Translate

Saturday, July 16, 2011

और दुर्भाग्य से आपकी सभी लाईफ लाईन दहाषदवादी हमल्ले मे कट गयी है .

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा.या प्रसिद्ध सुभाषिता चा अर्थ मी तुमच्या देशाला स्वातंत्र्य देईन असा कधीकाळी होता.. ...आता .. तुम मुझे VOTE मत दो मै तुम्हे जिंदगी से आझादी दुंगा असा झाला आहे. आझादीचा अर्थ मात्र बदलला आहे. आझादी दुंगा मतलब आपकी जिंदगी खतम कर दुंगा असा अभिप्रेत झाला आहे. आपल्या नेत्यांच्या वक्तव्या वरून स्पष्ट होते.



इतने बडे देश मे इस तऱ्ह के आंतकवादी हमल्ले होते ही रहते. अमेरिका मे भी हमल्ले होते है. पाक अफगाणिस्थान से कम आंतकवादी हमल्ले भारत पर होते है. पाक से अपनी स्थिती अच्छी है. पहा यांची तुलना करण्याची आणि आपले अपयश झाकण्याची हलकट विचारसरणी.आता नागरिकांनी सरकारच्या भरवश्यावर न बसता स्वतःच हातात शस्त्र  घेऊन स्वतः स्वतःचे रक्षण करावे.तर या हल्ल्यास बिहारी उत्तर प्रदेशातील मुंबईत येणारे बेकायदेशीर लोंढे कारणीभूत आहेत.  हल्ले  पाक  मार्फत होतात पण आणि आम्ही मतांचे राजकारण करणे सोडणार नाही . मतांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची कुवतच आमच्यात नाही.
भारताच्या  गुप्तचर विभागास या बोंब हल्ल्याची माहिती नव्हती......पण हे गुप्तचर विभागाचे अपयश नाही असे  अफलातून वक्तव्य जगात फक्त इंडियाचाच गृहमंत्री करू शकतो. इतर देशात असे मुर्खा सारखे  कोणी बरळले  असते तर त्याची XXXX  लाथ मारून हकलपट्टीच झाली असती.पण गठबंधनाच्या  मजबुरीने त्या सुभेदारां  कडून मिळणाऱ्या खंडणीच्या लालाचे ने  हतबल पंतप्रधान असह्य्यपणे गप्प बसतात. तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्री म्हणतात पाक ने कितीही दहषतवादी हल्ले केले आमचे  किती ही निरपराध नागरिक या अमानुष हल्ल्यात बळी पडले तरी आम्ही पाकीस्थान बरोबर वायफळ चर्चेचा घोळ घालतच बसणार या वांझोट्या चर्चे चा कांही परीणाम झाले नाही तरी आम्हास पर्वा नाही. गुरु ची फाशीची फाईल च गायब होते तर कासाब सारख्या शत्रूचे  जावाया सारखे लाड आपणच करू शकतो. आपल्या भ्याडपणाला अमेरिकेने  संयमाची वागणूक म्हणुन तारीफ केली की आपण मेंढरा सारखे हुरळून जातो. हुरळली मेंढी लागली अमेरिकन  लांडग्याच्या मागे अशी आपली गत झाली पण  या अमेरिकन लांडग्या मुळे आफ्रिका पूर्ण बरबाद झाला, हे आपण सोयीस्कर विसरतो. 
महाराष्ट्र के कांग्रेसी मुख्यमंत्री ने कहा कि एनसीपी को गृह मंत्रालय देकर भूल हुई. यानि, इन धमाको के मामले में कांग्रेस बिल्कुल निर्दोष है! तो एनसीपी से कांग्रेस नाता तोड़ क्यों नहीं लेती? और भारत पाक पर  हमल्ला क्यों नही करता? ये आपके दस करोड रुपये जीतने के लिये आखरी सामाईक सवाल है, और दुर्भाग्य से आपकी सभी लाईफ लाईन दहाषदवादी हमल्ले मे कट गयी है .

No comments: