Translate

Friday, August 31, 2012

'See you on the bright side of the moon!'

Amul pays tribute to the first man on moon, Neil Armstrong who died on Sunday (August 26, 2012). The ad shows the astronaut sharing a slice of bread and butter with the Amul muppet in space. The tagline in the ad says, 'See you on the bright side of the moon!'
अशी श्रद्धांजली नील ला जगात कोणी वाहीली नसेल .

Sunday, August 19, 2012

अरे भ्रष्ट्र नेता .......

अरे भ्रष्ट्र नेता लोगों अभी भी सुधर जावो... ..देश ही ख़तम हो गया तो भ्रष्ट्राचार कंहा करोगे ...खुद के स्वार्थ के लिए तो भी देश बचावो .

Saturday, August 18, 2012

वाह रे प्रभु तेरी लीला अगाध!!!

वाह रे प्रभु तेरी लीला अगाध!!!!!

Friday, August 17, 2012

मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे ||

मुंबई की दंगल फेसबुक, और सोशल नेटवर्क पर कॉमेंट्स, पोस्ट, फोटो उपलोड करनेवाले भारतीय जनता ने की है क्या?????

महिला पोलीस पर शर्मनाक हमला इन भारतीयोने किया क्या????

अमर जवान ज्योति पर हमला इन सोशल साईट वाले भारतीयोने किया क्या?????

मुंबई दंगल करनेवालों पर सक्त कार्यवाई मत करो ये हुकुम मुंबई पोलिस को क्या आम आदमी ने दिया था????

देश को नुकसान करने वाले बल्क SMS , MMS CLIPS क्या यह आम आदमी भेजता है????
क्या??? फेसबुक, सोशल नेटवर्क मोबाईल आने के पहले इस देश में धार्मिक, प्रांतीय, भाषिक दंगे फसाद नहीं होते थे??

गए ४० साल से आसाम में बांगलादेशी नागरिकों को बेकायदेशीर घुसाने की, रहने की, उन्हें वोटर कार्ड देने की हरकत क्या इन फेसबुक और सोशल नेटवर्क वालोने की??

देश को धर्म , जात, भाषा , प्रान्त में क्या इन सोशल साईट वालोने विभाजित किया????

देश में भ्रष्ट्राचार, बेईमानी, देश से गद्दारी क्या इन सोशल साईट का इस्तेमाल करने वोलों ने किया????

गए ६५ साल में किये हुवे पाप का भस्मासुर अब देश को ही जलाने चला तो इन पाप करनेवालों के होश उड़ गए......और.................

आज लोकसभा में इन पापों की जिम्मेदारी सब नेतावोने मिलकर इन सोशल नेटवर्क साईट पर डालने की कोशिश करते हुवे सोशल साईट पर नियंत्रण लाने की भाषा की , पाबंदी लगाने की भाषा की, सरकार ने आखिर बल्क SMS , MMS CLIPS पर पाबंदी लगा दी है. अपना अपयश, अपनी नाकामी , बेइज्जती छुपाने के लिए सरकार ने ये एक और गलत कदम उठाया है.....

आखिर यही सही है....हमें ख़तम करने के लिए आंतकवादी , दहशदवादी पाक की जरुरी नहीं......ये काम हमारे बेईमान भ्रष्ट्र नेता पाक से ज्यादा अच्छी तरह कर सकते है......

मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही||
 
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे ||

चुप मत रहो, ईमानदारी से मत दो ......मतदान के दिन छुटी लेकर बाबा ,पीर, गुरु , मंदिर माजिद स्थल पर जाके सैर सपाटा करके देश बचने वाला नहीं....नहीं. ये पत्थर के भगवान्, उनके दलाल , धर्म के ठेकेदार आपको देश को जलाकर ख़तम ही कर देंगे....तब होश ठिकाने पर आके इस देश का कुछ फायदा नहीं होगा....और देश ही नहीं होगा तो आपका ज़िंदा रहना क्या काम का??????????????

Saturday, August 11, 2012

शायद हमारे गोंव मे मुमताज की कबर होती.......

.........ग्रामीण भारत कि सडके इतनी POSH तो हमे चाहीये भी नही....मगर कम से कम सडको पर खड्डे ना हो यही हमारी कामना है....भगवान जाने वो कब पुरी होगी......शायद हमारे गोंव मे मुमताज की कबर होती तो ये यमुना हायवे हमारे भी नसीब मे होता.

Wednesday, August 8, 2012

पाव मिळत नसेल तर केक खा

पाव मिळत नसेल तर केक खा
पाव मिळत नसेल तर केक खा असे उद्दाम उत्तर जेंव्हा फ्रान्सच्या राणीने भुकेल्या फ्रांस च्या जनतेला दिले तेंव्हाच लोकशाहीच्या क्रांतीची ठिणगी जनतेच्या मनात पेटली आणि मग जगभर जुलमी राजेशाही विरुद्ध उठाव होत लोकशाही स्थापन झाली. आणि लिंकन यांनी म्हटल्या प्रमाणे government of the people, by the people, for the people” जनतेची जनते कडून जनते करता चालवली जाणारी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही. लोकशाही तर आली.....
आज भारतीय जनता अन्न वस्त्र निवारा आणि पाण्या साठी तरसत आहे.....दुष्काळ ने जनता बेजार आहे.....शेतकरी आत्महत्त्या करत आहे....महागाईने कळस गाठला आहे....अश्या वेळी इंडिया शासनाने....... मॅरेथॉन घोटाळे आणि ढिम्म कारभारामुळे बदनाम झालेल्या केंद्रातील यूपीए सरकारने आतापासूनच 'इमेज' बदलास सुरुवात केली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकारने बोनान्झा ऑफरच आणली असून त्याअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) प्रत्येक कुटुंबाला मोबाइल देण्याचा विचार आहे. येत्या १५ ऑगस्टला पंतप्रधान मनमोहन सिंग घोषणा करणार आहेत...
जय हो !!! जय  हो !!! जय हो !!!

Monday, August 6, 2012

ये स्टुपिड कॉम्मन मैन कैसे जाग गया......

Exceptionally dialogs from The Movie “A Wednesday” you must read the all

शाह : आपके घर में ओक्क्रोअच आता है तो आप क्या करते है राठौर साहब , आप उसको पलते नहीं मरते है ये चारो ओक्क्रोअच मेरा घर गन्दा कर रहे थे , और आज मई
आपना घर साफ़ करना चाहता हु .

खेर: तुम , तुम हो कौन ??

Saturday, August 4, 2012

टीम आण्णा यांनी निवडणुकीच्या मैदानात ........

टीम आण्णा यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला या बद्दल अभिनंदन....निवडणूक म्हंटल की बाई, बाटली पैसा ही प्रलोभन आलीच......कोणी कीती ही लोकशाहीच्या गप्पा मारो भ्रष्ट्राचार, जात, धर्म याच्या  शिवाय निवडून येणे अश्यक्य कोटीतील गोष्ट.... .....आज प्रत्यक्ष महात्मा गांधीजी जरी इंडियाच्या लोकशाहीच्या  निवडणूक मैदानात उतरले तरी भ्रष्ट्राचार केल्या शिवाय निवडून येणार नाहीत.......त्यांची अनामत रक्कम देखील जप्त होईल ...  हे सांगण्यास कोण्या जोतीष्याची गरज नाही...... हे माहीत असल्यामुळेच भ्रष्ट्र कॉंग्रेस भाजपा सहीत मिडीयाला हर्ष वायू ,  आनंद झाला. त्याना माहीत आहे या भ्रष्ट्र व्यवस्थेत टीम आण्णा ला आपण साम दाम, भेद, दंड त्याच बरोबर धर्म ,  जात , प्रादेशिकता वाद यांचा दुरुपयोग करुत  पूर्णपणे पराभूत करुत .

लोकसभेत ९ सभासद असलेला पवारांचा राष्ट्रवादी, २२ जण असलेला मुल्ला मुलायम समाजवादी , जयललीताचा  AIADMK , करुनानिधीचा राजाचा १८ जणाचा DMK  असे छोटे छोटे भ्रष्ट्र प्रादेशिक पक्ष सरकारला ब्लैक मेल करत हजारो करोडोचा घोटाळा सत्तारूढ पक्षाच्याच  सहकार्याने करत असेल तर टीम आण्णा ५० स्वच्छ सभासदाच्या दाबाबाने सरकारला जनताभिमुख स्वच्छ कारभार करण्यास नक्कीच भाग पाडेल....
या करता टीम आण्णाने सर्वच मतदार संघात उमेदवार उभे न करता ठराविक मतदार संघातच लक्ष केंद्रित करत ५०-६० उमेदवार निवडून येतील.. अशीच रणनीती आखावी यामुळे भले इतर राजकीय पक्ष भ्रष्ट्र मिडिया सर्व उमेदवार उभे केले नाही म्हणुन  कीतीही बोंब मारो...दबाब गट निर्माण करावाच .....

Thursday, August 2, 2012

Ask them:

Ask them: What is the value of water?................

अमन की आशा में शांति का राग .............

भारत सरकार और पकिस्तान से प्यार की पीगे बढाने बाले मंत्रियो सहित भारत के सेकुलरो के मुहँ पर पकिस्तान का करारा तमाचा ................!!!

सबूतों में मत पडो हिंदुस्तानियों ... हमसे क्रिकेट खेलो ....पाकिस्तान

भारतीय जहाजों से लाद लाद कर इस्लामाबाद पहुंचाए गए मुम्बई हमलों के सबूतों को मानने से पकिस्तान का इनकार
अब तक पाकिस्तान ने मुम्बई के कातिलों और साजिशकर्ताओ के खिलाफ कोई कार्यबाही नहीं की इसी वीच भारत के कुछ बड़े दलालो ने पाकिस्तान से अमन की आशा में शांति का राग अलापते हुए क्रिकेट सम्बन्ध बहाल करने की घोषणा कर दी .. ताकि भारत की जनता को क्रिकेट की मस्ती में सरावोर करके उसके दिलो से मुम्बई की कड़वी यादो को धोया जा सके .... इस वीच पकिस्तान के साथ प्यार बढ़ाने के अभियान में भारत की राष्ट्रीय मीडिया के स्वनामधन्य दल्ले और और समाचारों के बलात्कारी भी शामिल हो गए ..... जिसके परिणाम स्वरुप आने बाले समय में भारत की जनता पकिस्तान के साथ क्रिकेट का आनंद लेगी फिलहाल पकिस्तान से पैगाम आया है की भारत सरकार ने जो सबूत दिए है बो किसी काम के नहीं है इसलिए पाकिस्तान कोई कार्यबाही नहीं कर सक्ताता....................................

इनका देशद्रोही खेल पाकप्रेमी और कांग्रेस को बहुत पसंद है .

सानिया मिर्झा ने परदेसी शत्रु देश पाकिस्तान के शोयब से शादी की मगर आज भी सानिया मिर्झा अंतरराष्ट्रीय, ओलंपिक खेलों में इंडिया का प्रतिनिधित्व कराती है.....मगर उस के दिल में इंडिया का कोई प्रेम लगाव है ऐसा दिखता नहीं....ओलम्पिक में सब इंडियन खिलाडी भारत का तिरंगा हाथ में लेकर ओलंपिक मार्च में शामिल हुवे थे.......मगर सानिया मिर्झा के हाथ खाली थे.....इस पर ना मिडिया को एतराज था ना इंडिया सरकार, खेल संघटना को......
अगर सानिया मिर्झा की जगह दुसरे धर्म की स्त्री खिलाडू परदेशी से  शादी रचाती तो इंडिया सरकार सानिया को जो सवलत देते आ रहा है, मेहरबान है ये सवलत मेहरबानी उस अन्य धर्म की खिलाडी को देती क्या?????? आपका क्या विचार है...यह वोट बैंक हैं . इनका देशद्रोही खेल पाकप्रेमी और कांग्रेस को बहुत पसंद है .

Wednesday, August 1, 2012

इंदिरा इज इंडिया...... & इंडिया इज इंदिरा

आसाम मधील हिंसाचार हा राष्ट्रा वरील मोठा डाग आहे. मनमोहन सिंग अगदी बरोबर आहे. या कठपुतळीचे HERMASTARNIJ VOICE चे म्हणणे...चाळीस वर्षा पूर्वी  १९७१ च्या पाकिस्तान युद्धानंतर इंदिरा गांधीवर स्तुती सुमनांचा वर्षाव झाला. त्या वेळी वाजपेयी देखील मागे नव्हते....याच वेळी इंदिरा कॉंग्रेस चे अध्यक्ष देविकांत बारुआ यांनी कुप्रसिद्ध घोषणा केली होती. इंडिया इज इंदिरा AND इंदिरा इज इंडिया........या चापलुसीपणाची परंपरा कॉंग्रेस कार्यकर्त्ये आज ही प्रामाणिकपणे पाळतात हेच मनमोहनसिंग यांच्या वक्तव्या वरून दिसून येते........काल महाराष्ट्र विधान परिषदेच्या शपथ विधी प्रसंगी शपथ घेताना संजय दत्त या आमदार महाशयांनी तर बेशरामपणाचा कळस गाठला.आणि जय महाराष्ट्रा सोबतच जय सोनिया गांधीजी घोषणा केली आणि सर्व उपस्थित
 बेशरमा सारखे हसू लागले.....मी स्वतः TV वर डोळ्याने हे पहिले आणि ऐकले....डीडीच्या दुनियेत FOTO
इंडिया इस इंदिरा म्हणणाऱ्या कॉंग्रेस च्या दृष्टी ने इंदिरा गांधी यांचे पाप म्हणजेच इंडिया देशाचे पाप कलंक आहे कारण आसामच्या या कलंकास  खुद्द इंदिरा गांधीच जबाबदार आहेत. १९८३ मध्ये इंदिरा गांधी काळात आसामसाठी ILLEGAL MIGRANTS DETERMINATION बी TRIBUNALS ACT हा घातक कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार एखादा घुसखोर बंगलादेशी आहे का, हे सिद्ध करण्याची जबाबदारी तक्रार करणाऱ्यावर पडली. देशभरच्या अन्य राज्यांत ‘फॉरेनर्स अ‍ॅक्ट’खाली घुसखोराला आपण या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागते. यामुळे आसाममधील बांगलादेशी घुसखोर वाढू लागले. नेहरूंनी ज्याप्रमाणे फक्त काश्मीरसाठी घटनेत ३७० कलम टाकून काश्मीरमध्ये पाकिस्तानी शक्ती वाढू दिली त्याचेच अनुकरण इंदिरा गांधी यांनी आसाममध्ये केले. नेहरूंमुळे तीन लाख काश्मिरी पंडितांना आपली जन्मभूमी काश्मीर सोडावे लागले, तसे आज आसाममधून दोन लाख मूळनिवासी (बोडो आदिवासी) भारतीय लोकांना आपली जन्मभूमी सोडावी लागते आहे. दुर्दैवाची बाब ही की, दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जी घरकुल योजना अंमलात आणावयाची आहे तिला ‘इंदिरा आवास योजना’ असे नाव देण्यात आले आहे! दंगलग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. ‘आसाममधील दंगल हा देशावरील कलंक आहे’, असे पंतप्रधान मनमोहन सिंग आसामच्या दौऱ्यात म्हणाले. त्यांनी या कलंकाचे जनक आपलाच पक्ष आहे हे मान्य करावे आणि घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करावी. सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश केव्हाच दिले आहेत. परंतु सत्तालोलुप काँग्रेस राष्ट्रहितकारक आदेशही पक्षाच्या सोयीचे असले तरच पाळते. म्हणूनच इंदिरा  वरील कलंक हा देशावरील कलंक असा खोटा प्रचार मनमोहन करत आहे...