Translate

Saturday, August 15, 2009

शाहुरुखानचा अपमानअमेरिकेचे कांही चुकले नाही !!

अमेरिकन नोकरशाही म्हणजे भारतातील भ्रष्ट कामचुकार नोकरशाही नाहीशाहुरुखान चा अपमान जहाला म्हणुन छाती बडवन्या पेक्षा आपण स्वत आत्म परिक्षण केले पाहिजेकबुतरबाजी साठी भारतातील सामान्य लोकच काय राजकारणी, कलावंत सुद्धा बदनाम जहाले आहेकोणत्याही देशात जायचे तर त्यांचे कायदे मान्य करावेच लागतातआणि अश्या अमलबजावणी करण्याचे नुकसान आपला भारत भोगत आहेकधी कारगिल, कधी संसदेवर हल्लामुम्बैत दर - वर्षानी होणारे बोम्ब हल्ले या पासून आपणाला अक्कल आली नाहीआपण कधी कायदेच पाळत नसल्या मुले , आपणास उगीचच भारताचा अपमान जाल्या सारखे वाटतेभारताची मान ताठ रहावी या करता आपण काय करतो याचा आपण विचार करून नंतर अमेरिकेचा निषेध करावा.

Friday, August 14, 2009

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार. जनतेचे महागाईं , पाकीस्तान समोर गुडघे टेकवणे या कडे दुलॅक्ष व्हावे म्हणुन सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला. मी ३ दिवस मुंबई मधे फिरलोपण जणते मध्ये १% टकऽका लोक मास्क लावुन फीरताना दीसले नाही. स्वताला विकण्या साठी याना कधी राखी सावंतचे न लागलेले लग्न तर कधी दाउत ; अस्तित्वात नसलेले प्रश्न लागतात. डॉक्टर बंगदांपत्याने बालकांचा कुपोषणा कीतीही पोटतिडकीने , सत्य सांगितले तरी शासनाचे लक्ष नसते. कीतीही शेतकरी आत्महत्या करु द्या राजकारणी हालत नाही. आजचा गोविंदा पाहील्यावर जनतेत कोठेही घबराहट नाही हे स्पष्ट दिसते. यावरचर्चा आवश्यक आहे.

Monday, August 3, 2009

सरकारने आपल्या या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे

१७ वर्ष एकच भावाने गैस पुरवठा करावा या करता दोन भावात कोर्ट कचेरी चालू आहेरोज भाव बदलत असतानाखाजगी करारा वरून कोर्टाचा देशाचा वेळ ख़राब केल्या बद्दल कोर्टने अनिल याला जबरदस्त दंड आकरावाजनहिता करता देशाची राज्य घटना बदलली जाते ,हा तर दोन भावमधिल करार आहेआणि अनिल तरी १७ वर्षएकच दराने माल पुरवठा करेल काय? एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहेआणि सरकार कांग्रेस पक्ष या दोन लाबडाच्या भानामाकडाची भूमिका बजावुन लोणी खात आहेजमिनीच्या फुटा खालील सर्व गोणखानिजाची मालकीसरकारची कायद्याने आहेकार्पोरेट करार करून समोरच्या व्यवसा करणार्याला अड़चणित आनने , हा यांचा धंदा आहेसरकारने आपल्या आधिकराचा वापर करून या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे .