Translate

Tuesday, September 8, 2009

सर्व धर्म समभाव नितीची शोकांतिका


हिंदुना लाठ्या मुसलमान आणि ईतर धर्मियाना हात हीच भारतीय सवँधमँसमभाव या नीत्तिचि
शोकांतिका झाली आहे.
पच्शिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी कॉंगरेसनेच हा विषय चिघळु दीला. शिक्षण सम्राटपासून ते साखर सम्राट आणि राष्ट्रवादी चे राजकारणी या काळात कोठे होते. गृहमंञी पाटील सुध्दा परीक्षेत नापास झाले. घरच्या दंगलीत पराभूत झालेलै हे राजकारणी ( नेते नव्हे} चीन पाकीस्तान बरोबर काय लढणार. एकाही राजकार्न्याची हा इतिहास आहे, तो बदलता येणार नाही असे सगान्याची हिम्मत दाखवली नाही। या बद्दल याना क्षमा करण्याची ही यांची लायकी नाही। याना तोफेच्या तोंडी देणेही एकच शिक्षा आहे.

No comments: