Translate

Wednesday, November 4, 2009


वा क्या बात हे! नकाशा पाहुनच पोट भरले. उगीच नाही भारतावर प्राचीन  काळ! पासून परकियांची अतिक्रमने होत राहिली. पिज्जा बर्गर खाणारा परदेशी पण भारतीयांच्या मसालेदार खाण्यावर फ़िदा झाला . ३० किलोमीटर वर बदलणारी भाषा आणि बदलणारी खाण्याची चव हेच भारताच्या विविधतेचे बळ आहे.

No comments: