Translate

Thursday, April 24, 2014

"आमच्या ह्याचं काय झालं ?"

जय हो जय हो …… तुमच्यावर अन्याय झाला तरी तो तुम्ही मुकाट्याने सहन करा . ही  लोकशाही आहे बर का ? नाव गायबच काय घेवून बसलात
येथे बेईमांना च्या , भ्रष्ट्राचार केलेल्यांच्या  आख्या फाईल गायब होतात , मंत्रालायाताग आग लागून भस्मसात होतात  . भारताच्या नकाश्यातून अनेक भूभाग नाहीसे होतात या सर्वांची आम्ही कधी कोणा कडे तक्रार केली का ????

तुमच्या सारख्यांची लाखभर नावे गायब होण्याने लोकशाहीला कांही फरक पडणार पडणार नाही …………………….
आणि अखेरच सांगतो उगीच डोक खराब करू नका……………तुमच नशीब चांगल समजा नाहीतर…………………
सामना चित्रपटातील ‘त्या मारुती कांबळेचं काय झालं?’ या प्रश्ना सारखा  "आमच्या ह्याचं काय झालं ?" हा प्रश्न तुमच्या घरच्यांना पडला असता . …….

Monday, April 21, 2014

ऐसे खतरनाक मौत के लिये बाराती खुद्द जिम्मेदार है......

होटल से नाचते-गाते जा रहे थे बाराती। ....... ऐसे खतरनाक मौत के लिये बाराती खुद्द जिम्मेदार है। जीटी रोड हो या कोई भी सड़क ये वाहनों के लिए और नागरिक को पैदल चलने के लिए बनाई जाती है....  ना की झूमते-झूमते शादी के नाच गाने के लिए बनाई जाती है। मगर इंडिया में स्वातंत्र का मतलब स्वैराचार लिया जाता है।

और रास्तेपर शराब पीके या बैगैर पीके ट्रैफिक को मुश्किलें अड़चन करके नाचना ये अपनी प्रतिष्ठा का बडपन का , शान का लक्षण समजा जाता है और घंटो यातायात को तकलीफ दी जाती है। अपनी वजह से अन्य नागरिक को परेशानी होती है इसका किसीको ध्यान नहीं रहता। बच्चों से लेके बुढ्ढे लोग भी ईस नाच गाने के तमाशा में शामिल होते है।
काश्मीर से कन्या कुमारी तक ये ही बेहाल होता है। दिल्ली के नागरिक तो शादी के सीझन में घंटो सड़क पर रुके रहते और नसीब को कोसते रहते है। मगर ना नागरिक सूझबूझ का परिचय देते हुवे रस्ते पर जुलुस निकालना नाचना गाना बंद करते है,  नाही सरकार इस तमाशा पर स्वार्थ के लिए कानूनन बंद करने ही हिम्मत रखती है।

अब तो भी अक्कल ठिकाने पर आई तो नागरिक खुद्द ये तमाशा बंद करे या सरकार इस के खिलाफ सख्त कानून बनाये। या कोई जनहित याचीका सुप्रीम कोर्ट में दाखिल करे ये तमाशा बंद करने के लिए। नहीं तो ऐसी मौतें होती रहेंगी। । नागरिक एखादा दिन हंगामा करके फिर मौत का ये खेल चलता रहेगा। .... मेरा भारत महान जनता उससे भी महान !!!!

Wednesday, April 16, 2014

'मेरे पिता के साथ विश्वासघात हुआ'......

RBI के गव्हर्नर , अर्थमंत्री पद और १० साल पंतप्रधान पद मनमोहनसिंग ने संभाला। भारत के किसी भी नागरिक को ऐसा सन्मान नहीं मिला। इसके बदले में महान अर्थशास्त्री अर्थमंत्री पं

 सिर्फ भ्रष्ट्राचार , बेईमानी , चोरी लुटरु की व्यवस्था. गॅस दाम दुगने करने की अम्बानी को सवलत। साथी मंत्री भ्रष्ट्राचार में लिप्त थे तब आँख मिटाकर पद का दुरुपयोग करने की खुली इजाजत । कोयला मंत्रालय तो इनके पास ही था। फिर भी,  वो मै नहीं ये आप कैसा कह सकते । 
खेल में बेईमानी , स्पेक्ट्रम में बेईमानी फिर भी कौरव के पिता धृतराष्ट्र की तरह आंधे होने का ढोंग करते हुवे मुझे कुछ मालूम नहीं ऐसी नौटंकी करते रहे। छुट्टियां नहीं ली ये कोई बहना है। जितना बड़ा पद होता उतना ज्यादा काम भी करना पड़ता ध्यान में रहे। मंदी में आये अमेरिका के उद्योग के फायदे के लिए भारत के साथ अणु करार करवाने के लिए राजीनामा देने की धमकी दी, मगर भ्रष्ट्राचार के खिलाफ राजीनामा देने की कोंग्रेसियों को इन्होने कभी धमकी नहीं दी। अब पोल खुल गई तो आप मगरमच्छ के आँसु क्यों बहा रही हो। इतिहास कभी माफ़ नहीं करेगा।
http://navbharattimes.indiatimes.com/election-news/unethical-betrayal-prime-minister-manmohan-singhs-daughter-voices-family-anger/election2014articleshow/33767959.cms

जहा मैं जाती हू, वही चले आते हो.......


बालसंगोपनासाठी महिलांना दोन वर्षांची रजा


 नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या सेवेतील महिला कर्मचारी बालसंगोपनासाठी सलग दोन वर्षे रजा घेऊ शकतात. तसेच, या रजांमध्ये परीक्षा किंवा आजारपण अशाही कारणांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला मान्यता दर्शविली आहे.
 आहेरे आणि नाहीरे हा वर्ग संघर्ष प्राचीन काळा पासून आज पर्यंत चालूच आहे . सरकारी नौकरदार पगारी स्त्रियांना मुलांच्या संगोपना साठी सलग दोन वर्षे सुटी मान्य . लुटा अजून लुटा देश तुमच्या बापाचा आहे ना ? या नौकाऱ्या करणाऱ्या स्त्रिया आपल्या बालकाच्या संगोपनासाठी अन्य पगारी स्त्रिया कामावर ठेवू शकतात पण ज्या स्त्रियां कष्ठकरी कामगार आहेत , शेत मजूर घरकाम करणाऱ्या खाजगी नौकाऱ्या करणाऱ्या आहेत ज्याना साधी रविवार ची सुटी सुद्धा मिळत नाही . पगार अत्यंत तोडका असतो असतो त्या स्त्रियांचे काय ???? संघटीत पणाचा गैरफायदा नौकरशहा स्त्रियांच्या संघटना आहे आणि आपल्या भ्रष्ट्राचारावर बेईमानी वर पांघरून घालण्या साठी या नौकरशहा स्त्रीयांची गरज असल्या मुळे यांच्या सर्व बेकायदेशीर मागण्या सरकारी मंत्री बेकायदेशीर मान्य करत असतात आणि न्यायालय हि सुद्धा नौकरशहाच असल्या मुळे ती सुद्धा अश्या बेकायदेशीर गोष्टी ना मान्यता देते .
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4726258544080982500

Friday, April 11, 2014

गद्दारी न करण्याची .............. शपथ

परभणी चे शिवसेने कडून गेल्या २५ वर्षात जे ही  खासदार निवडून आले त्यांनी पक्ष सोडला …….  गद्दारी केली …  हा एक जागतिक विक्रमच झाला …….  म्हणून खासदार  ने पक्ष सोडणार नाही ……  अशी शपथ जाहीर सभेतील सभा मंचकावर खासदाराना सेना प्रमुखां कडून देण्यात आली .……  एक बातमी PARBHAN…Iजनते समोर जाहीर शपथ घेत असतांना  खासदाराने मनातल्या मनात पुढील शपथ घेतली …… ((……………… ही शपथ मी  नशापाणी करून , वरीष्टा च्या दडपणा खाली घेत आहे . या मुळे ही  शपथ पाळण्याची  कोणती ही नैत्तिक कींवा अनैत्तिक जबाबदारी माझ्या वर राहणार नाही याची मला मत देणारयानी आणि पक्ष प्रमुखांनी नोंद घ्यावी .))…………
या शपथ विधी प्रकरणी दूरवर उपकार चे प्राण यांचे जग प्रसिद्ध गाणे वाजत होते ………
कसमे वादे प्यार वफ़ा सब बातें हैं बातों का क्या
कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या कसमे वादे प्यार वफ़ा...
देते हैं भगवान को धोखा इन्सां को क्या छोड़ेंगे कसमे वादे प्यार वफ़ा.......