत असते तर त्यानीही प्रत्यक्ष आत्महात्या केली असती यात शका नाही
कम्युनिस्टांवर टीका करताना मनमोहनचा नोकरशाही स्वभाव स्पष्ट होतो. आज मंदीत ही
भारतीय बँका मजबूत आहे त्याचे श्रेय इंदीरा गांधीनी केलेल्यां बँक राष्ट्रीयकरणाला जसे जाते
त्या पेक्षा जास्त श्रेय कम्युनिस्टांनी गेल्या ५ वषॅ मनमोहन चिदंबरम या अमेरीका धार्जिन्या
पंतप्रधान व अथैमंत्र्या वर ठेवलेल्या अंकुशला जाते. कम्युनिस्ट नसते तर यानी अमेरीकेला
देश विकला असता. हे कम्युनिस्टांचे शञु देखील मान्य करतील. जय हो .
लेबले:
क्या मै बुढीया लगती हूं.
या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे.
राज मराठवड्यात शेतीला पाणी मिळावे आणि जनतेला पिण्यास पाणी मिळावे मन्हुण शकरराव चव्हान
यानी पशिम महाराष्ट्राच्या मतलबी राजकारण्याचा विरोध पत्करून जायकवाडी धरण बांधले. पण या पाण्याचा
उपयोग शेती आणि जनतेला पाणी तहान भागवण्या पेक्षा बाटालिंग प्लँट साठी जास्त प्रमाणात झाला हे कटू
सत्य आपण मांडले हे लक्ष्यात घेता ईतर राजकारण्याना लाज वाटावयास पाहिजे. या प्रश्ना कडे कोणीही लक्ष्य
देत नाही. केवळ बाटालिंग प्लँट साठी या पाण्याचा उपयोग होत नाही तर बियर करण्या साठी याचा उपयोग होतो.
कारण जायकवाडीचे पाणी म्हणे बियर तयार करण्यास सर्वोतम आहे. सरकारला बियर पासुन करोडचा टॅक्स मिळतो
यासाठी सोन्या सारख्या पाण्याचा दुरुपयोग होतो आहे, याची खुद्ध शकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री आसलेल्या
मुलालाही काळजी नाही. जनतेचे नक्की काय प्रश्न आहेत याची जान आजच्या राजकारण्यात नाही. एक दिवस तू
या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे. आता सरकार आणि निवडणूक आयोग झोपले आहेत का ? राज जरा बोलला तर राज च्या नावाने शिमगा करणारे कोठे गेले. अमेरीकन ओबामा ने सुध्दा परीथ्सिती हाता बाहेर गेल्यावर परकीयोनवर बंधने आणली. राजच्या नावाने बोबंलण्या पेक्षा आपल्या राज्याची सुधारणा करा. आझमीला ; जयाला उत्तर प्रदेश्यात कोट्यावधीची माया जमवता आली असती का ? राज हा महाराष्ट्रांचा ओबामा नाही तर ओबामा हे अमेरीकेचे राज ठाकरे आहेत. अबू , राजने तिसरा डोळा उघडला तर चणे येथेच टाकुन युपी ला पळाव लागेल.
यानी पशिम महाराष्ट्राच्या मतलबी राजकारण्याचा विरोध पत्करून जायकवाडी धरण बांधले. पण या पाण्याचा
उपयोग शेती आणि जनतेला पाणी तहान भागवण्या पेक्षा बाटालिंग प्लँट साठी जास्त प्रमाणात झाला हे कटू
सत्य आपण मांडले हे लक्ष्यात घेता ईतर राजकारण्याना लाज वाटावयास पाहिजे. या प्रश्ना कडे कोणीही लक्ष्य
देत नाही. केवळ बाटालिंग प्लँट साठी या पाण्याचा उपयोग होत नाही तर बियर करण्या साठी याचा उपयोग होतो.
कारण जायकवाडीचे पाणी म्हणे बियर तयार करण्यास सर्वोतम आहे. सरकारला बियर पासुन करोडचा टॅक्स मिळतो
यासाठी सोन्या सारख्या पाण्याचा दुरुपयोग होतो आहे, याची खुद्ध शकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री आसलेल्या
मुलालाही काळजी नाही. जनतेचे नक्की काय प्रश्न आहेत याची जान आजच्या राजकारण्यात नाही. एक दिवस तू
या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे. आता सरकार आणि निवडणूक आयोग झोपले आहेत का ? राज जरा बोलला तर राज च्या नावाने शिमगा करणारे कोठे गेले. अमेरीकन ओबामा ने सुध्दा परीथ्सिती हाता बाहेर गेल्यावर परकीयोनवर बंधने आणली. राजच्या नावाने बोबंलण्या पेक्षा आपल्या राज्याची सुधारणा करा. आझमीला ; जयाला उत्तर प्रदेश्यात कोट्यावधीची माया जमवता आली असती का ? राज हा महाराष्ट्रांचा ओबामा नाही तर ओबामा हे अमेरीकेचे राज ठाकरे आहेत. अबू , राजने तिसरा डोळा उघडला तर चणे येथेच टाकुन युपी ला पळाव लागेल.
Friday, April 10, 2009
लातौके भुत बातो से मानते नही
२५-२५ वर्षा नंतर सूध्दा न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाने दुसरे काय करावे अशी आपली अपेक्षा आहे। जन्ररल भिंदरवला चे भूत कॉंग्रेसनेच निर्माण केले होते. जनावरे कतलखाण्यात जनावरे कापताना थोडे पाणी तरी पाजवले जाते त्या पेक्षा जास्त अमानुष पणे सरदारजी लोकांचे खून करण्यात .या देशाच्या न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास राहिला नाही हे सत्या नाकरणारे मगरी चे नक्रॠ ढाळत आहे. सरदारजीनी जे दुखः भोगले ते न्यायालयाचा अपमान झालाम्हणुन उर बडवणार्यां उच्चभ्रू समाजाला काय माहीत.
पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकीची शिक्षा जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांना मिळाली याचा अथॅ लातौके भुत बातो से मानते नही. न्यायालय जो न्याय गेल्या २५ वषॅ करु शकली नाही तो न्याय पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकी ने एका मिनीटात केला. धमॅनिरक्षेपता चा जय हो म्हणणार्या काग्रेसचे हात सुध्दा स्वबाधंवाच्या रक्ताने माखले आहेत हेच सिध्द होते. मनमोहनने आता तरी बोध घ्यावा . नागरीका जागा हो .आतातरी मत विकु नको. CBI चा गेरवापर केल्याचे काय दुष्परीणाम होतात राजकारण्यानी लक्षात घ्यावे. अखरी जनतेचे जय हो......
पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकीची शिक्षा जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांना मिळाली याचा अथॅ लातौके भुत बातो से मानते नही. न्यायालय जो न्याय गेल्या २५ वषॅ करु शकली नाही तो न्याय पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकी ने एका मिनीटात केला. धमॅनिरक्षेपता चा जय हो म्हणणार्या काग्रेसचे हात सुध्दा स्वबाधंवाच्या रक्ताने माखले आहेत हेच सिध्द होते. मनमोहनने आता तरी बोध घ्यावा . नागरीका जागा हो .आतातरी मत विकु नको. CBI चा गेरवापर केल्याचे काय दुष्परीणाम होतात राजकारण्यानी लक्षात घ्यावे. अखरी जनतेचे जय हो......
लेबले:
लातौके भुत बातो से मानते नही
दी ग्रेट इंडियन सर्कस लोकसभा निव्द्नुक 2009
जुन्या काली मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते। पण काला बरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे।
पण लोकशाही च्या कृपेने भारतीयान करता ही सुविधा निवडनुकी च्या रुपाने आजही उपलब्ध आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविनार्या लोक्शाहितिल निवडनुका ह्या सर्कस पेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर आसतात । रिंग मास्टर हा दिल्हीत बसून ह्या सर्कस ची सूत्रे हालवित असतो । याच्या एका इशार्यावर बंडोबा थंड होतात । गुरगुरनारे स्थानिक मंत्री, नेते शेपुट खाली घालून पक्षा वर आणि श्रेष्टिवर पूर्ण निष्ठा असल्याचे जाहिर करतात । त्याच बरोबर जोकर आपल्या कोलनटया उड्या मारत नेतेगिरी करत आसतात। पण कधीतरी हेच जोकर हुकमाचा एक्का बनतात। काशमीर पासून कन्याकुमारी गुजरात पासून नागालैंड पर्यंत ह्या सर्कस चा तंबू असतो । मतदार नामक प्रेक्षक त्याच्या नावाने चाललेली ही सर्कस उर्फ़ ग्रामीण भाषेत तमाशा असतो। सर्कस रूपी तमाशा चा मतदार मुख्य खांब असतो. या सर्कस ची जाहिरात ढोल ताशे वाजवुन करण्याचे काम लोकशाही चा चोथा खांब असलेले पेपर वाले टी व्ही वाले करत आसतात।
पण लोकशाही च्या कृपेने भारतीयान करता ही सुविधा निवडनुकी च्या रुपाने आजही उपलब्ध आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविनार्या लोक्शाहितिल निवडनुका ह्या सर्कस पेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर आसतात । रिंग मास्टर हा दिल्हीत बसून ह्या सर्कस ची सूत्रे हालवित असतो । याच्या एका इशार्यावर बंडोबा थंड होतात । गुरगुरनारे स्थानिक मंत्री, नेते शेपुट खाली घालून पक्षा वर आणि श्रेष्टिवर पूर्ण निष्ठा असल्याचे जाहिर करतात । त्याच बरोबर जोकर आपल्या कोलनटया उड्या मारत नेतेगिरी करत आसतात। पण कधीतरी हेच जोकर हुकमाचा एक्का बनतात। काशमीर पासून कन्याकुमारी गुजरात पासून नागालैंड पर्यंत ह्या सर्कस चा तंबू असतो । मतदार नामक प्रेक्षक त्याच्या नावाने चाललेली ही सर्कस उर्फ़ ग्रामीण भाषेत तमाशा असतो। सर्कस रूपी तमाशा चा मतदार मुख्य खांब असतो. या सर्कस ची जाहिरात ढोल ताशे वाजवुन करण्याचे काम लोकशाही चा चोथा खांब असलेले पेपर वाले टी व्ही वाले करत आसतात।
Tuesday, March 10, 2009
जाहिर लिलाव वस्तुचा आणि अकलेचा
मोहन करमचंद गाँधी नावाच्या नंगा फ़कीर म्हणुन ओलखल्य जाणार्या महात्म्याच्या वस्तुंचा जाहिर लिलाव व
सरकारच्या अकलेचा जाहिर लिलाव एकाच वेळी झाला । ह्या वस्तु दारू सम्राटाने विकत घेतल्याने जो गोंधळ झाला
तो कमी होता , म्हणुन दारू सम्राटा मार्फ़त ह्या वस्तु आम्हीच विकत घेतल्याचे सरकारी मंत्र्याने जाहिर केले हा मुर्खपणाचा कलस होता । सरकारला देशात या कामासाठी फ़क्त दारू उत्पादन करणारच कारखानदार भेटला । नाही तरी आजकाल अंगूरा पेक्षा वाइन लाच जास्त महत्त्व आले आहे. जय हो । जय हो ।
सरकारच्या अकलेचा जाहिर लिलाव एकाच वेळी झाला । ह्या वस्तु दारू सम्राटाने विकत घेतल्याने जो गोंधळ झाला
तो कमी होता , म्हणुन दारू सम्राटा मार्फ़त ह्या वस्तु आम्हीच विकत घेतल्याचे सरकारी मंत्र्याने जाहिर केले हा मुर्खपणाचा कलस होता । सरकारला देशात या कामासाठी फ़क्त दारू उत्पादन करणारच कारखानदार भेटला । नाही तरी आजकाल अंगूरा पेक्षा वाइन लाच जास्त महत्त्व आले आहे. जय हो । जय हो ।
Tuesday, March 3, 2009
भारतीय विरुद्ध इंडियंस
ऑस्कर मिळाले आणि गंगेत घोडे नाहाले अशी आपली स्थिति झाली आहे।आपण म्हणता त्या प्रमाने स्लमडॉग'चा दिग्दर्शक भारतीय असता तर त्यांना ऑस्करचं हे मार्केटिंग जमलं असतं कसं याची शंकाच आहे. आणि सत्य हेच आहे । भारतीय अस्म्सितेचा अविष्कार आसलेल्या लगान ला पुरस्कार मिळाला असत्ता तर भारतीयांची मान ताठ झाली असती। मार्केटिंग मधील इंडीयंस याना हा पुरस्कार कसा मिळतो , हे चांगले माहित असताना सुधा ते याकडे दुर्लक्ष करत आहे । कारण स्वताला विकान्या साठी २४ घंटे चैनल दाखवन्या साठी केंव्हा क्रिकेट तर कधी बोम्स्पोट कधी दाऊत , अखेर पाकिस्थान लागतो . आज पाकिस्थान मधे श्रीलंका चे खेलाडू मरणाच्या दारात आहे । एकेकाळी भारतियानी पाकिस्थानात क्रिक्रेट खेलु नका सांगितले होते क्रिक्रेट ने बंधुभाव वाढतो, क्रिकेट मधे राजकारण आणु नका असे हेच इंडियन ओरडत होती। बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे , यह्ना तो हर चीज बिकती हें।
हेच खरे आहे.
हेच खरे आहे.
Wednesday, February 25, 2009
याँह ता हर चीज बिकती हें
याँह तो हर चीज बिकती हें
आत्ताच स्टार न्यूज़ वर अमेरिकेची बातमी पाहेली आणि अमेरिका व भारतीय राजकारणी नेत्या मधील फरक दिसून आला। एक लहान मुलगी पत्र पाठवते काय आणि त्या पत्राची दखल जगातील सर्वात शक्तिमान राष्ट्रपति ओबामा यानि ज्या आत्मियतेने घेतली त्यास तोड़ नाही । त्याच बरोबर अमेरिकेत असलेले कटु सत्य मान्य केले नुसतेच मान्य केले नाहीतर त्यावर त्वरित उपाय योजले । भावी पिढी वाचावायाची असेल तर टिव्ही , टिव्ही गेम पासून मुलाना दुर ठेवा । आणि मुलांचे शिक्षण पैश्या अभावी रुकू नये म्हणुन शिष्यवर्ती सुधा जाहिर केलि। त्याच बरोबर बाहेरहुन काम करण्यावर बंधने टकलित।
भारतातील मनमोहनसिंग , चिदर्बरम मन्तेक्सिंग हे मात्र अजुन ही भारतात मंदी आली नाही । शिक्षणाचा राजकार्न्यानी बोरया वाजवला प्राथमिक शिक्षण सुधा मुले घेऊ शकत नाही,आणि पदउतर्य शिक्षणाचा नेत्यानी बाज़ार मांडला। परदेशी कम्पन्याना दारे सताड उघडी केलि। देशी कम्पन्याना उत्पादन करणे शक्य होणार नाही अशी परस्तिथि निर्माण केलि। कमुनिस्तानी विरोध केला म्हणुन नाहीतर आज देश या तिघानी गहाण नाहीतर परदेशी कम्पन्याना विकून टाकला असता । भारतात ओमाबा बरोबर बंगला देशाचा युनुस बैंकर आवशक आहे ।
या साठी राजकारण आणि नोकर शाहिची सिस्टम बदलने आवशक आहे। राजकार्न्याची दुकानदारी बंद होने गरजेचे आहे .
द्वारा पोस्ट केलेले THANTHANPAL येथे 9:11 AM
भारतातील मनमोहनसिंग , चिदर्बरम मन्तेक्सिंग हे मात्र अजुन ही भारतात मंदी आली नाही । शिक्षणाचा राजकार्न्यानी बोरया वाजवला प्राथमिक शिक्षण सुधा मुले घेऊ शकत नाही,आणि पदउतर्य शिक्षणाचा नेत्यानी बाज़ार मांडला। परदेशी कम्पन्याना दारे सताड उघडी केलि। देशी कम्पन्याना उत्पादन करणे शक्य होणार नाही अशी परस्तिथि निर्माण केलि। कमुनिस्तानी विरोध केला म्हणुन नाहीतर आज देश या तिघानी गहाण नाहीतर परदेशी कम्पन्याना विकून टाकला असता । भारतात ओमाबा बरोबर बंगला देशाचा युनुस बैंकर आवशक आहे ।
या साठी राजकारण आणि नोकर शाहिची सिस्टम बदलने आवशक आहे। राजकार्न्याची दुकानदारी बंद होने गरजेचे आहे .
लेबले:
याँह ता हर चीज बिकती हें
Monday, February 23, 2009
खरे खुरे इंडियन आइडोल
Monday, February 23, 2009
खरे खुरे इंडियन आइडोल
खरे खुरे इंडियन आइडोल हे भारतीय शेतकरीच आहेत । पण या कड़े शासन जानुंन बुजुन दुर्लक्ष करत आहे ।
आज च्या मंदीच्या काळात जेथे उद्योग बंद पडत आहेत ,कामगारांच्या नोकर्या जात आहेत , सरकार कडून करोडो
रुपायांचे पकेज कारखाने मंदीच्या नावाखाली उकळत आहेत । २०००० चा शेअर बाज़ार ८००० वर येउन कोसलला
हीरे उद्योग बंद पडला तरीपण भारतात मंदी नाही, सर्व कह्नि अलबेल आहे असे भासवल्या जात आहे। पण हजारो
शेत्करांच्या आत्म्हाते नंतर सरकारी भाट असलेले अर्थशास्त्री, शेतकरी हिमात्वान नाही , खर्च जास्त करतात ,बचत करत नाही. असे सांगुन बेशराम्पनाचा कलस गाठत आहेत। आसमानी सुल्तानी संकटावर मात करत शेतकरी शेती करणे कधीच बंद करत नाही। पण त्या वर्गात कोणाचे हितसंबंढ आर्थिक फायदा नसल्याने शेत्करयाना सावाकराच्या जबड्यात पठानी व्याजाच्या चक्रात अदकवले जात आहे। आणि या बाबत ज्यानी आवाज उठावाला पाहिजे तो लोकशाहीचा चोथा स्तंभ राजकीय पक्षाच्या दावानिला बांधला गेला आहे हे देशाचे दुर्देव
ठ न ठ न पाल
द्वारा पोस्ट केलेले THANTHANPAL येथे 12:07 AM 0 टिप्पणी(ण्या) आज च्या मंदीच्या काळात जेथे उद्योग बंद पडत आहेत ,कामगारांच्या नोकर्या जात आहेत , सरकार कडून करोडो
रुपायांचे पकेज कारखाने मंदीच्या नावाखाली उकळत आहेत । २०००० चा शेअर बाज़ार ८००० वर येउन कोसलला
हीरे उद्योग बंद पडला तरीपण भारतात मंदी नाही, सर्व कह्नि अलबेल आहे असे भासवल्या जात आहे। पण हजारो
शेत्करांच्या आत्म्हाते नंतर सरकारी भाट असलेले अर्थशास्त्री, शेतकरी हिमात्वान नाही , खर्च जास्त करतात ,बचत करत नाही. असे सांगुन बेशराम्पनाचा कलस गाठत आहेत। आसमानी सुल्तानी संकटावर मात करत शेतकरी शेती करणे कधीच बंद करत नाही। पण त्या वर्गात कोणाचे हितसंबंढ आर्थिक फायदा नसल्याने शेत्करयाना सावाकराच्या जबड्यात पठानी व्याजाच्या चक्रात अदकवले जात आहे। आणि या बाबत ज्यानी आवाज उठावाला पाहिजे तो लोकशाहीचा चोथा स्तंभ राजकीय पक्षाच्या दावानिला बांधला गेला आहे हे देशाचे दुर्देव
ठ न ठ न पाल
Saturday, February 21, 2009
Friday, February 20, 2009
Monday, February 16, 2009
JAGO INDIA JAGO
Now, Election comes again and political leaders again give fake manifesto
to voter. but don’t trust on them. Ask them for following terms and condition for future of next generation, without terror of BHAHUBALIS of any
party
1) Any leader of any party fight election at only one constituency and he will not right to resign of his seat for party adjustment .
Face your past without regret… Handle your present with confidence…
Prepare for future without fear
jago india jago always vote that is right path to build strong INDIA.
IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE POLITICAL LEADER FOR
THE POLITICAL LEADER. BY THE PEOPLE.SO JAGO INDIA JAGO
Prepare for future without fear
jago india jago always vote that is right path to build strong INDIA.
IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE POLITICAL LEADER FOR
THE POLITICAL LEADER. BY THE PEOPLE.SO JAGO INDIA JAGO
Subscribe to:
Posts (Atom)











