Translate

Wednesday, December 23, 2009

असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असता तर हत्तीच्या पायाखाली चिरडले असते,


 Is Maharashtra Govt hiding something?
भ्रष्ट नोकरशाही, मुजोर राजकारणी हे मुंबई वरील हल्ल्या कडे किती गंभीरपणे पाहत आहे हे स्पष्ट होते. बायो मेडिकल कचरा हा इतरवेळी रस्त्यात पडलेला असतो , तेंव्हा कोणी तो लवकर उचलत नाही. आणि आता आपल्या पापावर चादर टाकण्या साठी बायो मेडिकल कचरा हि शुद्ध थाप मारून वेळ मारून नेत आहे. असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असतातर महाराजांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री सकट सर्व पोलीस अतिमहत्वाच्या अधिकार्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, आणि त्यांची मालमत्ता सरकारी खजिन्यात जमा केली असती. पण त्या काळात ......  असे कांही करण्याची शत्रूची  हिम्मत झाली नसती.

No comments: