Translate

Wednesday, September 30, 2009

विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्‍या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..

मानधन कमी मिलते अशी तक्रार राष्ट्रपति पंताप्रधना कड़े मंगेशकर भागिनेनी केली
मंगेशकर भगिनीनी अशी तक्रार करणे म्हणजे चोराच्या उलट्या बौबा. या लाईनीत प्रवेश करणार्या नवीन गायिकांची यानी कशी नाकेबंदी केली, हे सिनेमा जगताला माहीत आहे . आपल्या वलयाचा गैरफायदा घेत पेडर रोड उडाण पुला ला विरोध करत, मुबंई सोडण्याची धमकी देऊन सामान्य जनतेला यानी वेठीस धरले हे सवौना माहीतच आहे. परदेशातील मानधना बद्दल एवढे आकर्षण असेल तर परदेशात जाउन राहावे. तेथील कायद्यांची अमलबजावणी पाहील्यावर शाहुरुखखान सारखे याचे हाल होतील..विविध गायन स्पर्धोतु पुढे येणार्या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..

तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ

मराठी माणसाचा वापर करुन आणि कांग्रेस च्चा वळचळणीस राहुन ऐकेकाळी वसंत-सेना असलेल्या सेनेंने मराठी चे काय हीत केले .अभद्र युत्या करुन परप्रांतीयाना राज्यसभेत पाठवताना मराठी माणुस आठवला नाही . तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ ; असे . राज मराठी म्हणुन नाही तर व्यवस्थेला सुता सारखा सरळ करेल हा जनतेचा विश्वास आहे या मुळे राजला मतदान होईल. yes we can change

Saturday, September 19, 2009

तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,

बाँध बनाए, गाँव डुबोए, कारखाना बनाए ,
जंगल काटे, खादड खोडे, सेंचुरी बनाए,
जल जंगल जमीन छोडिन हम कहा कहा जाए,
विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए॥

जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी?

पुरखे थे क्या मूरख जो वे जंगल को बचावे,
धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए,
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,
मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए

मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी,
उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी,
गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी

बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये खामोशी,
मछवारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी,
हो खेत खाली हान से जागो नगाडा बजाओ,
लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी

Saturday, September 12, 2009

नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.

नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.
IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE POLITICAL LEADER FOR
THE SELFISH POLITICAL LEADER। BY THE PEOPLE।SO JAGO INDIA JAGO

नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं



नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!

तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंदावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंदाचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...

तर...

...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.

नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :

'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'

तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..

'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'

Tuesday, September 8, 2009

सर्व धर्म समभाव नितीची शोकांतिका


हिंदुना लाठ्या मुसलमान आणि ईतर धर्मियाना हात हीच भारतीय सवँधमँसमभाव या नीत्तिचि
शोकांतिका झाली आहे.
पच्शिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी कॉंगरेसनेच हा विषय चिघळु दीला. शिक्षण सम्राटपासून ते साखर सम्राट आणि राष्ट्रवादी चे राजकारणी या काळात कोठे होते. गृहमंञी पाटील सुध्दा परीक्षेत नापास झाले. घरच्या दंगलीत पराभूत झालेलै हे राजकारणी ( नेते नव्हे} चीन पाकीस्तान बरोबर काय लढणार. एकाही राजकार्न्याची हा इतिहास आहे, तो बदलता येणार नाही असे सगान्याची हिम्मत दाखवली नाही। या बद्दल याना क्षमा करण्याची ही यांची लायकी नाही। याना तोफेच्या तोंडी देणेही एकच शिक्षा आहे.