Translate

Wednesday, August 31, 2011

खेल, घोटाला, भ्रष्ट्राचारी मंत्री और RTI - 05

http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/9805843.cms 
खेल संघों में पारदर्शिता लाने की सरकार की कोशिशों पर फिलाहल क्रिकेट बोर्ड ने पलीता लगा दिया है। आइसीसी के मुखिया और केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार के तीखे विरोध और दूसरे खेल संगठनों पर काबिज अन्य मंत्रियों की आपत्तियों के बाद कैबिनेट ने राष्ट्रीय खेल विकास विधेयक को पुनर्विचार के लिए वापस कर दिया है। अब खेल मंत्रालय पवार की आपत्तियों को ध्यान में रखते हुए नए तरीके से बिल तैयार कर कैबिनेट में लाएगा। कैबिनेट के इस फैसले के बाद अब इस बिल को मौजूदा सेशन में संसद में पेश करने की संभावनाएं खत्म हो गई हैं।...............
.READ MORE .......................

भारत 'बनाना स्टेट' (आर्थिक और राजनीतिक मोर्चे पर अस्थिर) होता जा रहा है।

कृपया कुछ वक्त निकालकर ये व्हिडिओ टेप जरुर देखे. टाटा की भ्रष्ट्राचार के खिलाफ जो लढाई चल रही है उसके जाहिरात के के टेप है ! रतन टाटा ने एक साल पहले ही मनमोहन सरकार को जनता के क्रोध से अवगत कराया था!  रतन टाटा ने कहा कि स्थिति बहोत  खराब हुई है। अगर आप भ्रष्टाचार में शामिल नहीं होते हैं तो आपका कारोबार पिछड़ जाता है।  टाटा ने कहा कि आपके पास युवा कर्मचारी होते हैं। वे मुझसे पूछते हैं कि आप क्यों नहीं ऐसा करते [रिश्वत देते]!  लेकिन मेरा जवाब होता कि मैं सिर ऊंचा करके रहना पसंद करता हूं।

Tuesday, August 30, 2011

क्या करेंगे आन्ना....... कंहा कंहा देखेंगे आन्ना.....

क्या करेंगे आन्ना....... कंहा कंहा देखेंगे आन्ना.....
आन्ना का अनशन अखेर ख़त हुवा. जल्लोष का माहोल भी धीरे धीरे कम होने लगा. सब लोकपाल आया तो भ्रष्ट्राचार कम होगा कहते कहते नहीं थकते. हो रहा भारत निर्माण आन्ना के साथ युवां का हाथ . आन्ना तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है के नारों से पूरा भारत गूंज उठ रहा था. कांग्रेस पीछे गिर गयी. उनकी गोंडमदर सोनिया गाँधी परदेश मे बीमारी का इलाज करवा रही  थी. मगर इधर पूरी कांग्रेस बीमार गिर गयी थी. मानो पूरा पक्ष कोमा मे गया. सिब्बल चिदंबरम एंड कंपनी ने समस्या सुलझाने क़ी बजाय और बढ़ा दी. पंतप्रधान भी मैडम न होने से कुछ निर्णय नहीं ले पा रहै थे. 

Monday, August 29, 2011

किरन बेदीजी ने उनकी आरती करनी चाहीये थी क्या?

जिस संसद में १५० सांसद गुन्हेगार , गुंडे , बाहुबली , भ्रष्ट्रचारी , कबूतरबाज औरतों की स्मगलिंग करने वाले है उन्हें पुरी और  किरन बेदीजी ने क्या कुमकुम तिलक लगाकर उनकी आरती करनी चाहीये थी क्या? ये खासदार भ्रष्ट्राचार के खिलाफ बात क्यों नही करते. चारा घोटालेबाज फॅमिली प्लानिग की धजिया उड़ाई देश को शर्म सार कर डाला वह लाल्लू बेईमानी करके सांसद में रेल बजट पेश करता निचली स्तर की भाषा करता उसकी कभी शर्म इन सांसदों को नही आयी. पुरे देश  ने इसका विरोध करना चाहीये . सही तो पहले इन सांसदों पर देश की धोकादाडी खटला दाखल करके अजामींपात्र कानून तहत जेल में बंद क़र देना चाहीये. कल कोई खासदार सांसद में कह रहा था की सांसद की कमाई का CBI AUR INCOME TAK के दायरे में नही आती. क्या ऐसा कोई कानून है??? तो वो तुरंत रद्द करने की मांग की जाये . ये कानून तो खासदारों को भ्रष्ट्राचार करने को प्रोहस्थान देता है.

Sunday, August 28, 2011

ढवळ्या पवळ्या ला लाख लाख शुभेच्छा !!!!!!!!!!!

श्रमिकाना ही भावना मन असते त्याना सन्मानाने वागवा असा आज कार्पोरेट मन्त्र झाला आहे. पण भारतीय शेतकरयाना हा धड़ा शिकविण्याची गरज कधीच भासली नाही. ते आपल्या बरोबर शेतात राबणाऱ्या ढवळ्या पवळ्या च्या बैल जोडीला कधीच श्रमिक मानत नाही तर ते त्यांच्या कुटुंबातील  नातेवाईक सदस्यच असतात. एव्हढेच नव्हे तर त्यांचा वाढदिवस आणि इतर कौतुक कुटुंबाचा भाग म्हणूनच साजरा करत असतात. त्यांच्या कृतज्ञेपोटीचा पोळा हा सण उत्सव साजरा केला जातो. हे फक्त भारतातच घडू शकते  पोळ्याच्या सणा निमित्य शेतकरी बांधवाना आणि त्यांच्या ढवळ्या पवळ्या ला लाख लाख शुभेच्छा !!!!!!!!!!!

Friday, August 26, 2011

मुंबई लुटली , मुंबईत जागोजाग खड्ड्यांचे जाळे निर्माण केले

आपली संस्कृती श्रावणबाळाची आहे , पण इकडे श्रावणबाळांनीपित्याची कावड रामलीलेवर ठेवून देश मुठीत ठेवण्याची योजना आखली आहे. अण्णांच्या या श्रावणबाळांना वेळीच आवरावे लागेल. अशा अस्सल ठाकरे शैलीत शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णांचे '३ इडियट्स' सहकारी अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण यांना टोला लगावला.
दिल्लीतील रामलीला मैदानावरचे नाट्य संपता संपत नाही. आमच्या अण्णांचे कुंकू लावून केजरीवाल , किरण बेदी , प्रशांत भूषण वगैरे मंडळीच्या मनास जे उधाण आले आहे त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ‘ शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड ’ अशा आशयाची एक म्हण मराठीत आहे. तसलाच काहीसा प्रकार यानिमित्ताने सुरू आहे, असा चिमटाही बाळासाहेबांनी टीम अण्णांना काढला.
संसदेचे महत्त्व किती कमी करायचे? न्यायालये तसेच पंतप्रधानही जनलोकपालाच्या पकडीत देऊन नवीन घटनात्मक हुकूमशाही निर्माण करावयाची का? असे प्रश्नही त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून उपस्थित केले आहे.
 ज्या माणसांनी आयुष्यभर मांडवली केल्या, तोडपाणी केले मराठी माणसास मूर्ख बनवत मुंबई लुटली , मुंबईत जागोजाग खड्ड्यांचे जाळे निर्माण केले, कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली. आणि वेळ येताच कर्तत्वान पुतण्यास  डावलून स्वतःच्या मुलाच्या , नातवाच्या  दावणीला मराठी माणसाचा पक्ष बांधला. त्यांना केजरीवाल बेदी, आण्णा ना बोलण्यास हक्क नाही.आणि जे स्वतःच बडव्याच्या नजरकैदेत आहेत त्यांनी आधि आपले पाहावे. सिव्हील सोसायटी  मी आण्णा

Wednesday, August 24, 2011

कम से कम बीबी का मंगलसूत्र, भ्रष्ट्राचार के बिना बना के दिखाए.

यंहा सत्ता के हर खुर्सी  पर उल्लू बैठा है.
  कहता है,
  लोकपाल जन आंदोलन,
  प्रजा तंत्र को धोका है.


                     एसी रूम में बैठ क़र, हर  भ्रष्ट्र बुद्धिजीवी,
         आन्ना और सिव्हिल सोसायटी.
के आंदोलन को  कोस रहा है.
 
इन  नंगे फकीरों  की  तरह,
बुद्धिजीवी आलोचक लढ़ के बताये,
कम से कम बीबी का  मंगलसूत्र, 
भ्रष्ट्राचार के बिना बना के दिखाए.
Thanthanpal,         
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

मैं अन्ना हूँ .......... .मै नेता हूँ .................

मैं अन्ना हूँ ......मैं अन्ना हूँ .......मैं अन्ना हूँ ......मैं अन्ना हूँ ......मगर मगर ....
. ..मै भ्रष्ट्र हुं .....मै बेईमान हुं ....... मै लुटेरा हुं...... मै गद्दार हुं...... मै चोर हुं ... मै धोकेबाज हुं.... मै घोटालेबाज हुं ...........  फिर भी  मै ......... सरपंच हुं.... मै  नगरसेवक हुं....... मै ......महापौर हुं....... मै आमदार हुं...... मै मंत्री हुं........ मै खासदार हुं.......मै गृहमंत्री हुं..........  मै नेता हूँ .............. क्यों की .................       मै चुनकर आता हुं.......

आण्णांच्या उपोषणाला पाठींबा देण्याची हिम्मत ..........

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा घोषणा करत मराठी मते मागत मराठी माणसाची फसवणूक करणाऱ्या आणि कॉंग्रेस च्या भ्रष्ट्राचारावर घराणेशाहीवर टीका करणाऱ्या आणि वेळ आली की मराठी माणसाचा पक्ष स्वतःच्या कुटुंबियांच्या दावणीला बांधणारयानी भ्रष्ट्राचारावर फक्त टीका करत मांडवली , तोडपाणी करणाऱ्या मराठी पक्षांना आण्णाच्या नैतिक उपोषणाला पाठींबा देण्याची हिम्मत झाली नाही   त्याच बरोबर आण्णां ना महारष्ट्रातील भ्रष्ट्राचार दूर करा असा सल्ला देणारयांची सुद्धा  आण्णांच्या उपोषणाला  पाठींबा देण्याची हिम्मत झाली नाही. याचा चोर चोर मौसेरे भाई  हाच संदेश हे पक्ष देत आहेत.

Sunday, August 21, 2011

चेहरा छुपनेवाला आंतकवादी मै आन्ना हुं

कांग्रेस :-  देखो  ये  चेहरा  छुपनेवाला  आंतकवादी  मै  आन्ना  हुं  कह  रहा  है . इससे  साबित  होता  है  आन्ना  देश  में  दहशदवाद  फैला  रहे  हें  . जो  पाक  दहशदवाद  से  खतरनाक  है . इस अंतर्गत आंतकवाद से देश को बचाना ये  कांग्रेस के सामने सबसे बड़ी चुनौती है. और खतरनाक बात यह है की इस आंतकवाद का कोई रंग नही , इसलिए इसे पहचानना बहोत मुश्किल है. फिर भी हम इसे मिटाके रहेंगे. और देश में लोकतान्त्रिक संसद प्रणाली और मजबूत करेंगे . ताकी भविष्य में हमें (!!!!) कोई खतरा न हो.

Friday, August 19, 2011

आन्ना और बेईमान कांग्रेसी नेता मे तो कोई फरक ही नहीं.

आज मेरा लाडला पूछ राहा था. आन्ना  और बेईमान कांग्रेसी नेता मे तो कोई फरक ही नहीं. कांग्रेसी सफ़ेद कपडे पहनते है. आन्ना भी सफ़ेद ही कपडे पहनते है. कांग्रेसी नेता जब भी आते है जनता क़ी बड़ी भीड़ उमड़ पड़ती है. आज आन्ना अनशन को रामलीला मैदान जा रहै तब भी भीड़ उमड़ पड़ी है तो दोनों मे क्या फरक है. मैंने तो बेटे को समझाया क्या फरक है. आप बता सकते है क्या क्या फरक है???


कुलकर्णी सर, महागाई  आत्महत्या पोस्ट वाचून बऱ्याच म्हणी आठवल्या तश्या ह्या म्हणी अमेरिकेची पत घसरली तेंव्हा पासून मनात येतच होत्या. आपल्या पूर्वजांनी जे जीवनाचे सूत्र सांगितले तेच आपण विसरलो आणि मग असा लोच्या होऊन जीवन उध्वस्त होते. हे झाले शहरी मध्यम माणसाचे तर शेतकऱ्यांचे प्रश्नच वेगळे आहेत.
अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी .हात तोकडे पडणे कागदी घोडे नाचवणे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे हपापाचा माल गपापा , बचती ने राष्ट्र मोठे होते कर्ज काढून गुंतवणूक नको! ऋण काढून सण साजरा करू नये”, ”हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी. .. उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी….उधारीचे पोते, सव्वा हात रिते. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.- आगीशिवाय धूर दिसत नाही-आज अंबारी, उद्या झोळी धरी.आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?ओल्या बरोबर सुके जळते. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही”. आमदनी अठन्नी खर्चा रुपइया पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज) ..थेंबे थेंबे तळे साचे……………………..

Tuesday, August 16, 2011

हमने विष बोया उसे अमृत लगे ये अपेक्षा करना ही गलत है.

आज रोने से चील्लाने रास्ते पर धरना धरने से कुछ नही  होगा. हमने गये ६५ साल में  मतदान करते वक्त जो पाप कीया उसका ही यह फल है. आपने-हमने  भ्रष्ट्र तरीका अपनाते हुवे मतदान कीया, फिर किस मुह से हम भ्रष्ट्राचार के खिलाफ आवाज उठायेगे. कभी धर्म मजहब के नाम कभी जात-पात देखकर  कभी पैसा लेकर, कभी नेता पर अंध विश्वास रखकर, कभी एक शराब की बाटल तो कभी शबाब बदले में तो कभी भाषावाद के आड़ में , कभी तो कीसी गल्ली में  मंदिर बनवाने के बदले  तो कभी कंही मस्जिद बनवाने के बदले तो कभी यात्रा के बदले सौदा करते हुवे  गलत आदमी को चुन के देते है. . हमने  विष बोया उसे अमृत लगे ये अपेक्षा करना ही गलत है. हम गुलाम थे हम आझादी में रहने के लायक नही और भविष्य में गुलाम ही रहने के लायक है.


Sunday, August 14, 2011

प्रिय डॉ. मनमोहन सिंह जी!

प्रिय डॉ. मनमोहन सिंह जी!
मुझे यह पत्र आपको बेहद अफसोस के साथ लिखना पड़ रहा है। मैंने १८ जुलाई २०११ को लिखे एक पत्र में आपको कहा था कि अगर सरकार संसद में एक सख्त लोकपाल बिल लाने का अपना वादा पूरा नहीं करती है तो मैं १६ अगस्त से फिर से अनिश्चिकालीन उपवास शुरू करूंगा. मैंने कहा था कि इस बार हमारा अनशन तब तक जारी रहेगा जब तक ' जनलोकपाल बिल ' के तमाम प्रावधान डालकर एक सख्त और स्वतंत्र लोकपाल बिल संसद में नहीं लाया जाता. जंतर मंतर पर अनशन करने के लिए , हमने १५ जुलाई २०११ को पत्र लिखकर आपकी सरकार से अनुमति मांगी थी. उस दिन से लेकर आज तक हमारे साथी दिल्ली पुलिस के अलग-अलग थानों , दिल्ली नगर निगम , एनडीएमसी , सीपीडब्ल्यू डी , और शहरी विकास मंत्रालय के लगभग हर रोज चक्कर काट रहे हैं. अब हमें बताया गया है कि हमें केवल तीन दिन के लिए उपवास की अनुमति दी जा सकती है. मुझे समझ में नहीं आता कि लोकशाही में अपनी बात कहने के लिए इस तरह की पाबन्दी क्यों ? किस कानून के तहत आप इस तरह की पाबन्दी लगा सकते हैं ? इस तरह की पाबन्दी लगाना संविधान के खिलाफ हैं और उच्चतम न्यायालय के तमाम निर्देशों की अवमानना हैं. जब हम कह रहे हैं कि हम अहिंसापूर्वक , शांतिपूर्वक अनशन करेंगे , किसी को कोई नुकसान नहीं पहुंचाएंगे तो यह तानाशाही भरा रवैया क्यों ? देश में आपातकाल जैसे हालात बनाने की कोशिश क्यों की जा रही है ?

सरकार महात्मा गाँधीजी को अंदमान के काल कोठडी में डाल देती

आज महात्मा गाँधीजी आमरण अनशन्न की घोषणा करते तो ये सोनिया गाँधी सरकार उन्हें  जीवनभर की सजा सुना कर अंदमान के काल कोठडी में  डाल देती. इससे और एक बात साफ होती है की जन्हा अपनी ही सरकार अहिंसक आदोलोन करने वालोंसे ऐसा तानाशाही जैसा  बर्ताव करती और डरती नहीं तो इंग्रज भला अहिंसा आन्दोलन के डर के मारे  भारत क्यों छोड़ते? कांग्रेस अब तक झूठा प्रचार करके जनता को धोका देकर लुट रही है. असल में दुसरे महायुद्ध से इंग्रज का बेहाल हुवा था और इतनी दूर से भारत पर राज चलाना क्रन्तिकारी की प्रखर विरोध से मुश्किल हो गया था. और इंग्रज शासन अपने अधिकारी जान और खतरे डालना नहीं चाहते थे. १८५७ जैसा उठाव फिर एकबार हुवा तो उनके अफसरों का कत्ले आम होना तय था. इतना जनमत विरोधी हो गया था.

Saturday, August 13, 2011

नवी दिल्ली। दि. १२ (वृत्तसंस्था)http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=11
आम्ही सामान्य नागरिक नाही, त्यामुळे आमच्या कारवर लाल दिवा लावण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी करणारे पत्र शंभरावर खासदारांनी संसदेच्या विशेषाधिकार समितीला दिले आहे. बडेजाव मिरविण्यासाठी ही लाल दिव्याची मागणी होत असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या खासदारांनी नवी दिल्लीमध्ये आपल्या वाहनांवर लाल दिवा वापरण्याची अनुमती मागितली आहे. अतिविशिष्ट व्यक्ती (व्हीआयपी) असूनही पोलीस आमची वाहने चालान करीत असल्याच्या तक्रारी खासदारांनी केल्या होत्या. संसदेच्या विशेषाधिकार समितीला दिलेले पत्र तयार करण्यात हरियाणातील काँग्रेस खासदार अवतारसिंग भदाना यांनी पुढाकार घेतला. सर्वसामान्य नागरिक आणि खासदारांमध्ये काही फरक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. याच धर्तीवर या खासदारांनी आणखी कांही मागण्या केल्याचे आमच्या वार्ताहरास कांही खासदारांनी त्यांचे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. व्यवसायाच्या गोपनीयतेचा भंग आम्हास करता येत नाही तरी पण आपल्या माहिती करता या खासदारांत सत्ताधारी तसेच विरोधी से दोन्ही पक्षांचे खासदार होते. यावरून वरून कीर्तन आतून तमाशा या दोघांचा ही मुख्य कार्यक्रम आहे हे आपणास समजून चुकेल........वाचा त्यांना हवे असलेले विशेष अधिकार...............



Thursday, August 11, 2011

जगात जर्मनी आणि भारतात परभणी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन रिक्षा चालक आपल्या रिक्षात रॉकेल टाकत असताना जिल्हाधिकारी डॉ़ शालिग्राम वानखेडे यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना ०९  ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली़. जगात जर्मनी आणि भारतात परभणी असलेल्या ठिकाणीचे नागरिकच सरकारी जिल्हाधिकारी , न्यायालय  कार्यालयाच्या समोर अशी ऑटो त भेसळ करण्याची हिम्मत करू शकतात .आणि सरकारचा जिल्ह्याचा सर्वोच्च असलेला अधिकारी मोठ्या माश्यांना  अभय देऊन अश्या लहान माश्याला  पकडण्यात बहादुरी दाखवत वर्तमान पत्रांना हाताशी धरून प्रसिद्धी मिळवण्यात धन्य मानतो.

डॉ. अमोल अन्नदाते

डॉ. अमोल अन्नदाते
रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत बऱ्याचदा उशीर झालेला असतो. मात्र त्या दरम्यान त्याला बेसिक लाइफ सपोर्ट मिळाला तर त्याचे प्राण वाचू शकतात. आपल्याकडे बरेच डॉक्टर्स व नर्सेसही त्याबाबतीत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे लोकांना त्याबाबतीत कितपत ज्ञान असेल, शंकाच आहे. बॉम्बस्फोट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात बेसिक लाइफ सपोर्टमुळेच अनेकांचे जीव वाचवले जातात. प्रगत देशांमध्ये नागरिकांना त्याचे प्रशिक्षण असते. आपण ते कधी शिकणार?........

Saturday, August 6, 2011

तुमच्या देवाले आपले अंग धुता येत नाही

गाडगे बाबांनाही त्यांना संत म्हटलेलं आवडत नव्हतं. मात्र सवयीने आपण त्यांना संत म्हणतो. कारण आपल्या मानगुटीवर बसलेले बाबा, संत, पीर काही केल्या खाली उतरत नाहीत. "तुमच्या देवाले आपले अंग धुता येत नाही,तुमच्या देवाला धोतर नेसता येत नाही,तुमच्या देवाले त्याच्या नैवेद्याला भिडलेल कुत्र हाकलता येत नाही आणि देवळापुरता उजेडही पाडता येत नाही मग तो देव तुमच्या आयुष्यात काय उजेड पाडणार??? आणि असा देव तुमच्या काय कामाचा ?????????????" संत गाडगे बाबा देवा बद्दल म्हणायचे   आजच्या देवाच्या दलालाच्या आणि भक्ताच्या डोळ्यात झणझणीत तिखट घालणारे विचार. पण दुर्देवाने ते आपणास पचले नाही. या विचाराचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.

Thursday, August 4, 2011

सुना है सोनिया गांधीजी ऑपरेशन के लिये अमेरिका जा रही है....

सुना है सोनिया गांधीजी ऑपरेशन के लिये अमेरिका जा रही है.... एक तरफ इंडिया  सरकार और मनमोहन सिंग ढोल पिटते है की  इंडिया मेडिकल हब बना है.  दुनियाभर और अमेरिका से भी  मरीज अपने बिमारी का इलाज काराने इंडिया मे आते है. इंडिया का मेडीकल खर्चा दुनियामे .............