Translate

Wednesday, February 25, 2009

याँह ता हर चीज बिकती हें

याँह तो हर चीज बिकती हें

आत्ताच स्टार न्यूज़ वर अमेरिकेची बातमी पाहेली आणि अमेरिका भारतीय राजकारणी नेत्या मधील फरक दिसून आलाएक लहान मुलगी पत्र पाठवते काय आणि त्या पत्राची दखल जगातील सर्वात शक्तिमान राष्ट्रपति ओबामा यानि ज्या आत्मियतेने घेतली त्यास तोड़ नाहीत्याच बरोबर अमेरिकेत असलेले कटु सत्य मान्य केले नुसतेच मान्य केले नाहीतर त्यावर त्वरित उपाय योजलेभावी पिढी वाचावायाची असेल तर टिव्ही , टिव्ही गेम पासून मुलाना दुर ठेवाआणि मुलांचे शिक्षण पैश्या अभावी रुकू नये म्हणुन शिष्यवर्ती सुधा जाहिर केलित्याच बरोबर बाहेरहुन काम करण्यावर बंधने टकलित

भारतातील मनमोहनसिंग , चिदर्बरम मन्तेक्सिंग हे मात्र अजुन ही भारतात मंदी आली नाहीशिक्षणाचा राजकार्न्यानी बोरया वाजवला प्राथमिक शिक्षण सुधा मुले घेऊ शकत नाही,आणि पदउतर्य शिक्षणाचा नेत्यानी बाज़ार मांडलापरदेशी कम्पन्याना दारे सताड उघडी केलिदेशी कम्पन्याना उत्पादन करणे शक्य होणार नाही अशी परस्तिथि निर्माण केलिकमुनिस्तानी विरोध केला म्हणुन नाहीतर आज देश या तिघानी गहाण नाहीतर परदेशी कम्पन्याना विकून टाकला असताभारतात ओमाबा बरोबर बंगला देशाचा युनुस बैंकर आवशक आहे
या साठी राजकारण आणि नोकर शाहिची सिस्टम बदलने आवशक आहेराजकार्न्याची दुकानदारी बंद होने गरजेचे आहे .

जगात जर्मनी भारतात परभणी

Monday, February 23, 2009

खरे खुरे इंडियन आइडोल

Monday, February 23, 2009

खरे खुरे इंडियन आइडोल

खरे खुरे इंडियन आइडोल हे भारतीय शेतकरीच आहेत । पण या कड़े शासन जानुंन बुजुन दुर्लक्ष करत आहे ।
आज च्या मंदीच्या काळात जेथे उद्योग बंद पडत आहेत ,कामगारांच्या नोकर्या जात आहेत , सरकार कडून करोडो
रुपायांचे पकेज कारखाने मंदीच्या नावाखाली उकळत आहेत । २०००० चा शेअर बाज़ार ८००० वर येउन कोसलला
हीरे उद्योग बंद पडला तरीपण भारतात मंदी नाही, सर्व कह्नि अलबेल आहे असे भासवल्या जात आहे। पण हजारो
शेत्करांच्या आत्म्हाते नंतर सरकारी भाट असलेले अर्थशास्त्री, शेतकरी हिमात्वान नाही , खर्च जास्त करतात ,बचत करत नाही. असे सांगुन बेशराम्पनाचा कलस गाठत आहेत। आसमानी सुल्तानी संकटावर मात करत शेतकरी शेती करणे कधीच बंद करत नाही। पण त्या वर्गात कोणाचे हितसंबंढ आर्थिक फायदा नसल्याने शेत्करयाना सावाकराच्या जबड्यात पठानी व्याजाच्या चक्रात अदकवले जात आहे। आणि या बाबत ज्यानी आवाज उठावाला पाहिजे तो लोकशाहीचा चोथा स्तंभ राजकीय पक्षाच्या दावानिला बांधला गेला आहे हे देशाचे दुर्देव
ठ न ठ न पाल
0 टिप्पणी(ण्या)

Saturday, February 21, 2009

जागो इंडिया वोटर जागो

Friday, February 20, 2009

Monday, February 16, 2009

JAGO INDIA JAGO

Now, Election comes again and political leaders again give fake manifesto
to voter. but don’t trust on them. Ask them for following terms and condition for future of next generation, without terror of BHAHUBALIS of any
party

1) Any leader of any party fight election at only one constituency and he will not right to resign of his seat for party adjustment .

Face your past without regret… Handle your present with confidence…
Prepare for future without fear


jago india jago always vote that is right path to build strong INDIA.

IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE POLITICAL LEADER FOR
THE POLITICAL LEADER. BY THE PEOPLE.SO JAGO INDIA JAGO