Translate

Thursday, May 7, 2009

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण स्वातंञ्याच्या ६० वषँा नंतर ही फिरते आहे . आणि १५ दिवसाच्या प्रचारात हे नेते दमले. हे काय देश चालवणार. आज यांच्या नाकरटेपणामुळे जनतेवर हा बिकट प्रसंग ओढवला आहे. पण म्हणतात ना सत्तातुराम भय ना लज्जा !! या देशात आणीबाणी च पाहिजे. म्हणजे नोकरशाही , राजकारणी सुता सारखे सरळ होतात.शरद पवार दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचा आनंद लुटत आहेत. याना पंतप्रधान करा म्हणुन राष्ट्रवादीचे नेते याञा करत आहेत, या पेक्षा यानी जनतेच्या पाण्याची सोय केली असती तर जनतेचे आशीवौद तर मिळाले असते !!!!

Wednesday, May 6, 2009

राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.

अदनान मदतकरणार्या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.

असे कीतीतरी अदनान भारतात आहेत. कलेच्या , क्रीकेट खेळाच्या नावाने पैश्याच्या लोभाने कांही पेजवर आणि टी. व्ही वर चमको असलेले महाभाग कलाकाराच . कलेेचे स्वातंत्र्य यावर भाषणेठोकतात ; देश्याच्या हीताशी याचे काही घेणे-देणे नसते. अश्या लोकां मुळेच शञुला आपण गेट-वेआँफ इंडीयाची दारे मोकळी करतो. या करता आपले मेभळट, कणा हीन शासन जबाबदार आहेत .अदनान मदतकरणार्या राजकारणी नोकरशाही ला समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे

Tuesday, May 5, 2009

राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.

ओबामा म्हणतात, ‘भारतीय हटाव,!
ओबामा जे अमेरीकेत धोरण अमलात आणु शकतात, आणि भूमीपुत्राला न्याय देऊ शकतात
ते धोरण राज महाराष्ट्रात अमलात आणू पाहतात तर मतलबी उतर भारताचे नेते राजलाच
देशद्रोही ठरवून खोटे खटले दाखल करतात हेच या देशाचे दुदॅव आहे.. आणि ओमबचे काहींच
चुक नाही. स्वदेशातील नागरीकाच्या तोंडातील घास ग्लोबालायज़ेशन च्या नावाखाली हिरवुन
घेऊन आणि कोट्यावधी रुपयांचा टॅक्स बुडवणाऱ्या कंपन्यां करता जनतेने ओमबाना निवडून
दिले नव्हते . आज भारतात; उतर भारताचे नेते जनतेला स्वताच्या गावाकडे रोजीरोटी भूमीपुत्राला देण्यात अपयशी ठरल्या मुळे खोट्या देशप्रेमाच्या नावाखाली भारताला विघटना
कडे नेत आहेत . राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.
--
THANTHANPAL

Sunday, May 3, 2009

तेंव्हा कोठे गेला होता राम जेठामानाली तुझा धर्म

THANTHANPAL,PARBHANI,म्हणतात:राज ने सत्य सांगितले तर, आयुष्य भर खोट्याचे खरे करण्यात आणि समाजकंटकांची वकीली करण्यात गेलेल्या राम जेठमनालीला एवढेच सांगावे वाटते . तेंव्हा कोठे गेला होता राधासुता धमॅ. राज तूझे सलाम !! ९०% बेईमान असलेतरी राज तुझ्यामुळेच मेरा देश महान आहे !!!!!!!

Saturday, May 2, 2009

पायलटच्या डुलक्या आश्‍चॅय काहीच नाही

विमान चालवताना पायलटच्या डुलक्या आश्‍चॅय काहीच नाही. १०० कोटी जनतेची जबाबदारी असणार्‍या ज्या देशाचे पंतप्रधान मंञीगण संसदेत सावॅजनिक कायॅक्रमात चक्क डुलकऽया घेत असतात तेथे ५००-४०० प्रवाश्यांच्या जीवनाची जबाबदारी असणार्‍या पायलटने डुलक्या काढल्या तर फारसा फरक पडत नाही. फक्त प्रवाश्यांबरोबर पायलट चा मृत्यु अटळ आहे ; माञ जनतेचा मृत्यु होताना नेत्यांना काहीच होत नाही. हेच खरे दुख: आहे,

Friday, May 1, 2009

मराठी लोक काही तामिळ कन्नड बोलणार नाही .

केवळ. विदभँच नव्हे तर विकासाच्या दॄष्ठीने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, आणि उरवँरीत महाराष्ट्रा ,
मुबई अश्या राज्यात महाराष्ट्राचे विभाजन करावे. उगीच ईतिहासाला कवटाळुन बसण्यात अथँ
नाही. पंजाब चे.विभाजना नतर हरीयाणा, हीमाचल प्रदेशाचा जलद विकास झाला. हे सत्य आहे.
आज पश्चिम महाराष्ट्राच्या दादागिरी मुळे ईतर भागाचा विकास झाला नाही हे शासकीय अवहाला
वरुन स्पष्ट होते. राहीला मराठी भाषेचा प्रश्‍न . वेगळी झाल्यावर हया राज्यातील लोक काही तामि
कन्नड बोलणार नाही .

ही पदके सन्मानांचा मान राखण्यासाठी परत घ्यावी.

शासकीय सन्मान हे देशासाठी निस्वाथै कायै करणारासाठी असताना केवळ पैशासाठी
कीऱ्केट खेळणार्‍या धंदेवाईक खेळाडूला देऊन राजकारण्यांनी या सन्मानांचा अपमान ेला.
आणि धंदेवाईक खेळाडुनी गेरहजर ाहुन आपण देशापेक्षा धंद्दाला ास्त महत्त्व देतो; हे
दाखवुन दीले. शासनाने अपमान केल्या बद्दल ही पदके सन्मानांचा मान राखण्यासाठी परत घ्यावी.

मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे

मतदान न करणे म्हणजे आपल्या पायावर आपणच दगड पाडून घेणे होय. मतदान केले नाही तर
तुम्हाला तक्रार करण्याचा आधिकार नाही.मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे. केवळ ताज समोर मेणबत्या लावून,मूक मोर्चा काढून, टी. व्ही. समोर आक्रोश करून सरकारला दोष देऊन व्यवस्था बदलणार नाही. 5 वर्षातून फक्त 10 मिनिट जर आपण मतदाना करता देत नसु तर आमचे रक्षण देव,आल्लाह , येशू सुद्धा करू शकनार नाही. तेथे ह्या नेत्यांचा काय भरवसा हे लोक देश कधी विकून टाकतील हे समजनार नाही.