Translate

Friday, November 11, 2011

शिक्षण दिन रीकाम्या वर्गातच साजरा......

गेल्या आठ दिवसा पासून भारताचे पहिले  केंद्रीय शिक्षण  मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या छायाचित्राची  ,  माहितीची मागणी  अचानक  वाढली. नेहमीच्या फोटोग्राफी दुकानात
यांचे छायाचित्र उपलब्ध नसल्या मुळे  यांचे छायाचित्र घेण्या करता शाळा चालकांनी इंटरनेट वर  गर्दी केली होती.
अचानक मागणी वाढण्याचे  कारण  .... भारत सरकार ने,  त्यांचा वाढदिवस पहील्यांदाच मोठ्या उत्सवात साजरा करण्याचे फर्मान काढले आहे  ; असे समजले.. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे १९४७ ते १९५८ पर्यंत  भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा सक्रीय सहभाग होता. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे ते पुरस्कर्ते होते....... पण ......
......भारतात प्रत्येक गोष्टीचे राजकारण होत असल्या मुळे त्यांना भारत रत्न सुद्धा त्यांच्या मृत्यू नंतर तब्बल ३४ वर्षांनी १९९२  मध्ये देण्यात आला.  त्यांच्या आधीच राजीव गांधी रामचंद्रन व्ही व्ही गिरी , इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता हे लक्षात घेण्या सारखे आहे. आणि त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास त्यांच्या मृत्यू नंतर  तब्बल ५४ वर्षांनी ११-११-११ चा शुभ  मुहूर्त सरकारला मिळाला,  असेही या ११-११-११- एक महात्म्य आहे. उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांच्या  निवडणुका डोळ्या समोर ठेवून मतांच्या राजकारणा साठीच हा निर्णय घेतला गेला हे मात्र जनतेच्या लक्षात आले.
या महमद तुघलकी निर्णयाचा मोठा फटका मात्र शाळा मास्तरांना, विद्यार्थ्यांना बसला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या या १२ नोव्हेबर रोजी संपून त्या दिवशी शाळा उघडणार या हिशोबाने सर्व वेळा पत्रक, बाहेरगावाहून येण्याचे नियोजन आखले गेले होते.......पण या अखेरच्या क्षणी घेतल्या गेलेल्या निर्णयाने नियोजनाचे संपूर्ण वेळापत्रक कोसळले आणि आज शाळांत विद्यार्थ्या सह मास्तरांची उपसस्थिती अत्यंत नगण्य होती......
..............त्या मुळे शिक्षण दिन रीकाम्या वर्गातच  साजरा करून  पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखवावा लागला.

Monday, November 7, 2011

जिंदगीका सफर है येह कैसा सफर

जिंदगीका सफर है येह कैसा सफर
कोई समजा नहीं कॉई जाना नहीं
है कैसी डगर चलते है सब मगर,
कोई समजा नही कोई जाना नहीं
जिंदगीको बहोत प्यार हमने कीया
मौतसे भी महोब्त निभायेंगे हम
रोते रोते जमानेमे आये मगर
हसते हसते जमानेसे जायेंगे हम
जायेंगे पर किधर है किसे येह खबर
कोई समजा नहीं कोइ जाना नहीं
ऐसे जीवन भी है जो जीये ही नहीं
जीनको जीनेसे पह्ले ही मौत आ गई
फूल ऐसे भी है जो खीले ही नहीं
जीनको खीलनेसे पह्ले ही खीझा आ गई
है परेंशा नजर थक गये चारागर
कॉई समजा न्ही कोई जाना नही
है येह कैसी डगर चलते है सब मगर
कोई समजा नही कोई जाना नहीं.     
: SAFAR Singer(s): KISHORE KUMAR


Saturday, November 5, 2011

टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहिलेले हे पत्र जसेच्या तसे

पंतप्रधान महोदय,
आपल्या सरकारने माझा राजीनामा मंजूर करण्याच्या बदल्यात सव्वानऊ लाख रुपये जमा करण्यास सांगितले आहे (यात दीड लाख रुपये संगणकांसाठी घेतलेल्या कर्जाचे आहेत). मी काहीही गुन्हा केलेला नसताना मला शिक्षा दिली जात आहे, असे मागील पाच वर्षांपासून मी सरकारला सतत सांगत असलो तरी सरकार हे समजून घ्यायला तयार नाही. नोव्हेंबर 2002 मध्ये दोन वर्षांच्या अभ्यास रजेनंतर मी पुन्हा आयकर कार्यालयात रुजू झालो. त्यानंतर एक वर्षभर मला टोलवण्यात आले. मला कुठली पोस्टिंगच दिली नाही. वर्षभर घरबसल्या मला सरकारने पगार दिला. मी बिनकामाचा होईन, अशी भीती मला वाटू लागली..................


Friday, November 4, 2011

http://www.facebook.com/shivin.garg

http://www.facebook.com/shivin.garg
भारतीय प्रेस परिषद के नये अध्यक्ष जस्टिस मार्कण्डेय काटजू ने भारतीय इलेक्ट्रानिक एवं प्रिण्ट मीडिया को सरेआम लताड़ते हुए एक इंटरव्यू में कहा है कि -
1) भारत का मीडिया महंगाई, बेरोजगारी, गरीबी, बदतर स्वास्थ्य सुविधाओं की खबरें दिखाने की बजाय क्रिकेट, फ़िल्में, ज्योतिष, जादूटोना और फ़ैशन जैसी अनावश्यक बातें जानबूझकर दिखाता है…
2) मीडिया क्षेत्र में काम करने वालों में 80% से भी अधिक पत्रकारों-कर्मचारियों को आर्थिक गतिविधियों, राजनीति शास्त्र, साहित्य अथवा फ़िलॉसॉफ़ी इत्यादि के बारे में जरा भी ज्ञान नहीं है, संभवतः उन्होंने कभी इसकी पढ़ाई भी नहीं की होगी।
3) भारत का मीडिया जानबूझकर देश के लोगों को तोड़ने का काम कर रहा है…
4) भारत के मीडिया को "प्रशिक्षित" करने की भी जरुरत है, उसे भारत के गरीबों और समस्याओं पर फ़ोकस करना चाहिए, न कि लेडी गागा के नाच और करीना कपूर के रोमांस पर…
5) मीडिया कर्मियों एवं मालिकों को "डण्डे" का डर अवश्य होना ही चाहिए, इसकी व्यवस्था कैसी हो इस पर बहस की जा सकती है…
6) मीडिया को भी सूचना के अधिकार एवं लोकपाल के तहत लाया जाना चाहिए, तथा झूठी खबरें परोसने पर इन्हें भी जुर्माना एवं सजा जैसे प्रावधानों का सामना करना पड़े…
नेता प्रतिपक्ष सुषमा स्वराज भी जस्टिस काटजू के इस प्रस्ताव से "सैद्धांतिक" रूप से सहमत हैं।
(अ) यदि "बिग बॉस" या "राखी का स्वयंवर" जैसे छिछोरे शो प्रतिबंधित हो भी जाएं, तो भारत की जनता पर कोई आफ़त नहीं आने वाली…
(ब) यदि शाहरुख, सलमान या आमिर के कूल्हे मटकाऊ दृश्य अथवा ऐश्वर्या की "ऐतिहासिक गोद भराई" न भी देखें तो हमारा पाचन तंत्र बिगड़ने वाला नहीं है…
अब मीडिया को उसकी औकात और जिम्मेदारी दोनों ही दिखाने का समय आ चुका है।

Wednesday, November 2, 2011

now u r bcmg ideal 4 our next gen also............

   इंडीया की गरीबी तब भी खतम नही होगी !!  we shl over come...v shl over cm....1 day...i do blv ..tht v shl over cm 1 day..congrats kasab ,now u r bcmg ideal 4 our next gen also..