Translate

Friday, January 28, 2011

आर्थिक कुवत पाहूनच शस्त्रक्रियेचा सल्ला दे- हा मोलाचा उपदेश मला त्या म्हातारीने दिला.

अमोल अ. अन्नदाते यांचा वैद्यकीय व्यावासिक नित्तिमतेच्या लेख मालिकेतील दूसरा लेख डॉक्टर यांच्या सौजन्याने अनावश्यक शस्त्रक्रियांविषयी चर्चा करताना एक गोष्ट सुरुवातीलाच अधोरेखीत करणे गरजेचे आहे. सरसकट सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया अनावश्यक असतात असे म्हटले तर मग वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सा विभागच जन्माला का आला? असे म्हणावे लागेल. पण मात्र साधारणत: १० ते २० टक्के शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियासदृश प्रोसिजर्स अनावश्यक असू शकतात.
नुकताच वैद्यकीय क्षेत्रातील अनावश्यक शस्त्रक्रियांच्या प्रथेवर दृष्टिक्षेप टाकणारा विक्रम गोखलेंचा ‘आघात’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विख्यात शल्यचिकित्सक एम.एस.चे शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरला एका २२ वर्षांच्या मुलींच्या दोन्ही ओवरिज (अंडाशय) काढून टाकण्याचा आदेश देतात. ती डॉक्टर एक ओवरी प्रिझर्व केली जाऊ शकते असा युक्तिवाद करत दोन्ही ओवरीज काढण्यास नकार देते.


Thursday, January 27, 2011

ग. दि. माडगुळकर यांची माफी मागून .....





ग. दि. माडगुळकर यांची माफी मागून .....
हे राष्ट्र माफियांचे हे राष्ट्र भ्रष्ट्राचाऱ्यांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य नौकर, नेतेशाहीचे


 


"आदर्श"भूखंडदक्ष भूमी कॉन्ग्रेसभाजापाची
कोट्ट्यावधीची उड्डाणे येथे भ्रष्ट्राचाराची
शीर शरमेने खाली व्हावे स्वातंत्र्यवीरांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भूखंड माफियांचे

येथे नको निराशा जळीताच्या घटनेने
राजकारण्यास बोध केला येथेस नौकारशाहीने
हा देश स्तन्य प्याला दारू  अन्नधान्याची

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य नेत्यांच्या दारू कारखान्यांचे 

जेथे माफियांचा सन्मान नित्य आहे
जन लोकशाहीचा पायाच असत्य आहे

येथे सदा निनादो जयगीत बेईमनिचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र भष्ट्राचाराचे


Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com





--

Wednesday, January 26, 2011

प्रियंका के घर पर छापा, मिले शाहिद

प्रियंका के घर पर छापा, मिले शाहिद
शाहीद ये प्रापर्टी प्रियांकाने प्रापर्टी विभाग से छुपायी, अब ये
प्रापर्टी मालूमात होने से , इनकम टैक्स विभाग प्रियंका के ऊपर कितना
जुरमाना लगाये और किस कानून से लगाये ये सोच रहा है. 
 
अगर आपको कुछ KANUN मालूमात
हो तो INCOME TAX विभागसे संपर्क करे.


महाराष्ट्राचा बिहार झाला.


तांभाळे ते सोनवणे... आणखी किती बळी?
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 26, 2011 AT 12:00 AM (IST)
पुणे - नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेटवून देऊन त्यांचा खून करण्याच्या घटनेने सरकारी कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई येथे बाजार समितीचे प्रशासक ए. जी. तांभाळे यांचा खून नऊ वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याचा शासकीय कर्तव्य बजावत असताना खून झाल्याचा तिसरा प्रकार मनमाडजवळ घडला आहे. जनतेच्या प्रतिक्रिया
On 26/01/2011 07:24 AM parbhanikar said:
सोनवणे यांच्या कुटुंबियांना ते नौकरीवर हजर आहेत असे गृहीत धरून त्यांचा पगार बोनस नियमितपणे एक तारखेला त्यांच्या घरी त्यांच्या निवृत्तीकाळा पर्यंत पोहंचवावा. हि अपेक्षा. पण भ्रष्ट्र राजकारणी आणि मुजोर नौकरशाही असे करणार नाही. कायद्यात अशी तरतूद नाही म्हणून आडकाठी आणतील. पण गुन्हेगारांना मात्र कमीतकमी शिक्षा होईल त्यांना जामीन मिळावा म्हणून मात्र जरूर प्रयत्न करतील. आणि परत राकेल माफिया मोकळे होतील. आणि नौकारशाही सुद्धा म्हणेल उगीच जीव देण्या पेक्षा लाच खालेली बरी. मेरा देश महान 


Monday, January 24, 2011

जवाहर लाल नेहरू की नीतियों पर सवाल उठते रहे हैं

भारत की जनताके मन के भाव यही है. ११० करोड़ भारतीय जनता इससे सहमत है. आम आदमी जो दिल ही में सोचता वो मूर्ति ने खुल कर कही इसलिए उन्हें  भारतरत्न से सन्मानित कीया जाये. सच कभी छुप नही सकता.
कोलकाता. दुनिया की अग्रणी आईटी कंपनी इंफोसिस की स्‍थापना करने वाले नारायणमूर्ति ने देश की आर्थिक विकास में पहले प्रधानमंत्री पंडित जवाहर लाल नेहरू की नीतियों को बाधक बताया है। उन्‍होंने कहा कि अगर नेताजी सुभाष चंद्र बोस का राष्‍ट्र निर्माण में योगदान रहता तो आज भारत काफी आगे बढ़ चुका होता और हम चीन को पछाड़ने की स्थिति में होते।



 

जिससे दूसरा ताजमहल कभी न बनाया जा सके।


जगात निरपेक्ष प्रेम करणारे काय कमी असतात का? प्रत्येक नवरा आपल्या बायकोवर प्रेम करतोच .त्याच प्रमाणे भारतात भव्य प्राचीन इमारती, मंदिरे काय कमी आहेत. तरीपण शहाजहान सारखा जनानखाना बाळगणारा, बांधकाम करणाऱ्याचे हात तोडणारा , बायको मेल्यावर तिच्या बहिणीशी निक्काह लावणाऱ्या राजा चे उदात्तीकरण करत मुमताज च्या प्रेमा खातर ताज महाल बांधला म्हणून ज्या प्रमाणे ताजमहाल चे बाजारीकरण करून खोटा इतिहास सांगत पर्यटकांना लुटले जाते     मुमताज की कब्र पर कौन गिराता है आंसू ........!!


 

Saturday, January 22, 2011

INDIA भारताचे गौडबंगाल

डीडीच्या दुनियेत

दुसरा भाग वाचल्यावर मनात  उमटलेली उस्फुर्त प्रतिक्रिया :-  डी डी सरजी महाबळेश्वरचे गौडबंगाल या  हेडींग मध्ये थोडा बदल करावा असे वाटते.महाबळेश्वर ऐवजी INDIA भारताचे गौडबंगाल हे हेडींग आपल्या लेखास सार्थ आहे असे वाटते. लेखाच्या शेवटच्या दोन पैरेग्राफ आणि दैनिक ऐक्यच्या त्यावेळच्या बातमीनुसार,वाचून अरे हा  प्रकार ही बातमी तर आपल्या गावातीलच आहे असे वाटते.
आज भारतात सर्व शहरातच नव्हे तर खेड्या पाड्यात सुद्धा  हेच चित्र सगळी कडे पहावयास मिळते. आज मराठवाड्यातील खेड्यातल्या जमिनीचे भावं ऐकून चक्कर येण्याची वेळ आली आहे. ७० लाख ते १ कोटी रुपये एकर हा शेत जमिनीला भाव भेटत असेल तर शेती करणे परवडत नसताना शेतकरी कश्याला शेती करेल. या भाववाढी मागचे गौडबंडल मोठ्या प्रमाणातील भ्रष्ट्राचार काळा पैसा हा यात गुंतवला जात आहे. परदेशी बँकात पैसा ठेवण्या पेक्षा जमिनीत पैसा दडपला जात आहे. शहरे उभारण्या बरोबरच खेडी  शेती उजाडण्याचे कारस्थान हे कांही वर्षात देशाला अधोगती कडे घेवून जाईल हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. भूदान ते भूखंड माफिया हा गेल्या ६३ वर्षाचा आपल्या स्वतंत्र भारताचा  अधोगतीचा प्रवास विकासाचे ढोल वाजविणाऱ्या अ र्थ त ज्ञ ? पंतप्रधानांच्या लक्षात हा अनर्थ येत नाही ही लोकशाहीची शोकांतीका आहे. या बाबत आणि जमिनीच्या मालकी हक्क धारणेवर मर्यादा आणण्या करता अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करण्याची वेळ आली आहे. कृपया आवाज उठवावा.

Friday, January 21, 2011

इक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर हम ग़रीबों की मुहब्‍बत का उड़ाया है मज़ाक़


आपण ताज ला प्रेमाचे प्रतिक मानतो . पण दाहक वास्तव काय आहे हे आजच्या बाजारीकरणाच्या व्यापात आपण विसरून जातो. फंदफितुरीचा वारसा असणाऱ्या मोगल घराण्यातील या शहाजहान राजास अधिकृत ७ ते ८ बायका होत्या,शिवाय  जनतेच्या पैश्यावर पोसला जाणारा जनानखान वेगळाच होता. तेथे किती स्त्रियांची अब्रू लुटली गेली असेल ते त्या महालाच्या भिंतीच सांगू शकतील.
मुमताज बरोबर लग्न करता यावे म्हणून या महाभागाने तिच्या नवऱ्याचा शिरच्छेद केला. मुमताजचा मृत्यू तिच्या १४ व्या बाळंतपणात झाला. पहा राजाचे मुमताज वर कितीकिती प्रेम होते.  इतर बायकांची जनानखान्यातील स्त्रियांची बाळंतपणे वेगळी. हे सर्व पाहून राजाला  प्रजेची कामे करण्यास इमारती बांधण्यास  केंव्हा  वेळ  भेटत होता हे तो देव अल्लाहच जाणे.


Thursday, January 20, 2011

दादा कोंडकेचे वर ढगाला लागलीय कळ पाणी थेंब थेंब गळ चालत नाही

ताकाला जावून भांड लपविणे किंवा कडी लावा आतली मी नाही बाई त्यातली या सारखी गत या साहित्य क्षेत्रात कब्जा करून बसलेल्या मान्यवरांची झाली आहे. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिवसात लाभला निवांत संग असे गाणे चालते पण सामान्य जनतेने डोक्यावर घेतलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये सलग ९ सिनेमे रौप्य महोत्सवी म्हणून गौरव प्राप्त झालेल्या दादा कोंडकेचे वर ढगाला लागलीय कळ पाणी थेंब थेंब गळ हे मराठमोळ गाण चालत नाही.. मराठमोळी लावणी चालत नाही .
दादांना किंवा लावणीला नाव ठेवणारी अनेक मान्यवर मात्र चोरून हे सर्व पाहतात एन्जोय करतात. ही यांची . शोकांतीका दादा कोंडकेंचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांनी धुवांधार यश मिळविले आहे. ते एक प्रामाणिक कलाकार होते. पण सदाशिवपेठी वृतीने त्याना नेहमीच वाळीत टाकल्या सारखी वागणूक दिली, नावे ठेवली पण दादांनी कधी याची पर्वा केली नाही . बहुजना पैकी एखादा नवनिर्मित करू लागला तर आपल्या स्थानास धक्का बसेल या भीती पोटी, आकसाने अश्या प्रतिभावान लोकांना संपवण्याचे कारस्थान युगानुयुगे  एकलव्या च्या काळा पासून चालत आलेले आहे. अर्जुना करता एकलव्याचा  अंगठा तोडणारे  द्रोणाचार्य यांना स्वत;चे म्हणून मोठे वाटतात. जसजसा शिक्षणाने बहुजन समाज शिक्षित होवू लागला तसे यांचे पितळ उघडे पडत गेले, ही समाधानाची बाब आहे.

Wednesday, January 19, 2011

महंगाई पर काबू पाने के लिये मंत्री मंडल का फेरबदल ये नया आर्थिक राजनैतिक सिद्धांत

महंगाई पर काबू पाने  के लिये  मंत्री मंडल का फेरबदल ये नया आर्थिक राजनैतिक  सिद्धांत प्रस्तुत कराने के लिये   भारत के अर्थतज्ञ पंतप्रधान मनमोहनजी   को नोबेल सन्मान से सन्मानित कीया गया है, ऐसा नोबल्स पुरस्कार समितीने आज अपने ताज़ा बुलेटिन में कहा है. इससे भारत विकास के महामार्ग पर तेजीसे आगे निकल आयेगा ऐसा समिति ने कहा. मनमोहनजी ने इस नोबल्स पुरस्कार का श्रेय श्रीमती सोनिया गाँधी राहुल गाँधी और कांग्रेस  को दीया है.
 महान अर्थतज्ञ आर्य चाणक्य के काल से भारत में महान अर्थनिती  की परंपरा है.   इस परंपरा में आज इस नोबल्स पुरस्करसे चार चाँद लगा दिए है , इसलिए कांग्रेस को नोबल्स का श्रेय नही है ऐसा भाजपा के प्रव्रक्ता ने कहा. तो उभरते हुवे भारत के  बाजार का हिस्सा काबिज कराने की ये अमेरिका की चाल है. ऐसा कम्युनिस्ट पार्टी ने कहते इस निर्णय पर खेद जताया और इस नोबल्स समारंभ पर दुनिया के समस्त कम्युनिस्ट देश  बहिष्कार डालेंगे ऐसी  घोषणा की है. चीन ने तुरंत इसे समर्थन जाहीर कीया है. और ये आशियाई देशों में फुट डालने की अमेरीके की ये चाल है यह बात साफ है. ऐसा चीन ने दावा किया .  विदेश के अनेक देशों के प्रमुखोने इस नए सिद्धांत के बारे काफी  दिलचस्पी दिखाई  है.जल्द ही मनमोहन इस नये राजनैतिक अर्थ सिद्धांत का ओबामा और  अमेरिकी कॉंग्रेस के सामने प्रस्तुतीकरण करेंगे .

Tuesday, January 18, 2011

क्या आप जानते है भारत (India) का वह स्थान जहाँ सबसे सस्ता भोजन(food) उपलब्ध(available) है ?


 क्या आप जानते है भारत (India) का वह स्थान जहाँ सबसे सस्ता भोजन(food) उपलब्ध(available) है ? आज भी २०११ में जंहा महंगाई से जनता परेशान है.
 by Anjali Sharma on Tuesday, January 18, 2011 at 4:41pm
 चाय  = 1 रूपया प्रति  चाय 
 सूप  = 5.50 रुपये 
 दाल  = 1.50  रूपया 
 शाकाहारी  थाली  (जिसमे दाल, सब्जी  4 चपाती  चावल/पुलाव,  दही, सलाद )  
 =  12.50  रुपये 
 मांसाहारी  थाली  = 22  रुपये 
 दही  चावल  =  11  रुपये 
 शाकाहारी  पुलाव  = 8 रुपये 
 चिकेन  बिरयानी  = 34 रुपये
 फिश  कर्री  और  चावल  = 13 रुपये
 राजमा  चावल  = 7 रुपये
 टमाटर  चावल  = 7 रुपये
 फिश  करी  = 17 रुपये
 चिकन  करी  = 20 .50 रुपये
 चिकन  मसाला  = 24 .50 रुपये
 बटर चिकन  = 27 रुपये
 चपाती  = 1 रूपया प्रति  चपाती 
 एक  पलते  चावल  = 2 रुपये
 डोसा  = 4 रुपये
 खीर  = 5.50 रुपये प्रति  कटोरी 
 फ्रूट   केक  = 9 .50 रुपये
 फ्रूट  सलाद  = 7 रुपये
 यह वास्तविक मूल्य सूची है
 ऊपर बताई  गई  सारी  मदें  " गरीब  लोगों "केवल  और  केवल   के  लिए  है  जो  कि  भारत  के  संसद  की  केन्टीन  में  ही  उपलब्ध  है.  ............. और  इन  गरीब  लोगों  की  तनख्वाह  80,000 रुपये  प्रति  माह  है . .........................   
 इसके  अलावा  इन्हें  बोनस  के  रूप  में  भारी  से  भारी  घोटाले  करके  अरबों -  
 खरबों  रुपये  हडपने  की  खुल्ली  छूट  है .  
.............. और  ये  सारा  का  सारा  पैसा  पब्लिक  की  जेब  से  जाता  है  जिसे  हम  और  आप  टैक्स  के  रूप  में  चुकाते  है.....................................
जनता त्रस्त सरकार मस्त  
जागो भारत जागो 
जय हिंद
 Stop fighting with each other friends, its time to stop trusting politicians blindly, they all are enjoying their lives, and the only people suffering are Poor and Aam Aadmi, while the politicians fill themselves up to the brim with this cheap food so that they have sufficient energy to throw slippers and make perfect asses of themselves inside the venerable Parliament.

Monday, January 17, 2011

एक तमाशा !!! ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे या धावण्याच्या स्पर्धा.

कांहींच न करता समाजसेवेचा आव आणण्याचा एक तमाशा ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे  या धावण्याच्या स्पर्धा. देशा करता धावा,स्वातंत्र्य एकता बंधुत्वा  करता धावा , शांतते साठी धावा. गल्ली पासून दिल्ही पर्यंतच्या फडतूस नेत्याच्या वाढदीवसा करता  धावा. आशियाड खेळासाठी , राष्ट्रकुल खेळासाठी  लंडन पासून समस्त भारतभर धावून देखील कलमाडीचा भ्रष्ट्राचार कमी झाला नाही. जर अश्या धावण्या मुळे देशभावना निर्माण होत असेल तर हा भ्रष्ट्र कारभार व्हावयास नको होता . एव्हढे धावून सुद्धा हा प्रकार कसा झाला? हा प्रश्न सामान्य माणसाला भेडसावतो.   

जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात ते खोटे नाही.

जो जिता वो सिकंदर हे खरे आहे. INDIA तील लोकांनी कितीही बेईमानी केली तरी भारताच्या प्रतिभेला ते रोखू शकणार नाही.जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात ते खोटे नाही. बाइकवरून ‘धावलेल्या’ दोघींना मागे टाकत
ज्योती आली पहिली!
प्रसाद लाड, मुंबई, १६ जानेवारी

स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर आलेला एखादा खेळाडू फेरतपासणीत पहिल्या क्रमांकाचा विजेता ठरतो तेव्हा त्यालाही तो सुखद धक्काच असतो. हे घडलंय ते स्टॅण्डर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये. गेल्यावर्षी अनवाणी धावत परभणीच्या ज्योती गवतेने पूर्ण मॅरेथान स्पर्धेत भारतीय महिलांच्या गटात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी ‘शूज’ घालून गेल्यावर्षीपेक्षा कमी वेळात म्हणजे ३ तास पाच मिनिटे आणि ३० सेकंदामध्ये ही स्पर्धा ज्योतीने पूर्ण केली असली तरी स्पर्धेत ती तिसरी आल्याचे जाहीर झाले, तेव्हा तिचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. बावरून न जाता या निर्णयाच्या फेरतपासणीची विनंती ज्योती आणि तिच्या प्रशिक्षकांनी आयोजकांना आणि आय.ए.ए.एफ.च्या अधिकाऱ्यांना केली. तेव्हा दोन स्पर्धकांनी फसवणूक करून पहिला व दुसरा क्रमांक पटकाविल्याचे निष्पन्न झाले आणि अखेर ज्योतीच पहिल्या क्रमांकाची विजेती ठरली.
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये लाखो स्पर्धक सहभागी होत असतात, पण त्या स्पर्धामध्ये आयोजन एकदम परफेक्ट असते. पण मुंबई मॅरेथॉन मात्र आज या गोष्टीला अपवाद ठरली. गेल्या वर्षी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या वहिदा खान आणि विद्या मेहता यांनी नियम मोडत स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांचा हा प्रयत्न अपयशीच ठरला. या दोघींनी बाइकवर बसून काही अंतर पार केले आणि त्यामुळेच त्यांनी पावणे तीन तासात शर्यत पूर्ण केली. आजपर्यंतच्या मुंबई मॅरेथॉनच्या इतिहासात एवढय़ा कमी वेळात कोणाही भारतीय महिला धावपटूने हे अंतर पार केलेले नव्हते. त्यामुळे या दोघींनी एवढय़ा लवकर स्पर्धा कशी संपवली, असा प्रश्न आयोजकांनाही पडला नव्हता. पण ज्योतीने ही स्पर्धा ३ तास ५ मिनिटे आणि ३० सेकंदामध्ये पूर्ण केल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण तिने नामांकित धावपटूंना मागे टाकत आणि सर्वोत्तम वेळ नोंदवत स्पर्धा पूर्ण केली होती. त्यामुळे आपण ही स्पर्धा जिंकलेलो आहोत हा आत्मविश्वास तिला होता. पण शर्यत संपल्यावर तिच्या प्रशिक्षकांनी तिला सांगितले की, तुझ्या पूर्वी दोन स्पर्धक आलेले आहेत आणि तुझा तिसरा क्रमांक आलेला आहे. यावेळी तिला धक्काच बसला. माझ्यापुढे कोणतीही महिला धावपटू नव्हती, असे तिने सांगताच तिच्या प्रशिक्षकांनी आयोजकांकडे फेरतपासणीची विनंती केली. त्यावेळी आयोजकांकडे आणि आय.ए.ए.एफ. च्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पहिल्या दोन आलेल्या स्पर्धकांच्या चीप तपासल्या तेव्हा त्यांनी केलेली फसवणूक लक्षात आली.

Sunday, January 16, 2011

नकली चेहरा सामने आये, असली सूरत छुपी रहे,

क्या मिलिए ऐसे लोगों से, जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आये, असली सूरत छुपी रहे,
क्या मिलिए ऐसे लोगों से, जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आये,
असली सूरत छुपी रहे,
खुद से भी जो खुद को छुपाये,
क्या उनसे पहचान करें,
क्या उनके दामन से लिपटें?,
क्या उनका सम्मान करें?,
जिनकी आधी नीयत उभरे,
आधी नीयत छुपी रहे,
नकली चेहरा सामने आये,
असली सूरत छुपी रहे
 दिलदारी का ढोंग रचाकर,
जाल बिछाए बातों का,
जीते जी का रिश्ता कहकर,
सुख ढूंढें कुछ रातों का,
रूह की हसरत लाभ पर आये,
जिस्म की हसरत छुपी रहे,
नकली चेहरा सामने आये,
असली सूरत छुपी रहे
 जिनके ज़ुल्म से दुखी है जनता,
हर बस्ती हर गावों में,
दया धरम की बात करें वो,
बैठ के सजी सभाओं में,
दान का चर्चा घर घर पहुंचे,
लूट की दौलत छुपी रहे,
नकली चेहरा सामने आये,
असली सूरत छुपी रहे
 देखें इन नकली चेहेरों की,
कब तक जय जय कार चले,
उजले कपड़ों की तह में,
कब तक काला संसार चले,
कब तक लोगों की नज़रों से,
छुपी हकीकत छुपी रहे,
नकली चेहरा सामने आये,
असली सूरत छुपी रहे

 क्या मिलिए ऐसे लोगों से,
जिनकी फितरत छुपी रहे,
नकली चेहरा सामने आये,
असली सूरत छुपी रहे
क्या मिलिए ऐसे लोगों से, जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आये, असली सूरत छुपी रहे,
क्या मिलिए ऐसे लोगों से, जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आये,
असली सूरत छुपी रहे,
खुद से भी जो खुद को छुपाये,
क्या उनसे पहचान करें,
क्या उनके दामन से लिपटें?,

ज़रा इस मुल्क के रहबरों को बुलाओ, ये कूचे ये गलियां ये मंज़र दिखाओ,

साहिर लुधियानवी साहब द्वारा लिखा गया यह गीत ’प्यासा ’फिल्म के गुरूदत्त पर फिल्माया गया था। कुछ लोग बताते हैं कि शायद इसी गीत की वजह से ’प्यासा’ जैसी अनोखी फिल्म को किसी राष्ट्रीय पुरस्कार से नही नवाजा गया। नेहरू सरकार को यह गीत कतई गले नही उतरा होगा
ये कूचे, ये नीलाम घर दिलकशी के ये लुटते हुए कारवां ज़िंदगी के
कहाँ हैं, कहाँ हैं मुहाफ़िज़ खुदी के जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं,
कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैं ये पुरपेंच गलियां, ये बदनाम बाज़ार,
ये गुमनाम राही, ये सिक्कों की झनकार, ये इसमत के सौदे, ये सौदों पे तकरार
जिन्हे नाज़ …
ये सदियों से बेखौफ़ सहमी सी गलियां ये मसली हुई अधखिली ज़र्द कलियां
ये बिकती हुई खोखली रंगरलियाँ जिन्हे नाज़ …
वो उजले दरीचों में पायल की छन छन थकी हारी सांसों पे तबले की धन धन
ये बेरूह कमरों मे खांसी कि ठन ठन,
जिन्हे नाज़ …
ये फूलों के गजरे, ये पीकों के छींटे ये बेबाक नज़रे, ये गुस्ताख फ़िक़रे
ये ढलके बदन और ये बीमार चेहरे
जिन्हे नाज़ …
यहाँ पीर भी आ चुके हैं,जवां भी तन-ओ-मन्द बेटे भी,अब्बा मियाँ भी
ये बीवी है और बहन है, माँ है,
जिन्हे नाज़ …
मदद चाहती है ये हव्वा की बेटी, यशोदा की हम्जिन्स राधा की बेटी
पयम्बर की उम्मत ज़ुलेखा की बेटी,
जिन्हे नाज़ …
ज़रा इस मुल्क के रहबरों को बुलाओ, ये कूचे ये गलियां ये मंज़र दिखाओ,
जिन्हें नाज़ है हिन्द पर उनको लाओ, जिन्हे नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं,
कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैं…
- साहिर लुधियानवी (फिल्म प्यासा से)

Friday, January 14, 2011

पानिपत - एक विजयी पराभव

पानिपत - एक विजयी पराभव

आज १४ जानेवारी २०११. पानिपत च्या रणसंग्रामाला एक चतुर्थांश सहस्त्रक पूर्ण झाले. बरोबर २५० वर्षांपूर्वी पानिपत च्या रणभूमीवर श्रीमंत भाऊसाहेब पेशवे यांच्या नेत्रूत्वाखालील मराठी सैन्य आणि अहमदशाह अब्दाली या दुराणी बादशहाच्या हाताखालील अफगाण सैन्य यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात अफगाण सैन्याने जरी मराठी सैन्याचा पराभव केला तरी मराठी सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलेल्या चिवट लढ्याने शत्रूपक्ष नामोहरम होण्याची वेळ आली होती. केवळ काही जुन्या सरदारांच्या आडमुठेपणामुळे अचानक युद्धाचे पारडे फिरले. प्रत्यक्षात मराठ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे सैनिकांना गवत आणि माती खाऊन दिवस काढावे लागले होते. या अवस्थेत अहमदशाह अब्दालीला जरी विजयाची खात्री वाटत होती तरी मराठ्यांचा धडाका पाहून त्याला आपल्या देशात परत जाण्याची शंका वाटू लागली होती. अर्धवट अन्न-पाणी, अपुरा दारुगोळा आणि बाजार-बुणग्यांचे लटांबर यामुळे स्वराज्याच्या रक्षणासाठी गेलेल्या सैन्याला हार खावी लागली.

100 obama = 1 osama bin laden

New Accounting Terminology:
1 Crore= Khoka
500 Crores= 1 Koda
1000 Crores= 1 Radia
10,000 Crores= 1 Kalmadi
......100,000 Crores= 1 Raja
10 Kalmadi+1 Raja = 1 Sharad Pawar
100 sharad pawar = 1 hay kamand ,
100 hay kamand = 1 obama
and and lastly 
100 obama = 1 osama bin laden

Wednesday, January 12, 2011

नेत्यांच्या दारू उत्पादन करणाऱ्या कारखान्यान करताच अन्न सडवले जात आहे .

नवी दिल्ली - महागाई नियंत्रित करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मंगळवारी बोलावलेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपुष्टात आली. http://www.esakal.com/esakal/20110111/5047617283817624735.htm
जो पर्यंत साठेबाजा कडून हायकमांडला व्यवस्थित नजराणे मिळत राहतील तो पर्यंत महागाई ला हात लावण्याची, हिम्मत ना मुखर्जी कडे आहे ना पंतप्रधाना कडे आहे. गेल्या वर्षी धाडी पडल्या कोणाला तरी सजा झाली का? 
 

Saturday, January 8, 2011

खणखणीत कानफाडे ! 'हवाईदौरे करून काही साध्य होणार नाही,'


खणखणीत कानफाडे !
मिलिंद उमरे, गडचिरोली http://www.esakal.com/esakal/20110109/5650661305282442247.htm
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीचा दौरा नुकताच केला. या आणि आधीच्या अशाच दौऱ्यांबद्दल एका क्‍लास वन अधिकाऱ्याने काही शेरेबाजी केली. 'हवाईदौरे करून काही साध्य होणार नाही,' अशी ही थेट शेरेबाजी होती. ही बेधडक शेरेबाजी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे : राजेंद्र कानफाडे. गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) असलेले हे कानफाडे आहेत तरी कसे?

'हवाई दौऱ्याने काही साधणार नाही' अशी थेट शेरेबाजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या गडचिरोली दौऱ्यावर करणारा एक अधिकारी अचानक प्रसिद्धिमाध्यमांमधील सनसनाटी बातम्यांचा विषय झाला आहे. कुणी त्यांना "निर्भय अधिकारी' म्हटले, कुणी "हा प्रसिद्धीचा स्टंट आहे', असे म्हटले; पण काही क्षणांत असे वादळ उठविणारा हा अधिकारी आहे तरी कोण? हा अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राजेंद्र कानफाडे! 

ठणठणपाळ यांच्या पुरोगामी विचारावर सुप्रीम कोर्ट भारत यांचे शिक्कामोर्तब .

द्रोणाचार्यानी एकलव्याकडून घेतलेली गुरुदक्षिणा ही शरमेची बाब


सुप्रीम कोर्ट म्हणते.
मुंबई, ७ जानेवारी/प्रतिनिधी

भिल्ल या ‘खालच्या’ जातीचा एकलव्य धनुर्विद्येत अर्जुनाहूनही सरस ठरू नये यासाठी गुरु द्रोणाचार्यानी एकलव्याकडून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागून घेणे ही द्रोणाचार्यानी केलेली अत्यंत शरमेची गोष्ट होती, असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने या घटनेला इतर ठिकाणांहून स्थलांतर करून भारतात स्थायिक झालेल्यांकडून या देशातील मूळ रहिवाशांवर हजारो वर्षे केल्या जाणाऱ्या अन्याय-अत्याचाराचे ठळक उदाहरण असे संबोधले आहे.

Friday, January 7, 2011

शिक्षण आणि आरोग्य सेवेचा यांनी जो खेळखंडोबा केला तो गेल्या १० हजार वर्षात कोण्याही राजकारण्याने केला नसेल

आपण अश्या देशात राहतो जेथे नागरिकांच्या जीवाशी,भावनांशी कंपन्या नव्हेच तर शासन सुद्धा राजरोस खेळते. जागतिककरणाच्या आणि महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी कोणतेही कायदेकानून न पाळता जनतेच्या आयुष्याला धोका निर्माण करणारे प्रचंड प्रकल्प सत्तेच्या जोरावर जनतेचा आवाज दडपून, त्यांनाच देशद्रोही ठरवून रेटले जात आहेत .वीज टंचाई चे जाणूनबुजून निर्माण केलेलं भूत आहे. भारता पेक्षा पाशिमात्यांचा परकीय देशाला फायदेशीर असे करार केले जात आहे. आदीवासींच्या जमिनी हडप करून आपल्या पापावर पांघरून टाकण्या साठी सेन सारख्यानाच तुरुंगात डांबून जनतेचा आवाज दडपण्यात येत आहे.

Wednesday, January 5, 2011

ग्रीन कर्टन’च्या पलीकडे डॉ. अमोल अन्नदाते

डॉ. अमोल अन्नदाते
‘ग्रीन कर्टन’च्या पलीकडे रुग्ण बसतो तेव्हा त्याला छान कपडय़ांमधला नीटनेटका त्यांचा तारणहार डॉक्टर दिसत असतो. या कर्टनच्या अलीकडे आणि पलीकडे अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला कधीच लक्षात येत नाहीत.
काँग्रेसच्या महाअधिवेशनात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींनी भारतात शाळेतील प्रत्येक मुला-मुलीला सगळ्या आवश्यक लसी मिळाव्या अशी घोषणा केली. आज उपलब्ध असलेल्या सर्व लसी प्रत्येक मुलाला द्यायचे राहुल गांधींनी ठरवले तर प्राथमिक शाळेतून बाहेर पडेपर्यंत प्रत्येक मुलाला किमान चोवीस वेळा सुई टोचावी लागेल. अगदी शाळा नको, पण लसी आवर असे काही पालकांना वाटेल. राहुल गांधीची कल्पना खूप छान आहे. पण आज एवढय़ा